एक्स्प्लोर

Nashik News : छत्रपती संभाजीनगर तर झालं, मात्र नाशिकमध्ये अजूनही औरंगाबादच! दिशाफलक जैसे थे!

Nashik News : नाशिक शहरातील रस्त्यांवर लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांवर अद्यापही 'औरंगाबाद' असा उल्लेख दिसून येत आहे.

Nashik News : केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर राज्य शासनाने औरंगाबाद (Aurangabad) शहराचे छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) असे नामकरण केले आणि अनेक ठिकाणी या नावाचा वापर सुरू झाला. मात्र, नाशिक शहरातील रस्त्यांवर लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांवर अद्यापही 'औरंगाबाद' असा उल्लेख असल्याने नाशिक शहरात औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर कधी होणार? असा प्रश्न केला जात आहे.

दरम्यान दोन महिन्यापूर्वी शासनाने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे केले. लगोलग महापालिकेने तसा बदल केला, अनेक ठिकाणच्या एसटी महामंडळाने (ST Mahamandal) बसस्थानकावरील फलक बदलले, तर बसेस- वरील पाट्या बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. इतर शासकीय कार्यालयांकडूनही अभिलेख्यांमध्ये शहराचे नवीन नाव वापरण्यास सुरुवात झाली आहे. परंतु नाशिकमध्ये (Nashik) अद्यापही शहरातील जे महत्वाचे दिशा फलक आहेत, ते अद्यापही जैसे थे आहेत. त्यामध्ये मात्र अजूनही हा बदल झालेला नाही. 

औरंगाबाद शहराचे नामांतर होऊन 'छत्रपती संभाजीनगर' असे नाव देण्यात आले. याला दीड ते दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरीही नाशिक शहरातील नवीन आडगाव नाका परिसर, तपोवन परिसर, स्वामी नारायण पोलिस चौकी, नीलगिरी बाग परिसर, मिरची चौक चौफुली, जनार्दन स्वामी आश्रम या रस्त्यांवर नाशिक महानगरपालिकेतर्फे लावण्यात आलेल्या दिशा फलकांतील नावात बदल झाल्याचे दिसून येत नाही. 
 
दरम्यान त्यामुळे शासकीय यंत्रणात जागरूक झाली नसेल तर नागरिक तरी कसे संभाजीनगर म्हणणार असा प्रश्न केला जात आहे. नवीन आडगाव नाका, मिरची सिग्नल चौक, तपोवन, नांदूर नाका, निलगिरी बाग परिसर या भागात अजूनही जुनेच फलक दिसून येत आहेत. फक्त मिरची हॉटेल चौफुलीवरील औरंगाबाद नावाचा फलक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर रोड असा दिशा फलक लावण्यात आला आहे 

फक्त औरंगाबाद नाक्यावरचा फलक बदलला.. 

औरंगाबाद शहराचे नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्यात आल्यानंतर आता खऱ्या अर्थानं सगळीकडे छत्रपती संभाजी नगर होताना दिसून येत आहे. याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगर पालिकेपासून ते आता नाशिकच्या रोडपर्यंत नाव बदलण्यास सुरुवात झाली आहे. शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी मात्र अनेक ठिकाणी इतर जिल्ह्यांत रोड आणि चौकांना औरंगाबाद नावाचे फलक लावलेले दिसून येत आहे. नाशिकमध्ये देखील ‘औरंगाबाद रोड’ नावाचे फलक आहे. फक्त काही दिवसांपूर्वी औरंगाबाद म्हणून ओळखला जाणाऱ्या ठिकाणी राष्ट्रवादीकडून छत्रपती संभाजी नगर असे फलक लावण्यात आले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAshtvinayak Yatra : अष्टविनायक यात्रा रांंजणगावात; घरगुती गणपती सजावट स्पर्धाBadlapur Case : चिमुकलीच्या कुटुंबाचं एन्काउंटरवरून फायरिंगMalad Bridge Inauguration : उद्घाटनाचा मुद्दा; काँग्रेस भाजपात राडा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget