एक्स्प्लोर

Pune Temperature: देशात सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश; शहराच सरासरी तापमान 35 अंशावर

राज्यात गेल्या 48 तासांमध्ये तापमानात मोठे बदल झाले असून राज्यातील सर्वाधिक तापमान पुणे शहरात असल्याचे दिसून येत आहे.

Pune Weather:फेब्रुवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढलाय. काही दिवसांपूर्वी पहाटेचा गारवा सोडल्यास यंदा शहरात थंडी जाणवली नाही. गेल्या 48 तासात पुणे शहरात तापमानात मोठे बदल झाले असून शहराचा सरासरी पारा 35 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे. पुणे शहर देशातील सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत गेलं आहे. (Temperature) 1 फेब्रुवारीला पुण्यातील कोरेगाव पार्क कमाल तापमान 31.5 अंश सेल्सिअस होते. आठ फेब्रुवारीला तब्बल 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यातील सर्वाधिक तापमान पुणे शहरात असल्याचे हवामान विभागाच्या अहवालातूनही दिसून येत आहे. (Temperature Update Pune)

सर्वाधिक तापलेली शहरं कोणती?

राज्यात गेल्या 48 तासांमध्ये तापमानात मोठे बदल झाले असून सोलापूर , वर्धा ,अकोला , अमरावती , बुलढाणा आणि पुणे शहरात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली .कोरेगाव पार्क भागात शुक्रवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली .पुण्यात किमान व कमाल तापमान गेल्या काही दिवसांपासून चढेच असल्याचे दिसून आले .वाढत्या तापमानामुळे नागरिकांना कमालीचा उकाडा आणि उन्हाचा चटका बसत आहे .फेब्रुवारीतच एप्रिलप्रमाणे उन्हाळा जाणवत आहे . उन्हाच्या जळांनी अंगाची काहीही होत असल्याचं नागरिक सांगतायत .

जानेवारी महिन्यात थंडी कमीच

राज्यभरात जानेवारी महिन्यात सर्वात कमी थंडीची नोंद झाली . नोव्हेंबर ते जानेवारी या हिवाळ्याच्या तीनही महिन्यात 25 ते 31 डिसेंबर तीव्र थंडीचे होते .त्यानंतर तापमानात चढउतारच जाणवला .ढगाळ वातावरण ,उत्तरेतील थंडीची लाट तर दक्षिणेत कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यातील तापमानावर मोठा परिणाम झाला .त्यामुळे देशभरात फेब्रुवारीत सर्वाधिक उन्हाचा तडाखा बसत असून सध्या कोरड्या व शुष्क वाऱ्यांच्या सक्रियतेने महाराष्ट्रात उष्णतेच्या झळा आणि तापमानाचा चटका वाढलाय .

पुण्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाची नोंद

  1. कोरेगाव पार्कमध्ये राज्यातील उच्चांकी तापमान

  • मागील 48 तासांच्या अभ्यासानुसार, पुण्यातील कोरेगाव पार्क येथे राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
  • सोलापूर, वर्धा, अकोला, अमरावती आणि बुलडाणा ही तापमानवाढीच्या यादीत आहेत.
  • 9 फेब्रुवारी रोजी कोरेगाव पार्क येथे कमाल तापमान 37°C नोंदवले गेले, जे राज्यात सर्वाधिक होते.
  1. कोरेगाव पार्कमधील तापमानाचा वाढता ट्रेंड

  • 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीतील कमाल तापमानाचा आलेख दर्शविला आहे.
  • या काळात तापमान हळूहळू वाढले असून 9 फेब्रुवारीला 37°C वर पोहोचले.
  • हवामानतज्ज्ञांच्या मते, प्रदूषण आणि शहरीकरणामुळे पुण्यात तापमान झपाट्याने वाढत आहे.

हेही वाचा:

Weather Upodate: कोरड्या शुष्क वाऱ्यांसह उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक बेजार, राज्यात येत्या 24 तासांत तापमानात होणार बदल, वाचा IMD अंदाज

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Rain Updates: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर; रामसेतू पाण्याखाली, पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर; रामसेतू पाण्याखाली, पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Pune News: मित्रांसोबत फिरायला गेला; अर्ध्या वाटेतूनच एकटा परतला, पार्किंगजवळ तो दिसलाच नाही..., दरीत चपला अन् घसरत गेल्याचे निशाण, नाणेघाटात नेमकं काय घडलं?
मित्रांसोबत फिरायला गेला; अर्ध्या वाटेतूनच एकटा परतला, पार्किंगजवळ तो दिसलाच नाही..., दरीत चपला अन् घसरत गेल्याचे निशाण, नाणेघाटात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget