एक्स्प्लोर

महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथं जनता दरबार घ्यावा, ठाण्याचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती होताच गणेश नाईक यांचं मोठं वक्तव्य 

Ganesh Naik : राज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाण्याचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याचं सांगितलं.

ठाणे : राज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी ठाण्यातील पाचपखाडी परिसरात वंदे मातरम माघी गणेशोत्सव मंडळात गणरायाची आरती केली. यानंतर त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. मंत्री गणेश नाईक या ठिकाणी वातावरण प्रसन्न आहे.भविष्यकाळ चांगला आहे. पत्रकारांनी गणेश नाईक यांना ठाण्यात जनता दरबार कधी घेणार असता  ते म्हणाले हे बघा बाब अशी आहे. काल माझी ठाणे जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख मंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे. मी पालघरचा पालकमंत्री आहे. प्रश्न असा आहे की जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो. महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांनी जिथे पाहिजे तिथे दरबार घ्या, असं गणेश नाईक म्हणाले.

जनता दरबारामध्ये लोकांच्या अडी अडचणी समजून घेऊन दूर करण हे चांगलंच आहे. मी सगळ्यांना सांगितलं आहे.एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यां मंत्र्यांना आणि अजित पवार यांच्या मंत्र्यांना देखील नवी मुंबई मध्ये आणि प्रत्येक तालुक्यात अजितदादांच्या लोकांना देखील सांगितलं आहे, असं गणेश नाईक म्हणाले.

शेवटी काय महायुतीचा विचार आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही.. गतिमान, शक्तिमान, प्रकाशमान.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आहेत आणि शेवटी आम्ही पाठीमागे आहोतच, असं गणेश नाईक म्हणाले.

ठाण्यातील वाहतूक कोंडीबाबत विचारलं असता गणेश नाईक यांनी  पालघर मध्ये सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.भाईंदर पासून ते गुजरात बॉर्डर पर्यंत ट्राफिक जाम होते. त्याच्याकरिता वरिष्ठ अधिकारी यांना देखील बोलवलं होतं. एप्रिल - मे पर्यंत तो रस्ता परिपूर्ण होईल, असं सांगण्यात आलं आहे.

गणेश नाईक म्हणाले इथल्या पोलीस अधीक्षकांना यांना सांगितलं की दररोजची वाहतूक कोंडी होत असेल तर लोकांनी कसा काय प्रवास करायचा. तिथेचं मनोहर वाडा रस्त्या संदर्भात संबंधित अधिकारी यांना बोलावलं , होतं. 

ठाणे हे आपल्या सगळ्यांचा आहे. ठाण्यात काय अडीअडचणी आल्या तर संबंधित अधिकाऱ्यांना देखील आपण बोलू, असं गणेश नाईक म्हणाले.  

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. त्यावेळी ती चर्चेचा विषय ठरली होती. तेव्हा देखील गणेश नाईक इतर पक्षाच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी नवी मुंबईत जनता दरबार घ्यावा, अशी भूमिका घेतली होती.

इतर बातम्या : 

Suresh Dhas : दिवार ते बाहुबली सुरेश आण्णा धसांच्या भाषणाची अनोखी शैली, सगळा ब्लॉकबस्टर प्रकार; Special Report

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Embed widget