एक्स्प्लोर

18 गावांचा पुन्हा कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत समावेश करा : हायकोर्ट

27 गावातील वगळेली 18 गावं केडीएमसीमध्येच राहणार, राज्य सरकारला दणकाराज्य सरकारची जून 2020 मधली अधिसूचना हायकोर्टाकडून रद्द.

मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 18 गावं वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी शासनाने कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाशी सल्ला मसलत करणं गरजेचं होतं असं स्पष्ट करत मुख्य न्यायमूर्तीं दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांनी हा सरकारी अध्यादेश फेटाळून लावला. त्यामुळे या 18 गावांचा आता पुन्हा केडीएमसीत शासनाला समावेश करावा लागणार आहे.

केडीएमसीच्या हद्दीतील 27 गावांपैकी 18 गावांसाठी कल्याण उपनगरीय नगरपरिषद स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आला होता. नगरविकास विभागाने 24 जून 2020 रोजी तशी अधिसूचना प्रसिद्ध केली होती. या अधिसूचनेला अनेक याचिकांमार्फत हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. त्यापैकी शेतकरी संतोष डावखर यांनी अ‍ॅड. राजेश दातार यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठसमोर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा, सदर अधिसूचना बेकायदेशीर, अन्यायकारक, चुकीची आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा दावा अ‍ॅड. दातार यांच्यावतीने करण्यात आला.

Kanjurmarg Metro Car Shed | कांजूरमार्ग मेट्रोशेडचं काम तत्काळ थांबवा; हायकोर्टाचे निर्देश, राज्य सरकारला झटका

याचिकाकर्त्यांचा हा युक्तिवाद फेटाळून लावत सरकारी वकील भूपेश सामंत यांनी सांगितले की, राज्य सरकारला महापालिकेच्या हद्दीत बदल करण्याचे अधिकार असून शासन निर्णयाच्या गुणवत्तेवर याचिकेतून शंका उपस्थित करता येणार नाही. तसेच पालिका प्रशासनाने गेल्या पाच वर्षात कोणतीही हरकत घेतलेली नाही. पालिकेने याबाबत सरकारला पत्र देणं गरजेचं होतं. तसेच सभागृहात तसा ठराव संमत करणं गरजेचं होतं. तर हायकोर्टाने गेल्या सुनावणीवेळी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे 18 गावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या संदर्भातील मूळ दस्तऐवज न्यायालयात सादर करण्याचे आदेश सरकारला दिले होते. सर्व दस्तावेज पहिल्या नंतर हायकोर्टाने सरकारची मागणी फेटाळली. तसेच गावे वगळण्याचा निर्णय घेण्यापूर्वी शासनाने कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाशी चर्चा करणे गरजेचे होते असे निरीक्षण नोंदवत ही याचिका निकाली काढली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
Temperature Update: उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
Chhagan Bhujbal : प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 pm 28 February 2025Special Report | Indian Girl Accident In America | तिची झुंज, कुटुंबीयांचा संघर्षSpecial Report | Walmik Karad Jail : VIP ट्रीटमेंट, कुणाची सेटलमेंट? आरोपांमागील सत्य काय?Special Rpeort | Politics On Swargate Case | 'त्या' वक्तव्यानंतर कदम, सावरेंची कानउघडणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
Temperature Update: उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
Chhagan Bhujbal : प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
Indrajit Sawant : सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
Sanjay Raut : तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
Uttarakhand Badrinath Massive Avalanche : उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
Nagpur Crime News: नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून दखल, गुन्हा दाखल 
नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून दखल, गुन्हा दाखल
Embed widget