एक्स्प्लोर

आषाढी एकादशीला विदर्भ, मराठवाड्यातील मोजक्या वारकऱ्यांना पंढरपुरात येऊ देण्याच्या मागणीसाठी नागपुरात आंदोलन

विदर्भ, मराठवाड्यातून दरवर्षी पंढरपूरला जाणाऱ्या 5 लाख वारकऱ्यांच्या ऐवजी प्रातिनिधिक स्वरुपात 500 वारकऱ्यांना जुन्या पालख्यांसह रेल्वेने पंढरपूरला जाऊ द्या, या मागणीसाठी नागपुरात वारकऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी हे कसलं धर्मनिरपेक्ष सरकार आहे. या सरकारला बुद्धी आहे की नाही असे प्रश्न वारकऱ्यांनी उपस्थित करत विशेष रेल्वेची मागणी केली आहे.

नागपूर : आषाढी एकादशी दोन दिवसांवर आली आहे. विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी राज्यचं नाही तर प्ररप्रांतातूनही वारकरी दिडींत चालत पंढरपूरला या दिवशी पोहचत असतात. मात्र, यंदा या सोहळ्यावर कोरोना संसर्गाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निवडक वारकऱ्यांनाच पंढपुरात येण्यासाठी परवानगी दिली आहे. मराठवाडा, विदर्भातूनही लाखो वारकरी पायी चालत पंढरपुरात पोहचत असतात. मात्र, यंदा प्रशासनाने परवानगी नाकाराल्याने निदान जुन्या दिडींतील निवडक 500 वारकऱ्यांना आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये येण्यास परवानगी द्यावी, त्यासाठी विशेष रेल्वेची सोय करावी या मागणीसाठी नागपुरात वारकऱ्यांनी आंदोलन केलं.

राज्याचं सरकार कसलं धर्मनिरपेक्ष सरकार आहे. या सरकारला बुद्धी आहे की नाही असे प्रश्न विचारत लोकजागृती मोर्चा आणि लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने नागपुरात टाळ मृदंग वाजवत आंदोलन केले. या आंदोलनात यज्ञ करत राज्य सरकारला बुद्धी यावी आणि प्रातिनिधिक स्वरुपात काही वारकऱ्यांना रेल्वेने पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी यज्ञ ही करण्यात आले. विदर्भ आणि मराठवाड्यातून किमान 5 लाख वारकरी विविध पालख्यांसह पंढरपूरला जातात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारीची अनुमती नसली तरी काही जुन्या पालख्यांना निवडक वारकऱ्यांसह पंढरपूरला जाऊ द्यावे. त्यासाठी पालखी स्पेशल ट्रेन चालवावी, अशी मागणी लोकजागृती मोर्चा आणि लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने राज्य सरकारकडे केली होती. त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयांना पत्रंही पाठवण्यात आली होती.

पंढपुरात प्रदक्षिणामार्गावर कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ! परिक्रमेत अडचण नसल्याचा प्रशासनाचा खुलासा

वारकऱ्यांचा प्रशासनावर आरोप

मात्र, आंदोलन करणाऱ्या वारकऱ्यांचा आरोप आहे की मुख्यमंत्री कार्यालयातील प्रशासनिक अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांची मागणी पर्यटनाची मागणी असून कोरोना संकट काळात पर्यटनासाठी परवानगी देता येणार नाही. नेमकं याच मुद्द्यावरून विदर्भातील वारकरी चिडले असून सरकारचे डोके ठिकाणावर आहे की नाही असा प्रश्न विचारत त्यांनी नागपुरच्या रेशीमबाग परिसरात टाळ मृदंग वाजवत सरकार विरोधात आंदोलन केले. विठ्ठला या सरकारला सद्बुद्धी दे अशी मागणी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्र्यांशी बोलून विशेष श्रमिक एक्स्प्रेसच्या धर्तीवर पालखी एक्स्प्रेस चालवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.

पंढपुरात प्रदक्षिणामार्गावर कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ आषाढी यात्रा दोन दिवसांवर आली असताना आज सकाळी प्रदक्षिणामार्गावर एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. मात्र, असे असले तरी एकादशीच्या दिवशी पादुकांच्या नगर प्रदक्षिणेला कोणतीही अडचण येणार नसल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. यंदा कोरोनाच्या संकटामुळे आषाढी यात्रा भरणार नसली तरी मानाच्या संत पादुका मात्र येणार आहेत. एकादशी दिवशी चंद्रभागेचे स्नान करुन मंदिराची नगरप्रदक्षिणा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. आज सकाळी नेमके प्रदक्षिणामार्गावर मार्गावर एक कोरोना रुग्ण आढळल्याने वरिष्ठ स्तरावर विचारविनिमय केल्यानंतर प्रदक्षिणेला अडचण नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

Coronavrius | पंढरपुरात प्रदक्षिणा मार्ग परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND-A vs PAK-A : वैभव सूर्यवंशी वगळता सगळे फेल,पाकिस्तानचा आशिया कप रायझिंग स्टारमध्ये भारतावर विजय, दिवसभरात दुसरा धक्का
एकटा वैभव सूर्यवंशी लढला, भारताचे इतर फलंदाज अन् गोलंदाज फेल, अखेर पाकिस्तानचा भारतावर विजय
Riya Patil : कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram : काय आहेत Mira Bhayandar च्या समस्या?; ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या काय?
Mahapalikecha Mahasangram Kalyan-Dombivliआश्वासन नको,कामं करणारे नेते हवे,नागरिक संतप्त;कोणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbaiमध्ये पालिकेत 5 वर्षांपासून प्रशासक,मात्र काम होत नसल्याचा आरोप
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मतदारांना 50 टक्क्यात वस्तूंचं आमिष, जावळेंकडून मतदारांना आमिष
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND-A vs PAK-A : वैभव सूर्यवंशी वगळता सगळे फेल,पाकिस्तानचा आशिया कप रायझिंग स्टारमध्ये भारतावर विजय, दिवसभरात दुसरा धक्का
एकटा वैभव सूर्यवंशी लढला, भारताचे इतर फलंदाज अन् गोलंदाज फेल, अखेर पाकिस्तानचा भारतावर विजय
Riya Patil : कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Inder Singh Parmar : चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
Bihar Election : बिहारमध्ये विजयाची पाटी कोरी आता जनसुराजचा मोठा दावा, जागतिक बँकेच्या प्रकल्पाचे 14000 कोटी निवडणुकीसाठी वळवले, चिराग पासावानांनी आरोप फेटाळले
वर्ल्ड बँकेचे 14000 कोटी बिहार निवडणुकीसाठी वापरले, जनसुराजच्या आरोपावर चिराग पासवान म्हणाले..
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
Embed widget