एक्स्प्लोर

Prakash Ambedkar : अदृश्य शक्तींकडून मराठा आणि ओबीसी समाज भिडवण्याचे कामकाज सुरु; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस आरएसएसचे साधे प्रांतप्रमुख देखील होऊ शकले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

सांगली : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा हा अंतर्गत असून निजाम मराठा विरुद्ध रयत मराठा असा हा संघर्ष सुरू असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अदृश्य शक्ती मराठा विरुद्ध ओबीसी भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar on Maratha and OBC) यांनी केला. ते आज सांगलीमध्ये बोलत होते.

राज्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून सुरू असलेल्या एकमेकांवर टीकेवरून आंबेडकर यांनी सर्वच नेत्यांना राजकीय नीतीमत्ता पाळण्याचा सल्ला दिला. येत्या 3 डिसेंबर रोजी चार राज्यांचा निकाल येईल,त्यानंतर 6 डिसेंबरनंतर अयोध्यामधून नवी मोहीम सुरू होईल, असे विधान करत राज्यात दंगली होतील, असा अलर्टनेस प्रत्येक पोलिस ठाण्याला मिळाला असल्याचा पुनरुच्चार आंबेडकर यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस आरएसएसचे प्रांतप्रमुखही होऊ शकले नाहीत

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस आरएसएसचे साधे प्रांतप्रमुख देखील होऊ शकले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. केंद्र सरकारच्या धोरणांवरही टीका करताना केंद्राकडून अपरिपक्व धोरण राबवले जात असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. केंद्राच्या अग्नीवीर योजनेवर आंबेडकरांनी निशाणा साधत अग्नीवीर योजना भारतीय सैन्य दलाचे मनोबल कमी करणारे असून ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या हमीभावाचा कायदा केला जाईल आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सक्ती देखील केली जाईल,असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. ओबीसी मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्याशी सुरु असलेल्या वादावरून मंत्री छगन भुजबळ यांना आंबेडकर यांनी सल्ला दिला. ओबीसींसाठी त्यांनी राजकीय पक्ष काढावा, असे त्यांनी सांगतले.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP Majha : 11 PmABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 09 March 2025Special Report | Santosh Deshmukh | 90 दिवस! वडील गमावले, वैभवीने प्रश्न विचारले..Special Report| Raj Thackeray | कुंभ आणि गंगा, 'राज'कीय पंंगा; वादांचा मेळा, प्रतिक्रियांची डुबकी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
Embed widget