एक्स्प्लोर

Asthi Visarjan : अंत्यसंस्कारानंतर अस्थी 3 दिवसांनीच विसर्जित का करतात?

Asthi Visarjan : हिंदू धर्मात, अंत्यसंस्कारानंतर, मृत व्यक्तीची राख नदीत विसर्जित करण्याची परंपरा आहे. पण, अंत्यसंस्कारानंतर तीन दिवसांनी राख का गोळा करतात. ते जाणून घेऊयात.

Asthi Visarjan : हिंदू धर्मात, अंत्यसंस्कारानंतर, मृत व्यक्तीची राख नदीत विसर्जित करण्याची परंपरा आहे. पण, अंत्यसंस्कारानंतर तीन दिवसांनी राख का गोळा करतात. ते जाणून घेऊयात.

Asthi Visarjan

1/7
व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा अंत्यसंस्कार करणं हे हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक आहे. यालाच अंत्यसंस्कार म्हणतात.अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीची राख विसर्जित करणे हा देखील एक महत्त्वाचा विधी आहे. यामुळे आत्म्याला शांती मिळते.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा अंत्यसंस्कार करणं हे हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक आहे. यालाच अंत्यसंस्कार म्हणतात.अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीची राख विसर्जित करणे हा देखील एक महत्त्वाचा विधी आहे. यामुळे आत्म्याला शांती मिळते.
2/7
अस्थी विसर्जन म्हणजे मृत व्यक्तीच्या अस्थी आणि राखेचे पवित्र नदीत विसर्जन करणे. शास्त्रांमध्ये, अंत्यसंस्कारानंतर तीन दिवसांच्या आत राखेचे विसर्जन करणं योग्य आहे असं म्हटलं आहे.
अस्थी विसर्जन म्हणजे मृत व्यक्तीच्या अस्थी आणि राखेचे पवित्र नदीत विसर्जन करणे. शास्त्रांमध्ये, अंत्यसंस्कारानंतर तीन दिवसांच्या आत राखेचे विसर्जन करणं योग्य आहे असं म्हटलं आहे.
3/7
पण तुम्हाला माहिती आहे का अंत्यसंस्कारानंतर फक्त तीन दिवसांनी राख का गोळा केली जाते? गरुड पुराणानुसार, अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या, सातव्या किंवा नवव्या दिवशी अस्थी एकत्र गोळा करतात.
पण तुम्हाला माहिती आहे का अंत्यसंस्कारानंतर फक्त तीन दिवसांनी राख का गोळा केली जाते? गरुड पुराणानुसार, अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या, सातव्या किंवा नवव्या दिवशी अस्थी एकत्र गोळा करतात.
4/7
ज्योतिष शास्त्रानुसार,  अंत्यसंस्काराच्या तिसऱ्या दिवशी राख गोळा करणं सर्वात योग्य आहे. कारण मंत्रांचा जप केल्याने आकाश आणि तत्वांच्या एकत्रित लहरी अस्थीमध्ये संक्रमित होतात.
ज्योतिष शास्त्रानुसार, अंत्यसंस्काराच्या तिसऱ्या दिवशी राख गोळा करणं सर्वात योग्य आहे. कारण मंत्रांचा जप केल्याने आकाश आणि तत्वांच्या एकत्रित लहरी अस्थीमध्ये संक्रमित होतात.
5/7
कोणत्याही वाईट किंवा नकारात्मक शक्तींचं सावट अस्थींवर पडू नये म्हणून, अस्थी तीन दिवसांच्या आत स्मशानभूमीतून काढून टाकावीत. मानवी शरीर हे पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी आणि आकाश यांनी बनलेले आहे. अंत्यसंस्कारानंतर शरीर या पाच तत्वांमध्ये विलीन होते.
कोणत्याही वाईट किंवा नकारात्मक शक्तींचं सावट अस्थींवर पडू नये म्हणून, अस्थी तीन दिवसांच्या आत स्मशानभूमीतून काढून टाकावीत. मानवी शरीर हे पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी आणि आकाश यांनी बनलेले आहे. अंत्यसंस्कारानंतर शरीर या पाच तत्वांमध्ये विलीन होते.
6/7
अंत्यसंस्काराच्या तिसऱ्या दिवशी, अस्थी एकत्र गोळा करतात. आणि धातू किंवा मातीच्या भांड्यात ठेवली जातात. नंतर, योग्य तारीख पाहिल्यानंतर, ही अस्थी पवित्र नदीत विसर्जित केली जाते. राखेचे विसर्जन केल्यानंतर, मृत व्यक्ती या जगातून पूर्णपणे मुक्त होतात अशी मान्यता आहे.
अंत्यसंस्काराच्या तिसऱ्या दिवशी, अस्थी एकत्र गोळा करतात. आणि धातू किंवा मातीच्या भांड्यात ठेवली जातात. नंतर, योग्य तारीख पाहिल्यानंतर, ही अस्थी पवित्र नदीत विसर्जित केली जाते. राखेचे विसर्जन केल्यानंतर, मृत व्यक्ती या जगातून पूर्णपणे मुक्त होतात अशी मान्यता आहे.
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Bharat Gogawale VIDEO : शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब, शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर
शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब, शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Bharat Gogawale VIDEO : शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब, शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर
शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब, शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
Ladki Bahin Yojana :  सुनील प्रभूंनी लाडकी बहीणची जिल्हावार बोगस लाभार्थ्यांची आकडेवारी वाचून दाखवली, आदिती तटकरे उत्तर देत म्हणाल्या...
लाडकी बहीण योजनेच्या किती महिलांनी ई- केवायसी पूर्ण केली? आदिती तटकरेंनी उत्तर देताना आकडेवारी सांगितली
Delhi High Court on Indigo Crisis: इंडिगो अपयशी होताच सरकारने काय केलं? 4 ते 5 हजारांचे तिकीट 30 हजार कसं झालं? तुमच्यामुळेच ही वेळ आली; हायकोर्टाकडून केंद्र सरकारची खरडपट्टी करत फटकार
इंडिगो अपयशी होताच सरकारने काय केलं? 4 ते 5 हजारांचे तिकीट 30 हजार कसं झालं? तुमच्यामुळेच ही वेळ आली; हायकोर्टाकडून केंद्र सरकारची खरडपट्टी करत फटकार
लाचखोर तहसीलदारास रंगेहात अटक; शेतकऱ्याकडून अडीच लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
लाचखोर तहसीलदारास रंगेहात अटक; शेतकऱ्याकडून अडीच लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
Embed widget