एक्स्प्लोर

प्रत्येकाकडे 'हा' एक विमा असायलाच हवा, मृत्यूनंतर मुलं, जोडीदाराचा आर्थिक प्रश्न मिटून जाईल!

टर्म इन्शुरन्स हा अनेक अर्थांनी फार महत्त्वावचा आहे. आयुष्यात कधी काय होईल, हे सांगता येत नाही त्यामुळे टर्म इन्शुरन्स असणे फार गरजेचे आहे.

टर्म इन्शुरन्स हा अनेक अर्थांनी फार महत्त्वावचा आहे. आयुष्यात कधी काय होईल, हे सांगता येत नाही त्यामुळे टर्म इन्शुरन्स असणे फार गरजेचे आहे.

term insurance importance (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)

1/9
आणसाचं आयुष्यात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. अनिश्चित असलेल्या या मानवी आयुष्यात पैशांच्या बाबतीत मात्र स्थिरता फार आवश्यक असते.
आणसाचं आयुष्यात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. अनिश्चित असलेल्या या मानवी आयुष्यात पैशांच्या बाबतीत मात्र स्थिरता फार आवश्यक असते.
2/9
बहुसंख्य कुटुंबांत घरातील पुरुष हाच कमवणारी प्रमुख व्यक्ती असते. या पुरुषाच्या आयुष्यात काही अघटीत घडल्यास संपूर्ण कुटुंब मोडकळीस येते. त्यामुळे घारातील प्रमुख व्यक्ती हयात नसल्यावर आबाळ होऊ नये यासाठी अगोदरच आर्थिक नियोजन करणे फार गरजेचे आहे.
बहुसंख्य कुटुंबांत घरातील पुरुष हाच कमवणारी प्रमुख व्यक्ती असते. या पुरुषाच्या आयुष्यात काही अघटीत घडल्यास संपूर्ण कुटुंब मोडकळीस येते. त्यामुळे घारातील प्रमुख व्यक्ती हयात नसल्यावर आबाळ होऊ नये यासाठी अगोदरच आर्थिक नियोजन करणे फार गरजेचे आहे.
3/9
त्यासाठी जीवन विमान म्हणजे टर्म लाईफ इन्शुरन्स हा फआर महत्त्वाचा आणि सर्वोत्तम पर्याय ठरतो.
त्यासाठी जीवन विमान म्हणजे टर्म लाईफ इन्शुरन्स हा फआर महत्त्वाचा आणि सर्वोत्तम पर्याय ठरतो.
4/9
आपल्या मुलांचे, जोडीदाराचे आयुष्य आपल्या पश्चात अडचणीत येऊ नये, त्यांना आर्थिक चणचण भासू नये यासाठी टर्म इन्शुरन्स हा फार चांगला पर्याय आहे.
आपल्या मुलांचे, जोडीदाराचे आयुष्य आपल्या पश्चात अडचणीत येऊ नये, त्यांना आर्थिक चणचण भासू नये यासाठी टर्म इन्शुरन्स हा फार चांगला पर्याय आहे.
5/9
एखाद्या व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना टर्म इन्शुरन्सच्या माध्यमातून मिळणारे पैसे फार फार महत्त्वाचे ठरतात.
एखाद्या व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना टर्म इन्शुरन्सच्या माध्यमातून मिळणारे पैसे फार फार महत्त्वाचे ठरतात.
6/9
टर्म इन्शुरनसच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांमुळे संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या अनेक अडचणी सुटतात. टर्म इन्शुरन्सच्या माध्यमातून विमाधारकाच्या मृत्यूनंतर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना एकरकमी रक्कम मिळते.
टर्म इन्शुरनसच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांमुळे संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या अनेक अडचणी सुटतात. टर्म इन्शुरन्सच्या माध्यमातून विमाधारकाच्या मृत्यूनंतर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना एकरकमी रक्कम मिळते.
7/9
या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या टर्म इन्शुरन्स हा वर्षिक कमाईच्या दहा पट असणे गरजेचे आहे.
या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या टर्म इन्शुरन्स हा वर्षिक कमाईच्या दहा पट असणे गरजेचे आहे.
8/9
उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास तुम्ही एका वर्षाला पाच लाख रुपये कमवत असाल तर तुम्ही कमीत कमी पाच कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढायला हवा. यामुळे तुमच्या जोडीदार, मुलांचे आयुष्य सुरक्षित राहील.
उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास तुम्ही एका वर्षाला पाच लाख रुपये कमवत असाल तर तुम्ही कमीत कमी पाच कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढायला हवा. यामुळे तुमच्या जोडीदार, मुलांचे आयुष्य सुरक्षित राहील.
9/9
आजघडीला अनेक खासगी कंपन्या टर्म इन्शुरन्स देतात. अगदी कमी प्रिमियममध्ये लाखो रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढता येतो.
आजघडीला अनेक खासगी कंपन्या टर्म इन्शुरन्स देतात. अगदी कमी प्रिमियममध्ये लाखो रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढता येतो.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajputana Biodiesel : राजपुताना बायोडिझेलच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची तेजी, नेमकं कारण काय?
राजपुताना बायोडिझेलच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची तेजी, नेमकं कारण काय?
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget