एक्स्प्लोर

अरेच्चा! पृथ्वी एका बाजूला झुकतेय, मानवाला 'या' कृतीची मोजावी लागणार मोठी किंमत; काय परिणाम होईल जाणून घ्या

शास्त्रज्ञांनी पूर्वी अंदाजानुसार, मानवाने 1993 ते 2010 पर्यंत 2,150 गिगाटन भूजल उपसलं असून ते समुद्रसपाटीपासून 6 मिलिमीटर अधिक आहे.

Earth Tilted and it's Effect : जल ही जीवन है... पाणी हेच जीवन आहे, असं म्हटलं जातं. पृथ्वीवरील (Earth) जीवनात पाण्याचं (Water) योगदान सर्वात मोठं आहे. पाण्यामुळे पृथ्वीवर सृष्टी आहे. पृश्वी हा ग्रह फक्त पाण्यामुळे जिवंत आहे. पण आता मानवाने हे पाणी पृथ्वीवरून काढून तिला एका बाजूला झुकवलं आहे. मानवामुळे पृथ्वी एका बाजूने पूर्वेकडे झुकली आहे. पृथ्वीचा जो एक तृतीयांश भाग पाण्याने व्यापलेला आहे. हीच पृथ्वी आज मानवाच्या एका कृतीमुळे एका बाजूला जास्त प्रमाणात झुकली आहे. याचा काय परिणाम होईल जाणून घ्या

नवीन संशोधन मोठी माहिती उघड

जिओफिजिकल रिसर्च लेटर्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, मानवाने पृथ्वीवरून पंपिंग करून मोठ्या प्रमाणात भूजल काढलं आहे. यामुळे 20 वर्षांपेक्षा कमी कालावधीत, पृथ्वी 4.36 सेमी/वर्षाच्या वेगाने सुमारे 80 सेमी पूर्वेकडे झुकली गेली आहे. मोठ्या प्रमाणात भूजल काढल्यामुळे पृथ्वी ग्रह पूर्व दिशेकडे कललेला आहे. जिओफिजिकल रिसर्च लेटर्स हे एजीयूचे जर्नल आहे. यामध्ये पृथ्वी आणि अंतराळ विज्ञानांसंदर्भात माहिती प्रकाशिते केली जाते. सायटेक डेली वृत्तपत्रात याबाबतचही बातमी प्रकाशित झाली आहे.

मानवाने आतापर्यंत किती भूजल काढलं?

मानवाने पंपिग करुन वेगाने भूजल काढलं आहे. या संशोधन अहवालानुसार, शास्त्रज्ञांनी यापूर्वी हवामान मॉडेल्सवर आधारित केलेल्या अंदाजानुसार, मानवाने 1993 ते 2010 पर्यंत 2,150 गिगाटन भूजल उपसलं, ही समुद्रसपाटीपासून 6 मिलिमीटर अधिक आहे. पण, शास्त्रज्ञांचा हा अंदाज अचूक अंदाज नाही, कारण त्याबद्दल अचूक माहिती देणे जवळजवळ अशक्य आहे.

 सर्वात जास्त भूजल कुठे काढलं गेलं?

या अहवालानुसार जगातील सर्वाधिक भूजल दोन प्रदेशांतून काढण्यात आले आहे. पहिला प्रदेश अमेरिकेचा पश्चिम प्रदेश आणि दुसरा प्रदेश भारताचा उत्तर-पश्चिम प्रदेश आहे. भारतात पंजाब आणि हरियाणामध्ये सिंचनासाठी भूजलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. सेऊल नॅशनल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या अहवालानुसार, भूजलाच्या पुनर्वितरणामुळे रोटेशनल ध्रुवाच्या प्रवाहावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. कालांतराने पृथ्वीच्या रोटेशनल ध्रुवाच्या प्रवाहावर त्याचा मोठा परिणाम होतो. यामुळे पृथ्वी एका दिशेने कलली आहे.

याचा काय परिणाम होईल?

पृथ्वी एका बाजूने अधिक झुकल्याच याचा फार मोठा परिणाम होईल. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, त्या कालावधीवर परिणाम होईल. तसेच वर्षभरातील ठरलेल्या ऋतू चक्रावर परिणाम होईल, यामुळे हवामान आणि तापमानावर देखील परिणाम होईल.

संबंधित इतर बातम्या :

Sun : 'सूर्या' तुझा रंग कसा? पिवळा किंवा भगवा नाही असा दिसतो सूर्य, नासाने शेअर केला फोटो

महत्त्वाच्या बातम्या

India Song In Pakistan : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय देशभक्तीचे बॉलिवूड गाणे, 'केसरी'मधील गाण्यावर शाळेत सैनिकाच्या वेशात डान्स
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय देशभक्तीचे बॉलिवूड गाणे, 'केसरी'मधील गाण्यावर शाळेत सैनिकाच्या वेशात डान्स
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Embed widget