एक्स्प्लोर

'बेकायदा बांधकामधारकांना मोफत घरं ही महाराष्ट्रातच मिळू शकतात' : हायकोर्ट

पाच वर्षांपूर्वी झोपू योजनेचा अहवाल मागूनही अद्याप सादर न झाल्याबद्दल हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.10 मार्चपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.

मुंबई : सरकारी आणि वन खात्याच्या जमिनींवर अक्रिमण करून बेकायदा घरं बांधणार्‍यांना सरकारच्या तिजोरीतून मोफत जमीन अथवा घरं ही फक्त महाराष्ट्रातच मिळू शकतात, या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयानं आपली नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून मिळालेल्या घरांची 10 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विक्री झालेल्या घरांसंदर्भात दाखल एका जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं ही नाराजी व्यक्त केली.

तसेच हायकोर्टानं साल 2015 मध्येच झोपू योजनेतील घरांचा सर्वे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले असताना पाच वर्षे उलटली तरी त्या सर्वेच्या अहवाला का सादर करता आला नाही?, असा सवाल विचारत हायकोर्टानं 10 मार्चपर्यंत यावर सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून मिळालेल्या घरांची 10 वर्षे विक्री करण्यास कायद्यानं मनाई आहे. मात्र असं असतानाही नियम आणि कायदे धाब्यावर बसवून झोपू योजनेतील घरांची सर्रासपणे विक्री केली जाते, असा आरोप करत पाच वर्षापूर्वी जनहित मंचतर्फे भगवानजी रयानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. इथं कोणीही उठतं आणि सरकारी वन जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम करत आणि कालांतरानं त्याला सरकारकडून अभय दिलं जाते. इतकंच नव्हे तर पुढे राज्य सरकारच्या पुनर्वसन योजनेतून त्यांना मोफत घरंही दिली जातात. ही घरं मिळाल्यानंतर ती घरं लगेत विकायला काढली जातात. हा प्रकार म्हणजे बेकायदेशीर गोष्टींना राज्य सरकारकडून दिलेला बोनसच म्हणावा लागेल, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. अतिक्रमण आणि बेकायदा बांधकाम करणार्‍यांना पुनवर्सन योजनांचा लाभ मिळतो. परंतु खरोखरच जे नियम पाळतात, त्यांना हक्काचा निवाराही मिळत नाही, अशी खंतही यावेळी न्यायालयानं व्यक्त केली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Dam Water Storage: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! सात धरणांत केवळ 37 टक्के जलसाठा, कोणत्या धरणात किती पाणी? पाहा आकडेवारी
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! सात धरणांत केवळ 37 टक्के जलसाठा, कोणत्या धरणात किती पाणी? पाहा आकडेवारी
Rajya Sabha Oath: शरद पवार, ज्योती वाघमारे, रामदास आठवले, रामराव वडकुते, माया ईवनाते आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार; पाहा नवनिर्वाचित सदस्यांची यादी!
पवार, वाघमारे, आठवले, वडकुते, ईवनाते आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार; पाहा नवनिर्वाचित सदस्यांची यादी!
Baramati byelection 2026: सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना फोन फिरवला, तरीही काँग्रेसने बारामती पोटनिवडणूक उमेदवार दिलाच, माघार घेण्यासाठी ठेवली 'ही' अट
सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना फोन फिरवला, तरीही काँग्रेसने बारामती पोटनिवडणूक उमेदवार दिलाच, माघार घेण्यासाठी ठेवली 'ही' अट
Jain Muni Nileshchandra On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता जैन मुनी निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...
मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...

व्हिडीओ

Ashok Kharat CDR : दमानियांकडे खरातचा सीडीआर, विरोधकांचा प्रहार Special Report
Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jain Muni Nileshchandra On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता जैन मुनी निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...
मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...
Baramati Byelection 2026 Congress: बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसने आकाश मोरेंनाच का निवडलं? ही आहेत कारणं
बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसने आकाश मोरेंनाच का निवडलं? ही आहेत कारणं
Akola Crime: धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
Embed widget