एक्स्प्लोर

OBC Reservation : आरक्षण पुनर्स्थापित न झाल्यास समाज रस्त्यावर उतरणार; माळी महासंघाची भूमिका

मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारनेही ओबीसी आरक्षणासाठी पाऊल उचलावे, अथवा माळी समाज रस्त्यावर उतरुन संघर्ष करणार असा इशारा माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिला.

Nagpur : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित झाले आहे. महाराष्ट्र सरकारने मध्यप्रदेशच्या धर्तीवर समर्पित आयोगाकडून आहवाल तयार करुन ओबीसीचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करावे अशी मागणी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी केली.

काटोल तालुक्यातील पारडसिंग येथे आयोजित माळी महासंघ महासंपर्क अभियान यात्रेच्या समारोपीय संकल्प सभेत ते बोलत होते. सभेत सर्वप्रथम बांठिया आयोगाच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेऊन प्रत्येक जिल्ह्यात याबाबत जनजागृती करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. सोबत मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर अहवाल तयार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 15 ते 31 मे दरम्यान संपन्न झालेल्या अभियानात माळी महासंघातर्फे विविध सामाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक, औद्योगिक क्षेत्रातील हजारोंच्या संख्येत माळी बांधवांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात ओबीसी आरक्षणावर माळी महासंघातर्फे संघर्षाची भूमिका घेण्यात आली. तसेच समाजातील बेरोजगारांना उद्योग सुरु करण्यात यावे, शेतीवर आधारित उद्योग निर्माण व्हावे व महिला सक्षमीकरणासंदर्भात निर्णय घेण्यात आले. सोबतच शेतीवर आधारीत उद्योग निर्माण व्हावे व महिला सक्षमीकरण या करीता विविध सरकारी योजनांची माहिती देऊन व्यापक जनजागृती करण्यात आली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे यांनी दिली.

कार्यक्रमात रवींद्र अंबाडकर, डॉ. श्रीकृष्ण गोरडे, चंद्रकांत बोरकर, राजेश जवारकर, अलका सैनी, आर.आर.सैनी, ओमप्रकाश कुशवाह, मुकुंद पोटदुखे, धनश्री पाटील, राहुल पलाडे, कपित उमाळे, शंकरराव चौधरी, विजया अंबाडकर यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष प्रमोद हत्ती यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण येनकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावता माळी संस्थेचे अध्यक्ष भेलकर गुरुजी, शेषराव टाकरखेडे, माळी महासंघाचे तुळशीदास फुटाणे, सारंग तिजारे, जितेंद्र डांगोरे, संजय बोबडे, चेतन बेलसरे, श्रीकांत तडस यांनी परीश्रम घेतले.

वाचा

देव तारी त्यास कोण मारी ; फास सैल झाल्याने वाचले 9 महिन्यांच्या चिमुकलीचे प्राण

अपक्षांनी आपले मत एखाद्या पक्षाच्या प्रतोदाला दाखवलं तर सदस्यत्वाला धोका नाही, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. गिल्डा

बारावी बोर्डाचा निकाल; यंदा एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget