एक्स्प्लोर

Jaykumar Gore : विधानसभेला शहाजीबापूंचा गेम भाजपनेच केला का ? जयकुमार गोरेंच्या जाहीर वक्तव्याने नवीन चर्चा सुरु, बापू म्हणतात...

Jaykumar Gore : सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघात डॉ. बाबासाहेब देशमुख यांना मदत केल्याचं म्हटलं.

सोलापूर : गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. या निवडणुकीत भाजपनेच बापूंचा गेम केला का अशी नवी चर्चा आता सुरू झाली आहे. याला कारण ठरले आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे एक जाहीर वक्तव्य..

सांगोल्यात शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या काही समर्थकांचा काल भाजप मध्ये प्रवेश झाला. हा प्रवेश होऊ नये यासाठी आमदार देशमुख यांनी प्रयत्न केल्याचे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अनेक नेत्यांनी जाहीरपणे सांगितले. हाच धागा पकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बोलताना काही लोकं म्हणतात मी किती दिवस पालकमंत्री असेल.. पण तुम्हाला आमदार करताना मी पालकमंत्री नव्हतो. 

Jaykumar Gore Statement : जयकुमार गोरे नेमकं काय म्हणाले?

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना उद्देशून आठवण करून दिली तुम्ही आमदार होताना जयकुमार गोरे यांनी मदत केली म्हणून तुम्ही आमदार झाला तेव्हा मी पालकमंत्री नव्हतो. आमदार होताना माझी मदत चालली असे सांगत गोरे यांनी बाबासाहेब देशमुख यांना टोला लगावला होता. या सभेत बोलताना 2029 च्या विधानसभा निवडणुकीत सांगोल्याचा आमदार हा भाजपचाच असेल, अशी घोषणाही गोरे यांनी काल केली होती. 

पालकमंत्री गोरे यांनी सांगोला मध्ये काल केलेल्या जाहीर वक्तव्यामुळे शिवसेना उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्या पराभवात आपला सहभाग असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली आहे. याबाबत बोलताना माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मात्र सावध प्रतिक्रिया देत निवडणुकीत मला भाजपने मदतच केली चुकून भावनेच्या भरात पालकमंत्री बोलून गेले असतील असे सांगत गोरे यांच्या वक्तव्याला सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला. 

शहाजीबापू पाटील यांनी या निवडणुकीत झालेला पराभव हा माझ्या आजारपणामुळे झाला मात्र 2029 मध्ये सांगोल्यातून शिवसेनेचाच आमदार होईल असे ठणकावून  सांगितले. पुढील विधानसभा निवडणुकीत सांगोला जागा शिवसेनेकडेच राहील असे सांगत पालकमंत्री गोरे यांचे वक्तव्य खोडून काढले

सांगोला विधानसभा निवडणुकीचा निकाल

सांगोला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक तिरंगी झाली होती. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून शहाजीबापू पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख आणि  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दीपकआबा पाटील निवडणूक लढवत होते.  शेकापच्या डॉ. बाबासाहेब देशमुख यांना 116256 मतं मिळाली होती. तर, शहाजीबापू पाटील यांना 90278 मतं मिळाली होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे दीपकआबा पाटील यांना 50962 मतं मिळालेली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Embed widget