एक्स्प्लोर

Agriculture News : पालघर जिल्ह्यात मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव, बदलत्या हवामानाचा फटका; उत्पादनात येणार घट  

Palghar Agriculture News : लहरी वातावरणामुळं पालघर (Palghar) जिल्ह्यातील डहाणू , पालघर आणि तलासरी तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

Palghar Agriculture News : सध्या वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. या बदलांचा परिणाम शेती पिकांवर (Agriculture Crop) होताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी उन्हाचा चटका बसत आहे. या लहरी वातावरणामुळं पालघर (Palghar) जिल्ह्यातील डहाणू , पालघर आणि तलासरी तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी मिरची पिकावर (Chilli Crop) विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळं उत्पादनात घट येणार आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतोय.

पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास 4 हजार हेक्टरवर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड 

पालघर जिल्ह्यातील डहाणू , पालघर आणि तलासरी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतलं जातं. सध्या मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. लहरी वातावरणामुळं मिरची उत्पादनावर परिणाम होत आहे. पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास 4 हजार हेक्टरवर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड करण्यात येते. तिखट मिरचीसह, आचारी मिरची, भोपळी मिरचीचे उत्पादन घेतलं जाते. शेतकरी हे सध्या मिरचीच्या झाडावर येणाऱ्या थ्रिप्स, माइट्स, व्हाईट फ्लाय किडीच्या प्रादुर्भावामुळं जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठ्या शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळं पालघर जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

एकरी दोन लाख रुपयांचा खर्च 

गेल्या दोन वर्षापासून मिरची पिकावर थ्रिप्स नावाची किड येत आहे. त्यामुळं मिरची पीक संकटात सापडलं आहे. किडी फुलामध्ये लपून राहत असल्यामुळं त्यावर नियंत्रण मिळवणं अवघड जात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. या किडीमुपळं पिकाचा दर्जा खालावतो, उत्पादनात मोठी घट येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगतिले. 
या किडीमुळं शेतकरी संकटात आहे. एकरी मिरचीसाठी दोन लाख रुपयांचा खर्च आहे. यातून हे खर्चाचे पैसे मिळतील की नाहीत अशी स्थिती असल्याचे शेतकरी म्हणाले. 

अनेक शेतकऱ्यांनी मिरची टाकली उपटून

मिरचीवर सातत्यानं किडीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी मिरची पीक उपटून टाकले आहे. कारण उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त असल्यामुळं शेतकऱ्यांनी मिरचीचे पीक काढून टाकले आहे. पालघर, डहाणू परिसरात चार ते पाच हजार एकर क्षेत्रावर मिरची आहे. मात्र, यातून शेतकऱ्यांना मोटा तोटा येण्याची शक्यता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यातून रोजगारावर देखील बाधा येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी सांगितली.     

महत्त्वाच्या बातम्या:

Nandurbar News : नंदुरबार मिरचीची बाजारपेठ ढासळली, लाखोंचा खर्च मात्र हजारो क्विंटल मिरची पाण्यात

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
Palghar Rain: पुराच्या पाण्याने अखेरचा निरोपही रोखला, मृतदेहासह कुटुंबाला चार तास छतावर बसण्याची वेळ; पालघरमधील मन सुन्न करणारी घटना!
पुराच्या पाण्याने अखेरचा निरोपही रोखला, मृतदेहासह कुटुंबाला चार तास छतावर बसण्याची वेळ; पालघरमधील मन सुन्न करणारी घटना!
Raigad Rain : ​​मुसळधार पावसाची दाहकता; हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह; तर पालघरमध्ये लहान चिमुकल्यांसह आठ जण चार तास पुराच्या विळख्यात
​मुसळधार पावसाची दाहकता; हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह; तर पालघरमध्ये लहान चिमुकल्यांसह आठ जण चार तास पुराच्या विळख्यात

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Maharashtra Weather Update : राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आंदोलकांना मारहाण अन् बळजबरीने..."
Embed widget