एक्स्प्लोर

महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथं जनता दरबार घ्यावा, ठाण्याचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती होताच गणेश नाईक यांचं मोठं वक्तव्य 

Ganesh Naik : राज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाण्याचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याचं सांगितलं.

ठाणे : राज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी ठाण्यातील पाचपखाडी परिसरात वंदे मातरम माघी गणेशोत्सव मंडळात गणरायाची आरती केली. यानंतर त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. मंत्री गणेश नाईक या ठिकाणी वातावरण प्रसन्न आहे.भविष्यकाळ चांगला आहे. पत्रकारांनी गणेश नाईक यांना ठाण्यात जनता दरबार कधी घेणार असता  ते म्हणाले हे बघा बाब अशी आहे. काल माझी ठाणे जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख मंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे. मी पालघरचा पालकमंत्री आहे. प्रश्न असा आहे की जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो. महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांनी जिथे पाहिजे तिथे दरबार घ्या, असं गणेश नाईक म्हणाले.

जनता दरबारामध्ये लोकांच्या अडी अडचणी समजून घेऊन दूर करण हे चांगलंच आहे. मी सगळ्यांना सांगितलं आहे.एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यां मंत्र्यांना आणि अजित पवार यांच्या मंत्र्यांना देखील नवी मुंबई मध्ये आणि प्रत्येक तालुक्यात अजितदादांच्या लोकांना देखील सांगितलं आहे, असं गणेश नाईक म्हणाले.

शेवटी काय महायुतीचा विचार आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही.. गतिमान, शक्तिमान, प्रकाशमान.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आहेत आणि शेवटी आम्ही पाठीमागे आहोतच, असं गणेश नाईक म्हणाले.

ठाण्यातील वाहतूक कोंडीबाबत विचारलं असता गणेश नाईक यांनी  पालघर मध्ये सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.भाईंदर पासून ते गुजरात बॉर्डर पर्यंत ट्राफिक जाम होते. त्याच्याकरिता वरिष्ठ अधिकारी यांना देखील बोलवलं होतं. एप्रिल - मे पर्यंत तो रस्ता परिपूर्ण होईल, असं सांगण्यात आलं आहे.

गणेश नाईक म्हणाले इथल्या पोलीस अधीक्षकांना यांना सांगितलं की दररोजची वाहतूक कोंडी होत असेल तर लोकांनी कसा काय प्रवास करायचा. तिथेचं मनोहर वाडा रस्त्या संदर्भात संबंधित अधिकारी यांना बोलावलं , होतं. 

ठाणे हे आपल्या सगळ्यांचा आहे. ठाण्यात काय अडीअडचणी आल्या तर संबंधित अधिकाऱ्यांना देखील आपण बोलू, असं गणेश नाईक म्हणाले.  

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. त्यावेळी ती चर्चेचा विषय ठरली होती. तेव्हा देखील गणेश नाईक इतर पक्षाच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी नवी मुंबईत जनता दरबार घ्यावा, अशी भूमिका घेतली होती.

इतर बातम्या : 

Suresh Dhas : दिवार ते बाहुबली सुरेश आण्णा धसांच्या भाषणाची अनोखी शैली, सगळा ब्लॉकबस्टर प्रकार; Special Report

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मला नाशिककरांचा सार्थ अभिमान, ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, नगरसेवकांच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मला नाशिककरांचा सार्थ अभिमान, ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, नगरसेवकांच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget