एक्स्प्लोर

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु व्हावी यासाठी राज्य सरकारचं रेल्वेला पत्र

राज्य सरकारनं रेल्वेला पाठवलेला अत्यावश्यक सेवा आणि सर्वसामान्यांच्या वेळेची वर्गवारीचा प्रस्तावअद्याप विचाराधीन आहे. रेल्वेची मंजुरी मिळाल्यास सर्वसामान्यांसाठी लोकल धावेल.

मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्यास आता राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू केल्या आहेत. एक प्रस्ताव या संदर्भात तयार करून राज्य सरकारने मध्य आणि पश्चिम रेल्वेला पाठवला आहे. या प्रस्तावावर विचार विनिमय करून रेल्वेकडे त्यांचे मत राज्य सरकारने मागितले आहे. रेल्वे या प्रस्तावाला अनुकूल असल्यास येत्या दोन दिवसात लोकल सुरू होण्याची चिन्ह आता दिसू लागली आहेत.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि सर्व महिलांसाठी लोकल मध्ये प्रवासाची परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारने आता सर्वांना लोकलमध्ये प्रवेश मिळावा यासाठी एक प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावात वेगवेगळ्या कॅटेगरी सांगितल्या आहेत आणि या प्रत्येक कॅटेगरीला प्रवास करण्यासाठी वेळ मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या प्रस्तावानुसार सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत म्हणजेच पिक अवर मध्ये केवळ आयकार्ड आणि क्यूआर कोड असलेले अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करू शकतील. या काळात इतर सर्वसामान्य प्रवासी प्रवास करु शकणार नाहीत. तर गर्दी नसणाऱ्या वेळेत म्हणजेच नॉन पिक अवर मध्ये सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु व्हावी यासाठी राज्य सरकारचं रेल्वेला पत्र

राज्य सरकारच्या पत्रांमधील प्रस्तावित वेळा

सकाळी पहिल्या लोकल पासून ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत - सर्वसामान्य प्रवाशी सकाळी आठ वाजल्यापासून ते सकाळी साडेदहा वाजेपर्यंत - फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत - सर्व सामान्य प्रवासी संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत - फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी रात्री आठ वाजल्यापासून ते शेवटच्या लोकल पर्यंत - सर्व सामान्य प्रवासी

याप्रमाणे प्रत्येक कॅटेगरीला वेळ मर्यादा निश्चित करून देण्यात आलेली आहे. तसेच दर एक तासाला फक्त महिलांसाठी विशेष लोकल सोडण्यात यावी असेही प्रस्तावात म्हटले आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी नॉन पीक अवर मध्ये देखील प्रवास करू शकणार आहेत. या प्रस्तावातील वेगवेगळ्या कॅटेगरी मुळे गर्दीचे विभाजन होण्यास मदत होईल असे राज्य सरकारला वाटते आहे. त्यामुळेच रेल्वेकडे हा प्रस्ताव पाठवून त्यांचे मत मागवण्यात आले आह.

यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांना विचारले असता, राज्य सरकारने विनंती केल्याप्रमाणे आम्ही लवकरात लवकर यावर आपले मत राज्य सरकारला पाठवू असे त्यांनी स्पष्ट केले आहे. उद्या या संदर्भात बैठक होऊन एक ते दोन दिवसात निर्णय होण्याची अपेक्षा आहे. रेल्वेला यासाठी काही गोष्टींची पूर्व तयारी देखील करावी लागेल. त्यामुळे रेल्वे आणि राज्य सरकारचे एकमत झाल्यास लवकरच सर्वसामान्य प्रवाशांना देखील लोकलने प्रवास करता येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat : संघप्रमुख मोहन भागवत 'जेन झी'शी संवाद साधणार, 2000 युवा मुंबईत एकवटणार
संघप्रमुख मोहन भागवत 'जेन झी'शी संवाद साधणार, 2000 युवा मुंबईत एकवटणार
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Mumbai Crime News: आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
Embed widget