एक्स्प्लोर

संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं; राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी टोचले नेत्यांचे कान

संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं असे म्हणत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजकीय नेत्यांचे कान टोचले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

पुणे : "संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं" असं म्हणत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अप्रत्यक्षपणे नेत्यांचे कान टोचले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गुरू साहिब यामधील संत नामदेव या विशेष आवृत्तीचे त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यानंतर राज्यपालांनी संतांच्या कार्याबाबत गौरवोद्गार काढले.

राजा बदलले असतील, राज्य लहान-मोठे बनले असतील, काही राज्यांचे तुकडेही झाले असतील. मात्र. देशाच्या हृदयातील आत्म्याचे तुकडे कधीच झाले नाहीत. याच संतांमुळं आपली संस्कृती आणि आत्मा जीवंत आहे. संतांच्या या कार्यामुळेच आपला देश वाचलाय. असे गौरवोद्गार काढतानाच "संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं" असं राज्यपालांनी नमूद केलं. आजकाल मीच गुरू, मीच महात्मा असं म्हणणारे स्वतःची पूजा करावी म्हणून धिंडोरे पीठतात. त्यांना ही राज्यपालांनी शालजोडे लगावले. संत नामदेव, गुरू गोविंद सिंग यासह देशातील प्रत्येक संतांनी दिलेली शिकवण सर्वांनी अंमलात आणावी असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून #KaroNaSalaam अभियानाचे कौतुक

सोशल मीडियावर वेळ घालवणाऱ्यांना राज्यपालांचा सल्ला

आपण रोजच मोबाईलला चिटकून असतो. प्रत्येक ठिकाणी अनेकजण मला म्हणतात मी फेसबुकवर तुमच्याशी जोडला गेलोय. पण प्रत्यक्षात मी स्वतःचा कधी 'फेस' पाहिला नाही, तर मग 'फेसबुक' कधी पहायचो. पण हे त्या लोकांना माहीत नसल्याने ते पुढे आणखी प्रश्न विचारतात. फेसबुकवर कोणी हे, कोणी ते लिहिल्याचे ते आवर्जुन सांगतात. बरं लिहिलं ही असेल, पण अशा पोस्टमध्ये ते स्वतःचा वेळ वाया घालवतात. आता ही नवी परंपरा आहे. म्हणूनच अधिकारी ही मला म्हणतात तुमचं ही ट्विटर अकाउंट असायला हवं. मी त्यांना म्हणतो तुम्ही करा ट्विट, क्यूँकी मुझे हे सभी ट्विट 'टूटके' लगते है. तेव्हा सोशल मीडियाला आहारी गेलेल्यांनी थोडे संतांचे ही विचार अमलांत आणण्यासाठी वेळ खर्ची घालावा, असा सल्ला राज्यपालांनी दिला.

OBC Reservation | ... तर भाजप रस्त्यावर उतरेल : देवेंद्र फडणवीस

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
Embed widget