एक्स्प्लोर

Aditya Thackeray : सुनावणीला हजर राहण्यासाठी कंत्राटदाराची BMCकडे आणखी वेळेची मागणी; आता काय करणार? आदित्य ठाकरेंचा महापालिकेला सवाल

BMC Road Construction : मुंबईतील रस्त्यांची कामं रखडवणाऱ्या कंत्राटदाराला मुंबई महापालिकेने नोटिस दिली होती. त्यानंतर आता कंत्राटदारांनी त्यासाठी वेळ मागितला आहे. 

मुंबई : शहरातील रस्त्याची कामं रखडवणाऱ्या कंत्राटदाराने मुंबई महापालिकेकडे (BMC) सुनावणीला हजर राहण्यास वेळ मागितला आहे. त्यामुळे या कंत्राटदाराचं मुंबई महापालिका नेमकं काय करणार हे स्पष्ट करावं अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली आहे.

मुंबई शहरातील रस्त्याची काँक्रिटकरणाची कामे रखडवणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस देऊनसुद्धा कंत्राटदाराने सुनावणीला हजर राहण्यास वेळ मागितला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची काम रखडल्याने मुंबई शहरातील रस्त्याची काम करणाऱ्या कंत्राटदाराला मुंबई महापालिकेने 9 ऑक्टोबरला नोटीस पाठवून या नोटिशीला उत्तर देण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत दिली होती. त्यानंतर कंत्राटदाराकडून मुंबई महापालिकेला उत्तर प्राप्त झाल्यानंतर यातून मुंबई महापालिकेचे समाधान न झाल्याने कंत्राटदाराला सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश मुंबई महापालिकेकडून देण्यात आले. 

आदित्य ठाकरे आणि भाजपच्या माजी नगरसेवकाची तक्रार 

मात्र आज सुनावणी असताना या कंत्राटदाराने मुंबई महापालिकेकडे वेळ मागितला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वारंवार तक्रारीनंतर मुंबई महापालिकेकडून रखडलेल्या रस्ते कामांची दखल घेण्यात आली.

जानेवारी महिन्यात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा कार्यादेश दिल्यानंतरही मुंबई शहरात रस्त्याची काम सुरू न झाल्याने बीएमसी ने कंत्राटदारांना अंतिम नोटीस बजावली होती. या नोटीसमध्ये कंत्राटदाराची सर्व अनामत रक्कम जप्त करून काम काढून घेण्याचा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे.

 

बीएमसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 9 ऑक्टोबरला या कंत्राटदाराला अंतिम नोटीस देण्यात आली होती. आता रस्त्यांची काम देण्यात आलेली कंत्राटदार हे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले असून भाजपाच्या माजी नगरसेवकानी आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी रस्त्याच्या कामासंदर्भात केलेल्या तक्रारीनंतर ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

खरंतर रस्त्यांची कामं देण्यात आलेल्या पाचही कंत्राटदारांना जानेवारीपासून पावसाळ्याआधी रस्त्याची काम सुरू करणे आवश्यक होते. मात्र हवी तेवढी काम सुरू झाली नाहीत. दुसरीकडे आता पावसाळा संपल्यानंतरसुद्धा रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाची काम होत नसल्याने 9 ऑक्टोबरला मुंबई शहराच्या रस्त्याच्या काँक्रीट करण्याचं कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराला नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. 

मुंबई महापालिकेने एप्रिल महिन्यात याच कंत्राटदाराला काम वेळेत पूर्ण न केल्याने दहा कोटींचा दंड ठोठावला होता. त्यानंतर तातडीने काम सुरू करू अशा आश्वासन कंत्राटदाराने दिलं होतं. त्यामुळे आता मुंबई महापालिका या कंत्राटदारावर नेमकी काय कारवाई करणार हे पहावे लागेल.

ही बातमी वाचा: 

 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
Embed widget