एक्स्प्लोर
गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर दुर्वा अन् नारळाचं काय करायचं?; जाणून घ्या तुमच्या भल्याची गोष्ट
Ganeshotsav 2024: जाणून घ्या, तुमच्या फायदेशीर गोष्ट
Ganapati Bappa Visarjan
1/9

महाराष्ट्रात सध्या मोठ्या उत्साहात गणेशोस्तव साजरा करण्यात येत आहे.
2/9

काल मुंबईसह राज्यात गौरी-गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. भक्तीमय रुपाय गणरायाला निरोप देण्यात येत आहे.
3/9

याचदरम्यान गणरायाचे विसर्जन केल्यानंतर दुर्वा आणि नारळाचे नेमकं काय करावे, याबाबत जाणून घ्या...
4/9

गणरायाच्या विसर्जनानंतर गणेश चतुर्थीदिवशी कलशात ठेवलेलं पाणी संपूर्ण घरात शिंपडावे आणि उरलेलं पाणी पिंपळ, वडाच्या झाडांना ओतावे. तसेच कलशामधील पाणी घरातील तुळस आणि इतर कुंडीतही टाकू शकतात. यामुळे घरात सुख-समृद्धी राहते.
5/9

गणेश विसर्जनाच्या दिवशी पूजेच्यावेळी गणरायाला दुर्वा अर्पण करा. तसेच यामधील थोडी दु्र्वा घरातील कपाटात (पैसे ठेवण्याची जागा) ठेवा. यामुळे कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि पैशाची कमतरता दूर होते.
6/9

गणेश विसर्जनावेळी कलशावर जो नारळ ठेवतो, किंवा गणरायाची प्राणप्रतिष्ठा करताना जो नारळ गणरायाजवळ ठेवण्यात येतो, तो फोडून सर्वांना प्रसाद म्हणून द्या...
7/9

अनंत चतुर्दशीचा दिवस गणेश विसर्जनासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी गणेश उत्सवाला 10 दिवस पूर्ण होतात.
8/9

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणराय भाविकांचा निरोप घेतात.
9/9

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 14 Sep 2024 02:42 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























