एक्स्प्लोर
अवकाळी पावसामुळं द्राक्ष उत्पादनाचा खर्च वाढणार
Maharashtra Rain News
1/10

द्राक्ष पंढरी असणाऱ्या नाशिक जिल्ह्याती शेतकरी अडचणीत आला आहे. कारण सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष पिकाला बसत आहे.
2/10

राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. याचा मोठा परिणाम शेती पिकांवर होत आहे. फळबागांना मोठा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे.
Published at : 15 Dec 2022 11:28 AM (IST)
आणखी पाहा























