एक्स्प्लोर

Bhaskar Bhagare : मतदारसंघाबाहेरचा अपक्ष उमेदवार, तिसरी शिक्षण अन् भगरे सर नाव कुठून आलं? खासदार भास्कर भगरेंनी स्टार्ट टू एंड सगळं सांगितलं

Bhaskar Bhagare : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी निवडणुकीत कसा विजय मिळवला याबाबतचे अनुभव एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात सांगितले.

मुंबई : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे (Dindori Lok Sabha Seat) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) खासदार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांनी माझा कट्टा या कार्यक्रमात सरपंच ते खासदार या राजकीय प्रवासाच्या आठवणी सांगितल्या. भास्कर भगरे यांनी शिक्षक म्हणून काम करत असताना राजकारणात जाणं स्वप्न असल्याचं म्हटलं. तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभूत करत भास्कर भगरे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला मिळालेलं ट्रम्पेट म्हणजेच तुतारी हे चिन्ह आणि त्यांना मिळालेल्या मतांच्या बाबत भाष्य केलं. याशिवाय अपक्ष उमेदवाराच्या नावापुढं सर कसं लागलं याचा देखील उलगडा त्यांनी केला. 

लोकांनी निवडणूक हातात घेतली : खासदार भास्कर भगरे

लोकांनी निवडणूक हातात घेतल्यानंतर काय होऊ शकतं हे दाखवण्याचं काम माझ्या सारख्या सर्वसामान्य मतदारांनी केल्यानं सर्वसामान्य शिक्षकाला इथंपर्यंत जाता आलं, असं भास्कर भगरे म्हणाले.  गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक बोलावण्यात आली होती. प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला उमेदवारी द्यावी असा विचार मांडला गेला. तिथं माझ्या नावावर चर्चा झाली होती. पण, आर्थिक ताकद नसल्यानं निवडणूक कशी लढवू शकतो, असा प्रश्न मनात होता, असं भास्कर भगरे म्हणाले. लोकसभा लढवण्यासाठी आपण आर्थिकदृष्ट्या कमजोर असल्याचं माहिती होतं, असंही खासदार भगरे म्हणाले. पक्षात फूट पडल्यानंतर लोकं आमदारकीचे उमेदवार भास्कर भगरे असतील, असं म्हणायचे. नरहरी झिरवाळ यांच्या वेळी लोकांनी निवडणूक हातात घेतली होती. तशीच निवडणूक यावेळी देखील लोकांनी हातात घेतल्याचं म्हणाले. 

शिक्षक म्हणून 33 वर्ष सेवा केली आहे. राजकारणात 2005  मध्ये सरपंच होतो. 2007 ते 2017 या काळात पंचायत समितीचा सदस्य, सभापती, उपसभापती पदावर काम केलं. जिल्हा परिषद सदस्य देखील झालो. याशिवाय तालुकाध्यक्ष म्हणून काम केलं. निफाडमधील कन्या विद्यालयात एकाच ठिकाणी 30 वर्ष काम केल्याचं भास्कर भगरे म्हणाले. 

अपक्ष उमेदवाराच्या नावापुढं सर कसं लागलं?

अपक्ष उमेदवाराला 1 लाख तीन हजार मतं मिळाली. बाबू सदू भगरे ही व्यक्ती नाशिक तालुक्यातील होती, ती दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नव्हती. उमेदवारी अर्जावर बाबू सदू भगरे असं नाव होतं. निवडणूक आयोग नाव कसं पाहिजे हे शेवटच्या दिवशी विचारतं. मी ओरिजनल शिक्षक असूनही भगरे सर असं लावलं नव्हतं. विरोधी पक्षानं रडीचा डाव खेळून नियोजनपूर्वक डुप्लिकेट उमेदवार उभा करुन तिसरी शिक्षण झालेल्या उमेदवाराच्या नावापुढं सर पदवी लावली. अपक्ष उमेदवाराला ट्रम्पेट निशाणी दिली गेली. आमचं चिन्ह नवं होतं,  मतं कुणाला द्यायची तर भगरे सरांना द्यायची असा लोकांचा विचार होता. त्यामुळं बाबू सदू भगरे सर या उमेदवाराला मतं गेली. दहा हजार रुपये खर्च करणाऱ्या उमेदवाराला एक लाख तीन हजार मतं गेली. अनेकांनी डावपेच खेळले पण नियतीनं त्यानं यश मिळू दिलं नाही, असं खासदार भास्कर भगरे म्हणाले.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
 
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन

 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
Donald Trump : बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aditya Thackeray on Amit Satam : भाजप हे हिंदू-मुस्लीम वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे, ठाकरेंची टीका
Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
Palghar News : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन ते चार जखमी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
Donald Trump : बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
कौन राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कौन राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
Narendra Maharaj on Hindu: हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
Embed widget