एक्स्प्लोर

Sharad Ponkshe : "मला मुस्लिमांची भीती वाटत नाही"... शरद पोंक्षे यांची 'ती' पोस्ट चर्चेत

Sharad Ponkshe : शरद पोंक्षेंनी सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट केली आहे.

Sharad Ponkshe : शरद पोंक्षेंनी सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट केली आहे.

Sharad Ponkshe

1/10
मराठमोळे अभिनेते शरद पोंक्षे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात.
मराठमोळे अभिनेते शरद पोंक्षे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात.
2/10
वेगवेगळ्या विषयांवर, घडामोडींवर शरद पोंक्षे त्यांची मतं मांडत असतात.
वेगवेगळ्या विषयांवर, घडामोडींवर शरद पोंक्षे त्यांची मतं मांडत असतात.
3/10
शरद पोंक्षे यांची स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच माहित आहे.
शरद पोंक्षे यांची स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच माहित आहे.
4/10
शरद पोंक्षेंनी सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट केली आहे.
शरद पोंक्षेंनी सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट केली आहे.
5/10
शरद पोंक्षें यांनी सोशल मीडियावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एका विधानाचा फोटो शेअर केला आहे.
शरद पोंक्षें यांनी सोशल मीडियावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एका विधानाचा फोटो शेअर केला आहे.
6/10
शरद पोंक्षे यांनी शेअर केलेल्या पोस्टवर 'मला मुस्लिमांची भीती वाटत नाही. इंग्रजांची भीती वाटत नाही. हिंदूंची भीती वाटते, हिंदूनीच आज हिंदुत्वाशी वैर सुरू केले आहे', असं लिहिलेलं आहे.
शरद पोंक्षे यांनी शेअर केलेल्या पोस्टवर 'मला मुस्लिमांची भीती वाटत नाही. इंग्रजांची भीती वाटत नाही. हिंदूंची भीती वाटते, हिंदूनीच आज हिंदुत्वाशी वैर सुरू केले आहे', असं लिहिलेलं आहे.
7/10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारावर आधारित असलेली शरद पोंक्षे यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारावर आधारित असलेली शरद पोंक्षे यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
8/10
शरद पोंक्षे यांचा हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रचंड अभ्यास आहे.
शरद पोंक्षे यांचा हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रचंड अभ्यास आहे.
9/10
व्याख्यानाच्या माध्यमातून शरद पोंक्षे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचवत असतात.
व्याख्यानाच्या माध्यमातून शरद पोंक्षे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचवत असतात.
10/10
शरद पोंक्षे  सध्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
शरद पोंक्षे सध्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh: वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट;  म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
Embed widget