एक्स्प्लोर

Ajit Pawar In Maha Vikas Aghadi Morcha : महापुरुषांबद्दल गरळ ओकणाऱ्यांचा मास्टरमाईंड कोण? मविआच्या विराट मोर्चात अजित पवारांचा हल्लाबोल

Ajit Pawar In Maha Vikas Aghadi Morcha : राज्यपाल बोलल्यानंतर मंत्री बोलतात, भीकेची उपमा देतात, जनाची नाही, तरी मनाची वाटायला हवी, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हल्ला चढवला.  

Ajit Pawar In Maha Vikas Aghadi Morcha : आजच्या महाविकास आघाडीच्या मोर्चाने राज्यकर्त्यांना धडकी भरली असेल, महापुरुषांबाबत सातत्याने अपमानास्पद बोललं जात आहे. राज्याचे दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे. गरळ ओकण्याचे, बेताल वक्तव्ये सातत्याने केली जात आहे. यामागे कोण मास्टरमांईड हे शोधण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील नागरिक चुकल्यास दिलगिरी व्यक्त करतो, पण इथं घडताना दिसत नाही. राज्यपाल बोलल्यानंतर मंत्री बोलतात, भीकेची उपमा देतात, जनाची नाही, तरी मनाची वाटायला हवी, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी (Ajit Pawar In Maha Vikas Aghadi Morcha) हल्ला चढवला.  

महाविकास आघाडीकडून आज मुंबईत राज्यपाल हटाव तसेच महापुरुषांविरोधात होणाऱ्या बेताल वक्तव्याविरोधात विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना अजित पवार यांनी सरकारवर कडाडून प्रहार केला. कोश्यारी हटाव, महाराष्ट्र बचाव! असा नाराही अजित पवारांनी दिला. येत्या हिवाळी अधिवेशानात महापुरुषांच्या अपमानाविरोधात कडक कायदा करावा लागला, तरी चालेल. विरोधी पक्ष त्यांना पाठिंबा देतील, सरकारनेही तसे विधेयक आणावे, असेही ते म्हणाले. 

सीमाभागासह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न असताना अचानक भाषा कशी सुरु झाली, याचा विचार जनतेनं केला पाहिजे. एकसंध महाराष्ट्रातील गावे वेगळी भाषा बोलत आहेत, देशात महाराष्ट्र वेगळा आहे, साधू संतांचा वारसा असून सीमाभागातील अन्याय खपवून घेणार नाही. शिंदे सरकारमध्ये महापुरुषांचा अपमान केला जात आहे. बोम्मईंचे ट्विट खोटं असल्याचे सांगतात, कर्नाटक बँकेत खाती उघडण्यास सांगतात, या सरकारला जागा दाखवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात अजित पवारांनी हल्ला चढवला. 

अजित पवार म्हणाले की, ही वेळ का आली? याचा विचार करण्याची गरज आहे. महापुरुषांबाबत सातत्याने अपमानास्पद बोललं जात आहे. राज्याचे दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे. गरळ ओकण्याचे, बेताल वक्तव्ये सातत्याने केली जात आहे. यामागे कोण मास्टरमांईड हे शोधण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील नागरिक चुकल्यास दिलगिरी व्यक्त करतो, पण इथं घडताना दिसत नाही. राज्यपाल बोलल्यानंतर मंत्री बोलतात, भीकेची उपमा देतात, जनाची नाही, तरी मनाची वाटायला हवी. 

अजित पवार पुढे म्हणाले की, राज्यपाल हटाव तसेच महापुरुषांच्या अपमानकारक वक्तव्याविरोधात पुणे बंद होते. वेगवेगळी शहरे बंद होत आहेत. कायदा व सुव्यवस्था ठेवली पाहिजे, पण आजच्या मोर्चाने राज्यकर्त्यांना धडकी भरली असेल. राज्यपालांना हटवलं पाहिजे. माफी मागितली पाहिजे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातमधील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांची कारवाई, 80 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; कोल्हापुरात 100 दारु अड्डे उध्वस्त
गुजरातमधील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांची कारवाई, 80 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; कोल्हापुरात 100 दारु अड्डे उध्वस्त
Bandra: मुंबईच्या आकाशात एकाचवेळी 200 ड्रोन उडले; पोलिसांनी छापा टाकताच सत्य उलगडले; समोर आलं 'कारण'
मुंबईच्या आकाशात एकाचवेळी 200 ड्रोन उडले; पोलिसांनी छापा टाकताच सत्य उलगडले; समोर आलं 'कारण'
Maharashtra Goverment Cabinet Decision: 36 हजार 585 कोटी रुपयांच्या शेतकरी कर्जमाफीला मंजुरी; मंत्रिमंडळाचे 3 धडाकेबाज निर्णय
36 हजार 585 कोटी रुपयांच्या शेतकरी कर्जमाफीला मंजुरी; मंत्रिमंडळाचे 3 धडाकेबाज निर्णय
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Bus Fire: मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
गुजरातमधील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांची कारवाई, 80 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; कोल्हापुरात 100 दारु अड्डे उध्वस्त
गुजरातमधील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांची कारवाई, 80 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; कोल्हापुरात 100 दारु अड्डे उध्वस्त
Monsoon 2026: आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
ह्रदयद्रावक... मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळली; 1 ठार एक जखमी, सुदैवाने तिघे बचावले
ह्रदयद्रावक... मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळली; 1 ठार एक जखमी, सुदैवाने तिघे बचावले
Jalna Crime News: स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी निष्पापाचा बळी! जालन्यात कर्जबाजारी इसमाचा भयानक कट पोलिसांनी केला उघड
स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी निष्पापाचा बळी! जालन्यात कर्जबाजारी इसमाचा भयानक कट पोलिसांनी केला उघड
Gold : आता घरांमधील 32,000 टन सोन्यावर सरकारची नजर! काय आहे मोदींचं आवाहन अन् त्यामुळे कोट्यवधी डॉलर्स कसे वाचणार?
आता घरांमधील 32,000 टन सोन्यावर सरकारची नजर! काय आहे मोदींचं आवाहन अन् त्यामुळे कोट्यवधी डॉलर्स कसे वाचणार?
Dattatray Gade Swargate case: गुगल सर्च हिस्टरी, सीसीटीव्ही, ध्वनी तीव्रता पडताळणी मुख्य पुरावा! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेविरुद्ध दोषारोप निश्चित
गुगल सर्च हिस्टरी, सीसीटीव्ही, ध्वनी तीव्रता पडताळणी मुख्य पुरावा! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेविरुद्ध दोषारोप निश्चित
Raosaheb Danve and Rajesh Tope: राजेश टोपे भाजपमध्ये येणार का? रावसाहेब दानवेंचा मोठा पॉज, मग हसत-हसत म्हणाले...
राजेश टोपे भाजपमध्ये येणार का? रावसाहेब दानवेंचा मोठा पॉज, मग हसत-हसत म्हणाले...
Embed widget