एक्स्प्लोर

अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

देशाला पुढे नेण्यासाठी राजकीय नेतृत्व निवडण्याच्या पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे. भारताला एका शांततापूर्ण क्रांतीची गरज आहे, जेणेकरून देशाला योग्य नेतृत्व मिळू शकेल, असे वांगचूक यांनी म्हटलं आहे.

Sonam Wangchuk on india: पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी देशाच्या भवितव्यावर थेट भाष्य केलं आहे. जर सध्याची परिस्थिती अशीच राहिली, तर भारत 2047 पर्यंत एक विकसित देश बनू शकणार नाही, असे म्हटले आहे. वांगचुक म्हणाले की, श्रीलंका आणि बांगलादेशसारख्या देशांनी भारताला आधीच मागे टाकले आहे. योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला एका शांततापूर्ण क्रांतीची गरज आहे. त्यांनी गुरुवारी रात्री उशिरा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. या काळात त्यांनी देश आणि त्याच्या भविष्याबद्दल खूप विचार केला.

वांगचुक यांचा व्हिडिओमध्ये पाच मुद्यांना हात 

  • 50 वर्षांपूर्वी भारताच्या मागे किंवा बरोबरीत असलेले अनेक शेजारी देश आता लक्षणीयरीत्या पुढे गेले आहेत. थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका आणि बांगलादेश ही याची उदाहरणे आहेत. जर भारताला 2047 पर्यंत जगात एक सन्माननीय देश म्हणून टिकून राहायचे असेल, तर मोठे बदल आवश्यक आहेत.
  • देशातील प्रशासकीय आणि व्यवस्थेतील समस्या एका राजकीय पक्षापुरत्या मर्यादित ठेवता येणार नाहीत. वेगवेगळ्या पक्षांच्या सरकारांच्या काळातही विरोधाचे आवाज दाबले गेले आहेत.
  • 2012-13 च्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर राजकीय बदल झाला. सरकार बदलूनही भ्रष्टाचार आणि अन्याय संपलेले नाहीत. आता या समस्यांनी नवीन रूप धारण केले असून त्या पूर्वीपेक्षा अधिक गंभीर झाल्या आहेत.
  • देशाला पुढे नेण्यासाठी राजकीय नेतृत्व निवडण्याच्या पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे. भारताला एका शांततापूर्ण क्रांतीची गरज आहे, जेणेकरून देशाला योग्य नेतृत्व मिळू शकेल.
  • आम्ही अशा लोकांच्या शोधात आहोत जे निःस्वार्थी, निर्भय, सद्गुणी आणि सक्षम आहेत. देशात असे लोक कुठे आहेत हे मला माहीत नाही. मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी आपापल्या प्रदेशातून आणि देशातून अशा किमान एका व्यक्तीचे नाव सुचवावे. ही नावे माझी स्वातंत्र्यदिनाची भेट असतील. मला अशा लोकांना भेटायचे आहे जे देशाचा नवा नकाशा घडवण्यात मदत करू शकतील.
  • शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरही, त्यांना नव्या मंत्र्यांकडून कोणतेही मोठे बदल दिसत नाहीत. देशाची प्रगती थेट त्याच्या शिक्षण व्यवस्थेशी जोडलेली आहे. जोपर्यंत शिक्षण मागे राहील, तोपर्यंत देशाचे भविष्यही मागे राहील.

वांगचुक यांचे जंतरमंतरवर उपोषण 

सोनम वांगचुक यांनी 28 जून रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केले. नीट-यूजी पेपरफुटी आणि परीक्षा पद्धतीतील अनियमिततेचा निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी हे उपोषण सुरू केले. 18 जुलै रोजी, त्यांची प्रकृती खालावल्यानंतर दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना जंतर मंतरवरून फरफटत सफदरजंग रुग्णालयात नेले. नंतर त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर वांगचुक यांनी 24 जुलै रोजी आपले उपोषण संपवले.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis in Majha Infra Vision: राज्याचा 8.8 टक्के विकासदर चांगलाच, पण आम्हाला 10 टक्क्यांचा टप्पा ओलांडायचाय; देवेंद्र फडणवीसांनी 'माझा इन्फ्रा व्हिजन'मध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
राज्याचा 8.8 टक्के विकासदर चांगलाच, पण आम्हाला 10 टक्क्यांचा टप्पा ओलांडायचाय; देवेंद्र फडणवीसांनी 'माझा इन्फ्रा व्हिजन'मध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Vidyanand Bapat Pune: विद्यानंद बापटांचा आवडता नेता कोण? दोन नावं घेत म्हणाले, भारतामधील राजकारण....
विद्यानंद बापटांचा आवडता नेता कोण? दोन नावं घेत म्हणाले, भारतामधील राजकारण....
Sandeep Joshi: विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला अतिशय निंदनीय, पण DJचा विरोध सिलेक्टिव्ह असू शकत नाही; नागपूरात डीजेमुक्त मोहीम राबवणाऱ्या संदीप जोशींची प्रतिक्रिया, म्हणाले...
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला अतिशय निंदनीय, पण DJचा विरोध सिलेक्टिव्ह असू शकत नाही; नागपूरात डीजेमुक्त मोहीम राबवणाऱ्या संदीप जोशींची प्रतिक्रिया, म्हणाले...
जरांगे पाटील मागण्यांवर ठाम! संभाजीनगरमध्ये विखे पाटलांच्या उपस्थितीत मंत्र्यांची बैठक सुरु, तोडगा निघणार का? 
जरांगे पाटील मागण्यांवर ठाम! संभाजीनगरमध्ये विखे पाटलांच्या उपस्थितीत मंत्र्यांची बैठक सुरु, तोडगा निघणार का? 
Advertisement

व्हिडीओ

Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidyanand Bapat Pune: विद्यानंद बापटांचा आवडता नेता कोण? दोन नावं घेत म्हणाले, भारतामधील राजकारण....
विद्यानंद बापटांचा आवडता नेता कोण? दोन नावं घेत म्हणाले, भारतामधील राजकारण....
Vidyanand Bapat Attack in Pune: विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा कोण? पुण्यातून महत्त्वाची अपडेट समोर, हल्ल्यानंतर काय म्हणाला?
विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा कोण? पुण्यातून महत्त्वाची अपडेट समोर, हल्ल्यानंतर काय म्हणाला?
Vidyanand Bapat Marathi News: पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; हल्ला होताच म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्!
पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; हल्ला होताच म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्!
Vidyanand Bapat Beating : विद्यानंद बापटांवरील हल्ला पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण, रोहित पवार संतापले, म्हणाले...
विद्यानंद बापटांवरील हल्ला पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण, रोहित पवार संतापले, म्हणाले...
Nitesh Rane: पुण्यातील गणेशोत्सव डीजे बंदीवरून वातावरण तापलं; नितेश राणे प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'उत्सव आणि डीजेसंदर्भात फक्त हिंदू सणांच्यावेळी आक्षेप...'
पुण्यातील गणेशोत्सव डीजे बंदीवरून वातावरण तापलं; नितेश राणे प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'उत्सव आणि डीजेसंदर्भात फक्त हिंदू सणांच्यावेळी आक्षेप...'
Nitesh Rane Majha Infra Vision : मुंबईत 2028 पर्यंत वॉटर मेट्रो, वॉटर टॅक्सीचे पहिले काही टप्पे सुरु करणार, प्रवासाचा वेळ आणखी वाचणार, नितेश राणे यांचा विश्वास
मुंबईत 2028 पर्यंत वॉटर मेट्रो, वॉटर टॅक्सीचे पहिले काही टप्पे सुरु करणार, प्रवासाचा वेळ आणखी वाचणार, मंत्री नितेश राणे यांचा विश्वास
Indapur Crime News: जमिनीच्या वादातून मुलांनी आई-वडीलांना लाकडी दांडक्याने बेदम मारलं, इंदापुरात भररस्त्यात धक्कादायक प्रकार
जमिनीच्या वादातून मुलांनी आई-वडीलांना लाकडी दांडक्याने बेदम मारलं, इंदापुरात भररस्त्यात धक्कादायक प्रकार
Manoj Jarange Protest : मराठा आरक्षणासाठी जरांगेंना साथ द्यायला अंतरवालीला गेले, रात्री शेतात झोपले पण सकाळी उठलेच नाहीत, मराठा आंदोलकाचा दुर्दैवी अंत
मराठा आरक्षणासाठी जरांगेंना साथ द्यायला अंतरवालीला गेले, रात्री शेतात झोपले पण सकाळी उठलेच नाहीत, मराठा आंदोलकाचा दुर्दैवी अंत
Embed widget