एक्स्प्लोर

दहावी भूगोल पेपरच्या गुणांबाबत अखेर निर्णय; सरासरी पद्धत वापरणार

दहावी भूगोलाच्या पेपरच्या गुणांबाबत अखेर निर्णय झाला आहे. इतर लेखी विषयांच्या गुणांची सरासरी विचारत घेऊन भूगोलाचे गुण देण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे.

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता दहावी बोर्डाचा भूगोलाचा पेपर हा रद्द करण्यात आला होता. मात्र, हा पेपर रद्द झाल्यानंतर या विषयाचे नेमके गुण कसे द्यायचे? याबाबत अखेर आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने निर्णय घेतला आहे. दहावी बोर्डच्या इतर विषयांचे लेखी पेपरचे गुणांची सरासरी काढून ही सरासरी विचारात घेऊन भूगोल विषयाचे 40 पैकी गुण दिले जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दहावीचा निकाल जाहीर करताना अनेकांमध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता त्यावर बोर्डाने हा संभ्रम पत्रक काढून दूर केला आहे.

भूगोलाचा 23 मार्च रोजी रद्द झालेल्या पेपरची गुणपद्धती तशी असावी? याकडून मंडळाकडून विहित कार्यपद्धती वापरण्यात आली आहे. मंडळाने याबाबत तयार केलेला प्रस्ताव हा शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्याला शासनाची मंजुरी मिळण्यानंतर आता या गुणपद्धतीनुसार सरासरी गुण हे भूगोल या विषयासाठी दिले जाणार असून दहावी निकाल जाहीर करण्याचे प्रयत्न बोर्डाकडून केले जात असल्याची, मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी माहिती दिली. दहावीच्या मराठी, इंग्रजी, द्वितीय भाषा, विज्ञान, गणित आणि इतिहास या विषयाचे पेपर मार्च महिन्यात झाल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचे लक्षात येताच शिक्षण विभागाने उर्वरित भूगोलाचा पेपर रद्द करण्याचे जाहीर केले होते. मात्र, या पेपरचा गुणाबाबात अनिश्चिता असल्याने निकाल कसा जाहीर करायचा असा प्रश्न अनेक शिक्षकांना पडला होता.

औरंगाबाद विभागीय मंडळाचा अजब आदेश; राज्यातील दहावी, बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता

आता भूगोलाच्या पेपरच्या गुणाबाबातचा तिढा जरी सुटला असला तरी दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबाबत अजूनही स्पष्टता देण्यात आलेली नाही. दहावी पेपर तपासणीचे काम सुरू असून रेड जोन असलेल्या भागात अनेक ठिकाणी अडचणीतून मार्ग काढत पेपर तपासणीसाठी परवानगी मिळाल्यानंतर पेपर तपासणीचा काम सुरू आहे. मात्र 10 जूनपर्यंत दरवर्षी जाहीर होणार निकाल यावर्षी वेळेत जाहीर होणार का? याबाबत मात्र अद्याप सांगणं कठीण असल्याच चित्र आहे. तरी निकाल लवकरात लवकर कसा जाहीर करता येईल त्या दृष्टीने बोर्डाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याच सांगितलंय.

SSC-HSC Exam Result | दहावी-बारावीच्या निकालासाठी शिक्षकांना संचारबंदीत प्रवासाला परवानगी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मे 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मे 2026 | बुधवार
आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, मुंबई महापालिकेतील 'त्या' 4 प्रस्तावास स्थगिती; शिंदे गटाला 'दे धक्का'
आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, मुंबई महापालिकेतील 'त्या' 4 प्रस्तावास स्थगिती; शिंदे गटाला 'दे धक्का'
दोघांचा जीव घेऊन सेलिब्रेशन करतोय, जामीन रद्द करा, तुरुंगात टाका; पोर्शे कार अपघातातील मृत मुलीच्या वडिलांचा संताप
दोघांचा जीव घेऊन सेलिब्रेशन करतोय, जामीन रद्द करा, तुरुंगात टाका; पोर्शे कार अपघातातील मृत मुलीच्या वडिलांचा संताप
Mumbai Crime : मारायचं होतं रिक्षावाल्याला पण भिकाऱ्यालाचं संपवलं, धक्कादायक घटनेनं पवई हादरलं 
Mumbai Crime : मारायचं होतं रिक्षावाल्याला पण भिकाऱ्यालाचं संपवलं, धक्कादायक घटनेनं पवई हादरलं 

व्हिडीओ

Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
पुण्यातील आंदेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक; 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त
पुण्यातील आंदेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक; 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त
Gokul Election: 'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार
दोघांचा जीव घेऊन सेलिब्रेशन करतोय, जामीन रद्द करा, तुरुंगात टाका; पोर्शे कार अपघातातील मृत मुलीच्या वडिलांचा संताप
दोघांचा जीव घेऊन सेलिब्रेशन करतोय, जामीन रद्द करा, तुरुंगात टाका; पोर्शे कार अपघातातील मृत मुलीच्या वडिलांचा संताप
केरळमध्ये ED विरुद्ध कार्यकर्त्यांचा संताप; अधिकाऱ्यांच्या कारवर हल्ला, विटाही फेकल्या, मोदींविरुद्ध घोषणाबाजी
केरळमध्ये ED विरुद्ध कार्यकर्त्यांचा संताप; अधिकाऱ्यांच्या कारवर हल्ला, विटाही फेकल्या, मोदींविरुद्ध घोषणाबाजी
Khadi India : ऑनलाईन शॉपिंगसाठी आता सरकारी वेबसाईट, हायटेक ई-कॉमर्स पोर्टल लवकरच लॉन्च
ऑनलाईन शॉपिंगसाठी आता सरकारी वेबसाईट, हायटेक ई-कॉमर्स पोर्टल लवकरच लॉन्च
Embed widget