एक्स्प्लोर

Auto Tips : पावसाळ्यात गाडीची काळजी कशी घ्याल?

पावसाळ्यात गाड्यांची टेललाईट आणि हेडलाईट योग्यप्रकारे काम करत नाहीत. हेडलाईट किंवा टेललाईट खराब असल्याने अपघात होण्याचीही शक्यता असते.

मुंबई : पावसाळा सुरु झाला की गाड्यांची काळजी घेणे गरजेचं बनतं नाहीतर ते पुढे जास्त खर्चिक बनतं. पावसाळ्यात अनेकदा रस्त्यावर पाणी साचते त्यामुळे गाडी चालवणे अवघड बनतं. यासोबतच गाडीचेही बऱ्याचदा नुकसान होते. अशा परिस्थितीत पावसाळ्यात गाडीची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे, तसेच तुमच्या गाडीची कंडिशनसुद्धा चांगली असायला हवी. पावसाल्यात गाड्यांना अनेक प्रॉब्लेम येतात, याबद्दल माहिती असणे गरजेचं आहे. 

चेसिसमध्ये पाणी भरतं

पावसाळ्यामध्ये गाड्यांच्या चेसिसच्या आत अनेकदा पाणी जाते. ज्यामुळे गाडीचे बरेच नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत, चेसिसमध्ये भरलेले पाणी सर्विस सेंटरमध्ये जाऊन काढून टाकले पाहिजे.

हेडलाईट खराब होते

पावसाळ्यात गाड्यांची टेललाईट आणि हेडलाईट योग्यप्रकारे काम करत नाहीत. हेडलाईट किंवा टेललाईट खराब असल्याने अपघात होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये रात्री गाडीला हेडलाईट आणि टेललाईट असणे खूप गरजेचं आहे.

कार स्वच्छ करा

जर कार पावसात भिजली असेल तर पाऊस थांबल्यानंतर ती साफ जरुर करा. कारण पावसाच्या पाण्यामुळे गाड्यांच्या बर्‍याच भागात पाणी शिरते. जर ते काढले नाही तर गाडीच्या बॉडीचे नुकसान होऊ शकते. एवढेच नाही तर गाडी गंजण्याचा धोका देखील असतो.

गाडीला ऑईलिंक करताना काळजी घ्या

जर आपण डिझेल आणि बर्न मोबिल ऑईल एकत्र करुन गाडीच्या खालच्या भागावर, इंजिनच्या सभोवती आणि लीफ स्प्रिंगवर लावले तर आपली गाडी गंजण्यापासून वाचेल. मात्र हे मिश्रण डिस्क ब्रेक, कॅलिपर, व्हील ड्रम आणि रबराच्या भागांवर वापरू नका.

गाडी झाकून ठेऊ नका

पावसाळ्यात गाडी कव्हरने झाकून ठेवण्याची अनेकांना सवय असते. मात्र पावसाळ्यात आपली गाडी झाकून ठेवू नका. गाडी झाकून ठेवल्याने गाडीला गंज लागू शकतो. त्यामुळे पाऊस पडत असताना गाडी झाकून ठेऊ नका. 

इतर बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
Embed widget