एक्स्प्लोर

Mumbai University : 10 ऑगस्टपासून सुरु होणार मुंबई विद्यापीठाचे पदवी प्रथम वर्षाचे नियमित वर्ग, विद्यापीठाकडून अंतिम तारीख जाहीर

पदवी प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच नियमित वर्ग सुरु होणार हा दिलासादायक निर्णय असला तरी अद्यापही प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांना घाई करावी लागणार असल्याने त्यांची तारांबळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 मुंबई : यूजीसीच्या सूचनांप्रमाणे केंद्रीय मंडळाच्या निकालानंतर मुंबई विद्यापीठाकडून पदवी प्रवेशाची अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 8 ऑगस्टपर्यंत सर्व पदवी महाविद्यालयांनी पदवी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करून 10 ऑगस्टपासून कला , वाणिज्य आणि विज्ञान अभ्यासक्रमांचे नियमित वर्ग सुरु करावेत, अशा सूचना मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून मुंबई विभागातील सर्व संलग्न महाविद्यालयांना दिल्या आहेत.

राज्य मंडळाचा बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर तातडीने मुंबई विद्यापीठाने पदवी प्रवेश प्रथम वर्षाचे प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. जुलै मध्यात अंतिम प्रवेश फेरी सुद्धा पूर्ण झाली. मात्र इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने विशेष प्रवेश प्रक्रिया सुरू करून त्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला. पदवी प्रवेशाच्या नियमित वर्गाना लेटमार्क लागल्यास पुढील शैक्षणिक वर्ष कोलमडण्याची शक्यता असल्याने मुंबई विद्यापीठाकडून वेळेत वर्ग सुरु करण्यासाठी या सूचना दिल्या असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. पदवी प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच नियमित वर्ग सुरु होणार हा दिलासादायक निर्णय असला तरी अद्यापही प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांना घाई करावी लागणार असल्याने त्यांची तारांबळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 सीबीएसई आणि आयसीएसई आणि इतर केंद्रीय मंडळाचे अनेक निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाल्याने या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही त्यामुळे नामांकित कॉलेजच्या एकीकडे जागा पूर्ण भरल्याने आता त्या कॉलेजमध्ये आपला प्रवेश मिळणार का? असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये आहे. हा विचार करून काही नामांकित कॉलेजने आपली अंतिम यादी जाहीर केली नाही तर काही कॉलेजने जागा वाढवून घेण्याची तयारी दर्शवली आहे. तर काही स्वायत्त महाविद्यालयांनी या बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवल्या आहेत

नक्की कोणत्या महाविद्यालयांत जागा उपलब्ध आहेत? किती आहेत त्याची चौकशी विद्यार्थ्यांना वैयक्तिक पातळीवर करून त्याप्रमाणे महाविद्यालयांचा अर्ज भरावा लागत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व नोंदणीची लिंक ही सुरु ठेवण्यात आली असून ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ही नोंदणी केलेली नाही ते विद्यार्थी नोंदणी करून महाविद्यालयातील रिक्त जागांवर अर्ज सादर करू शकणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget