एक्स्प्लोर

Ambadas Danve : शाई फेकणे हे चुकीचं, कशामुळे झालं हे तपासणे महत्वाचं : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे 

Ambadas Danve : शाही फेकणे हे सुद्धा चुकीचे आहे, परंतु हे कशामुळे झालं याचा सुद्धा विचार होण्याची आवश्यकता आहे.

Ambadas Danve : एखाद्या मदतीला भीक म्हणत असो तर तेही चुकीचे पण शाई फेकणे हे सुद्धा चुकीचे आहे, परंतु हे कशामुळे झालं याचा सुद्धा विचार होण्याची आवश्यकता असल्याचे मत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. 

नाशिकमध्ये (Nashik) खासगी कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ambadas danve) हे नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाई फेकण्यात आली. यानंतर संपूर्ण राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे. यावर ते म्हणाले कि, एखाद्या मदतीला भीक म्हणत असो तर तेही चुकीचे पण शाई फेकणे हे सुद्धा चुकीचे आहे, परंतु हे कशामुळे झालं याचा सुद्धा विचार होण्याची आवश्यकता आहे, त्या दरम्यान चित्रीकरण झाले, त्या पत्रकारावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्राने सुद्धा दखल घेण्याची आवश्यकता आहे. कारण त्याचा दोष नसताना त्या पत्रकारावर सुद्धा गुन्हा दाखल झाला. अनेक कलम टाकलेले आहेत, पत्रकाराचा दोष नसताना त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे. पत्रकारांचा या विषयाशी काय संबंध नसतांना असे घडले आहे. याही विषयाकडे मीडियाने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. 

राज्यासह देशभरातील यंत्रणा केंद्रीय यंत्रणा केंद्राच्या राज्याच्या भारतीय जनता पार्टीच्या बटीक असल्यासारखे वागत आहेत. हे संजय राऊत साहेबांच्या जामीनातून स्पष्ट झालं आणि आता देशमुख चाही जामीनातून ते स्पष्ट होईल, सत्तेचा किती गैरवापर करायचा याचं हे उदाहरण असल्याचे दानवे म्हणाले. कशा पद्धतीनं माणसांना त्रास द्यायचा आणि अशा पद्धतीने सत्तेचा गैरवापर करायचा याचाही उदाहरण आहे. तेही चुकीचे असून शाई फेकणे हे सुद्धा चुकीचे आहे.  परंतु हे कशामुळे झालं याचा सुद्धा तपास करणं महत्वाचे असल्याचे दानवे म्हणाले. 

बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली अविरतपणे काम करते आहे. जनता शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे आहे. सुनावणी काही जरी झाली तरी शिवसेना अबाधित राहणार आहे. जनतेच बळ त्यांच्या मागे आहे, जर ही सुनावणी निवडणूक आयोग सोडून न्यायालयात झाली तर शिवसेनेला नक्कीच न्याय मिळेल. निवडणूक आयोग बाहेर पद्धतीने काम करते की काय हे जनतेच्या मनात संशय निर्माण होत आहे. ज्या शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांनी नरेंद्र मोदींना सत्तेवर जाऊ नये, म्हणून त्यावेळेस नेतृत्व असलेल्या अटलजी, आडवाणी यांना आवाहन केलं होतं. मात्र सद्यस्थितीत ते नेतृत्व शिवसेना, शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांच्या पाठीवर हात फिरवत असेल तर येणाऱ्या काळात ज्यांनी गद्दारी केली तो आणि जो गद्दारी करण्याच्या पाठीवर हात फिरवत होते, निश्चित जनता यांना योग्य तो न्याय देईल, असे अंबादास दानवे म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget