एक्स्प्लोर

शेतकऱ्यांनो सावधान! 'ही' आहेत सात कारणं ज्यामुळे शेतकरी सन्मान निधी योजनेतून नाव होऊ शकते गायब

शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या मदतीतून शेतकरी शेतीसाठी आवश्यक असेलेली उपकरणे, बी-बियाणे खरेदी करतात.

शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या मदतीतून शेतकरी शेतीसाठी आवश्यक असेलेली उपकरणे, बी-बियाणे खरेदी करतात.

faremers (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)

1/9
PM Kisan Scheme: पीएम शेतकरी सन्मान योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) ही अशी योजना आहे, जिच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. मिळालेल्या या आर्थिक मदतीतून शेतकरी शेतीसाठी आवश्यक असणारे सामान, बी-बियाणे खरेदी करतात.
PM Kisan Scheme: पीएम शेतकरी सन्मान योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) ही अशी योजना आहे, जिच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. मिळालेल्या या आर्थिक मदतीतून शेतकरी शेतीसाठी आवश्यक असणारे सामान, बी-बियाणे खरेदी करतात.
2/9
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते. या योजनेचे देशात साधारण 11 कोटी लाभार्थी आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत साधारण 3 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते. या योजनेचे देशात साधारण 11 कोटी लाभार्थी आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत साधारण 3 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे.
3/9
मात्र या योजनेचा लाभ घेण्याआधी शेतकऱ्यांना त्यासाठी रितसर अर्ज करावा लागतो. हा अर्ज भरताना काही चूक झाल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
मात्र या योजनेचा लाभ घेण्याआधी शेतकऱ्यांना त्यासाठी रितसर अर्ज करावा लागतो. हा अर्ज भरताना काही चूक झाल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
4/9
यासह या योजनेच्या काही अटी आहे. या अटींची पूर्तता न झाल्यास शेतकऱ्यांचा अर्ज फेटाळला जातो. या अटी वेगवेगळ्या आहेत.
यासह या योजनेच्या काही अटी आहे. या अटींची पूर्तता न झाल्यास शेतकऱ्यांचा अर्ज फेटाळला जातो. या अटी वेगवेगळ्या आहेत.
5/9
ज्या कुटुंबात अगोदरपासूनच पीएम शेतकरी सन्मान निधी योजनाचा एक लाभार्थी आहे, त्या कुटंबातील दुसऱ्या व्यक्तीचा अर्ज फेटाळण्यात येतो. या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदाराला 01-02-2019 रोजी अठरा वर्षे पूर्ण झालेली असायला हवीत. तसे नसेल तर या योजनेचा अर्जदाराला लाभ मिळत नाही.
ज्या कुटुंबात अगोदरपासूनच पीएम शेतकरी सन्मान निधी योजनाचा एक लाभार्थी आहे, त्या कुटंबातील दुसऱ्या व्यक्तीचा अर्ज फेटाळण्यात येतो. या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदाराला 01-02-2019 रोजी अठरा वर्षे पूर्ण झालेली असायला हवीत. तसे नसेल तर या योजनेचा अर्जदाराला लाभ मिळत नाही.
6/9
ज्या शेतकऱ्यांचे ई केवायसी अद्याप बाकी आहे. तसेच त्यांच्या शेतजमिनीचे व्हेरिफिकेशन अद्याप बाकी आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
ज्या शेतकऱ्यांचे ई केवायसी अद्याप बाकी आहे. तसेच त्यांच्या शेतजमिनीचे व्हेरिफिकेशन अद्याप बाकी आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
7/9
ज्या कुटुंबातील एखादा सदस्य सरकारी नोकर, सरकारशी संलग्न असलेली संस्था यांच्यात नोकरीला असेल तर (चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता) या योजनेचा लाभ मिळत नाही.
ज्या कुटुंबातील एखादा सदस्य सरकारी नोकर, सरकारशी संलग्न असलेली संस्था यांच्यात नोकरीला असेल तर (चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता) या योजनेचा लाभ मिळत नाही.
8/9
एखाद्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने गेल्या वर्षी प्राप्तिकर भरलेला असेल तर अशा स्थितीत अर्जदाराला पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही.
एखाद्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने गेल्या वर्षी प्राप्तिकर भरलेला असेल तर अशा स्थितीत अर्जदाराला पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही.
9/9
एखाद्या कुंटुबातील कोणताही सदस्य डॉक्टर, इंजिनिअर, सीए, आर्किक्टेट यांच्याशी संबंधित संस्थेचा नोंदणीकृत सदस्य असेल तर त्या कुंटुंबातील व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळत नाही.
एखाद्या कुंटुबातील कोणताही सदस्य डॉक्टर, इंजिनिअर, सीए, आर्किक्टेट यांच्याशी संबंधित संस्थेचा नोंदणीकृत सदस्य असेल तर त्या कुंटुंबातील व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळत नाही.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget