एक्स्प्लोर

जातीनिहाय जनगणना व्हावी का? तज्ज्ञांना काय वाटतं?

2021 साली देशाची जगगणना केला जाणार आहे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यास सर्व पक्षांनी संमती दिल्‍याने एकमताने केंद्र सरकारला शिफारस करणारा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

मुंबई : दर दहा वर्षांनी देशात जनगणना होते. त्यानुसार 2021 ला देशात जनगणना होणार आहे. स्वतंत्र भारतात जातीनिहाय जनगणनेला सातत्याने विरोध केला गेला. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यास सर्व पक्षांनी संमती दिल्‍याने एकमताने केंद्र सरकारला शिफारस करणारा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. ओबीसी समाजाची नेमकी लोकसंख्या समजणे आवश्यक आहे. त्यानंतरच ओबीसींसाठी कल्‍याणकारी योजना अधिक प्रभावीपणे राबवता येतील. ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी आपली भेट घेऊन ही मागणी केली होती.

एबीपी माझाच्या 'माझा विशेष' या कार्यक्रमात याच विषयावर चर्चा करण्यात आली. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी याबद्दल बोलताना म्हटलं की, जातनिहाय जनगणना प्रत्येक दहा वर्षांनी केली जावी. मात्र ओबीसींची जनगणना व्हावी याला आमचा विरोध नाही. मात्र असं केल्याने जातीजातीचा संर्घष निर्माण होईल. जातीय राजकारण यातून निर्माण होईल. फक्त ओबीसींची जनगणना व्हावी हे चुकीचं आहे. सर्वांना समान संधी मिळायला हवी. वंचित घटनाकांची जनगणना होणंही गरजेचं आहे.

ओबीसींची जनगणना व्हावी, याला आमचा विरोध आहे. ही महाराष्ट्रासाठी चुकीची गोष्ट आहे. कारण नसताना ओबीसीची जनगणना व्हावी याचा आम्ही निषेध करतो. इतर राज्यांमध्ये ओबीसींची संख्या खुप जास्त आहे, मात्र तिथेही ओबीसींचा विकास झालेला नाही. जनगणना करायची असेल तर सर्व जातींची व्हावी, मात्र त्यातून देशाचं भलं होणार नाही. आज एकही जात आरक्षणाबाहेर नाही, त्यामुळे आरक्षणाचा निकष लावला तरी सर्व जातींची जनगणना करावी लागेल, असं मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे-पाटील यांनी मत मांडलं.

प्रत्येक जातीची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जनगणना जातीनिहाय झाली तर समोर येईल. अनेक जातींची सध्याची अवस्था यातून स्पष्ट होईल. मागास जातीचा समान संधी मिळावी, त्यांना न्याय मिळावा यासाठी जातनिहाय जनगणना होण्याची गरजेची आहे. एखादी मागास जात असेल तर त्या जातीला न्याय दिला पाहिजे, असं माजी माजी मंत्री राम शिंदे यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत,तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत, तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
सोलापूर-मुंबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरु होणार, आठवड्यातील चार दिवस विमानसेवा उपलब्ध 
सोलापूर-मुंबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरु होणार, आठवड्यातील चार दिवस विमानसेवा उपलब्ध 
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
बेकायदेशीर स्कूल व्हॅन प्रकरण! एसबीओएकडून परिवहन विभागाविरोधात याचिका दाखल, नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा 
बेकायदेशीर स्कूल व्हॅन प्रकरण! एसबीओएकडून परिवहन विभागाविरोधात याचिका दाखल, नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा 

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget