एक्स्प्लोर

सत्ता येते, सत्ता जाते, समीकरण बदलत असते, पण.... अजित पवारांचा शिंदे सरकारला टोला

Ajit Pawar : सत्ता येते, सत्ता जाते, समीकरण बदलत असते. सत्ता आली म्हणून हुरळून जायचं नसतं आणि सत्ता गेली म्हणून नाउमेद व्हायचं नसतं असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.  

पुणे : नवीन सरकारने अनेक  कामांना स्थगिती दिली. परंतु, पुणे जिल्ह्यातील कामांना खीळ बसणार नाही यासाठी प्रयत्न करू. एक महिना उलटून गेला तरी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. सत्ता येते, सत्ता जाते, समीकरण बदलत असते. सत्ता आली म्हणून हुरळून जायचं नसतं आणि सत्ता गेली म्हणून नाउमेद व्हायचं नसतं असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.  

बारामती तालुक्यातील मोरगावमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला अजित पवारांनी उपस्थित होते. यावेली त्यांनी रखडलेल्या मंत्रिंडळ विस्तारावरून आणि नव्या सरकारने कामांना स्थगिती दिल्यावरून शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.  

अजित पवार म्हणाले, "मी 7 वेळी निवडून आलो. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. माझ्याकडे अर्थ खाते होतं. कोरोना काळात चांगलं काम केलं. सगळ्याना चांगला निधी दिला. मोरगाव मध्ये पाच कोटींची कामे केली. 
माझ्या तालुक्यात 112 गावं आहेत. त्यात मोरगावला जास्त निधी दिला." 

"पेट्रोलच्या किमती वाढल्या म्हणून लोकांनी डिझेलवरच्या गाड्या घेतल्या. आता परत डिझेलचे दर वाढले. अच्छे दिन म्हणत होते.  आता सीएनजीचे दर पण वाढत आहेत. आता इलेक्ट्रॉनिक वाहने आली. इथेनॉलवर ट्रॅक्टर देखील चालायला लागले आहेत. आता नवनवीन बदल व्हायला लागले आहेत, असे अजित पवार म्हणाले.  
 
अजित पवार यांना यावेळी नीरा रस्त्याची दुरवस्था झाली आहे असं एकाने निवेदन दिलं. यावर अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली. निवेदन दिल्यानंतर अजित पवार म्हणाले, जरा दम काढा ना. त्यावर कार्यकर्ता म्हणाला दादा काम हळू आहे. त्यावर अजित पवार म्हणाले कॉन्ट्रॅक्टर तू नाहीये ना. नाहीतर विमानाच्या वेगाने रस्ता झाला असता. जेव्हा चांगली काम करतो तेव्हा म्हणत जा काम केलं म्हणून, हुरूप येतो काम करायला. सारखं राहिलेलं सांगत असता. 

बारामती बँकेत कामाला असलेल्या एका कर्मचाऱ्याने बदलीबाबत अजित पवार यांना यावेळी निवेदन दिले. "दादा 9 वर्ष बाहेर काढली आता बारामतीत बदली करा, आता शाखा राज्यभर आहेत, असे संबंधित कर्मचाऱ्याने सांगितले यावर अजित पवार म्हणाले, "सगळ्यांना बारामती कसं देता येईल? बाहेर काम करायची तयारी पाहिजे. नशीब म्हणाला नाही की दादा बसून पगार द्या. केरळचे लोक दुबईला जाऊन कमं करतात. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
Ketan Agrawal Case: 'मी घरासाठी सून आणायला गेलो होतो, पण मुलगाच गमावला'; केतन अग्रवालच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला!
'मी घरासाठी सून आणायला गेलो होतो, पण मुलगाच गमावला'; केतन अग्रवालच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला!

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget