एक्स्प्लोर

पाकिस्ताननं लष्कराचं मुख्यालय रावळपिंडीमध्ये का उभारलं? राजधानी इस्लामाबादमध्ये मुख्यालय नसण्याचं कारण...

Pakistan : सर्वसाधारणपणे देशाच्या राजधानीत लष्कराचं मुख्यालय असतं मात्र पाकिस्तानमध्ये इस्लामाबादमध्ये लष्कराचं मुख्यालय नाही. 

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील सैन्य संघर्ष सध्या संपला आहे. भारतानं 7 मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र भारतानं तो परतावून लावला. यानंतर पाकिस्तानच्या डीजीएमओनं भारताच्या डीजीएमओंना 10 मे रोजी दुपारी 3.35 वाजता फोन करुन शस्त्रसंधीसंदर्भात विनंती केली. भारतानं त्या प्रस्तावावर सहमती दर्शवल्यानंतर सायंकाळी 5.00 वाजल्यापासून शस्त्रसंधी करण्यात आली. पाकिस्तानसोबत सुरु असलेला संघर्ष थांबला. 

भारतानं पाकिस्तानच्या रावळपिंडीपर्यंत धडक दिल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं. रावळपिंडीमध्ये पाकिस्तानच्या सैन्याचं मुख्यालय आहे. पाकिस्ताननं इस्लामाबाद, लाहोर, कराची सोडून रावळपिंडीमध्ये मुख्यालय बनवलं आहे. याचं नेमकं कारण काय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 

ब्रिटीशांच्या काळात ब्रिटीश सैन्याच्या उत्तरेकडील कमांडचं केंद्र रावळपिंडी होतं. सैन्याला लागणारी शस्त्रास्त्र पहिल्यांदा तितं उपलब्ध व्हायची. 1974 मध्ये भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले तेव्हा पाकिस्ताननं रावळपिंडीतील ब्रिटीश सैन्याच्या साधनांचा वापर करण्यास सुरुवात केली. रावळपिडींलाच त्यांनी मुख्यालय केलं.  वर्षानुवर्षे पाकिस्तानच्या सैन्याचं मुख्यालय रावळपिंडीमध्ये आहे. 

सर्वसाधारणपणे सैन्याचं मुख्यालय राजधानी असलेल्या शहरात किंवा त्याच्या जवळ असतं. मात्र, पाकिस्तानमध्ये असं घडलं नाही. 1960 मध्ये पाकिस्ताननं इस्लामाबादला स्थायी राजधानी जाहीर केलं. तेव्हापासून आतापर्यंत सैन्याचं मुख्यालय पाकिस्ताननं हलवलं नाही. 1947 ते 1960 च्या काळात पाकिस्ताननं रावळपिडींत मुख्यालय मजबूत केलं. तेथील शस्त्रांचा साठा वाढवला. रावळपिंडीतून सैन्याचं मुख्यालय इस्लामाबादला शिफ्ट करण्यास मोठा आर्थिक खर्च लागला असता. पाकिस्तानची त्यावेळी आर्थिक स्थिती नव्हती. त्यामुळं इस्लामाबाद, लाहोर किंवा कराची शहराची निवड करण्यात आली नाही.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झालेली असली तरी भारतानं दहशतवादाची कृती युद्धाची कृती समजली जाईल अशी भूमिका घेतली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तिसऱ्या देशाची मध्यस्थी गरजेची नाही, असं देखील भारतानं म्हटलंय. भारतानं यापुढं गोळीचं उत्तर गोळ्यानं दिलं जाईल असं देखील म्हटलं. ऑपरेशन सिंदूर संपलेलं नसल्याचं देखील हवाई दलाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. भारताच्या डीजीएमओ आणि तिन्ही सैन्यदलांच्या अधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली. 

इतर बातम्या : 

Operation Sindoor : कंदहार विमान अपहरण आणि 'पुलवामा'च्या मास्टरमाईंडचा खात्मा; भारतीय लष्कराने एक एक पुरावा दिला

भारताचा रावळपिंडी एअर बेसवर हल्ला अन् अमेरिकेचे धाबे दणाणले; अणवस्त्र स्फोटाच्या भीतीने ट्रम्प मध्यस्थीला धावले

महत्त्वाच्या बातम्या

तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Priyanka Gandhi and Pralhad Joshi: प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
India CWG 2026 : कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
Embed widget