एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Atal Setu : 'अटल सेतू' साठीचं भूसंपादन बेकायदा, पण लोकोपयोगी प्रकल्पाला हानी पोहचवता येणार नाही : हायकोर्ट

HC on Mumbai Trans Harbor Link : शिवडी- न्हावा शेवा 'अटल सेतू'साठी केलेलं भूसंपादन करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना नव्या कायद्यानुसार वाढीव नुकसान भरपाई देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

Atal Setu Mumbai Trans Harbor Link : 'अटल सेतू' (Atal Setu) साठीचं भूसंपादन (Land Acquisition) बेकायदा (Illegal), पण लोकोपयोगी प्रकल्पाला हानी पोहचवता येणार नाही, असं हायकोर्टाने (High Court) म्हटलं आहेत. नव्या भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांना वाढीव नुकसानभरपाई द्या, असे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत. शिवडी- न्हावा शेवा दरम्यान उभारलेल्या 'अटल सेतू'साठी केलेलं भूसंपादन बेकायदेशीर असल्याचं निरीक्षण नोंदवत, हे भूसंपादन करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना नव्या कायद्यानुसार वाढीव नुकसान भरपाई देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

शेतकऱ्यांना वाढीव नुकसानभरपाई द्या : हायकोर्ट

सार्वजनिक हितासाठी असलेल्या प्रकल्पाचं नुकसान होऊ नये, मात्र ते टाळताना प्रकल्पग्रस्तांचंही नुकसान होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. घेतलेली जमीन आता परत करता येणार नाही, त्यामुळे त्यांना साल 2013 च्या कायद्यानुसार बाजारभावानं जमिनीचे दर देण्यात यावेत असे निर्देश न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठानं नोंदवलं आहे. हा प्रकल्प मुंबई व नवी मुंबईला जोडणारा आहे. मुंबईच्या वाशी प्रवेशद्वारावरील वाहतूक कोंडी सोडविण्याच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे नवी मुंबईचा विकासही होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी करण्यात आलेली भूसंपादन प्रक्रिया ठरावीक वेळत पूर्ण झाली नाही, असे आम्ही म्हटले तर प्रकल्पाला हानी पोहोचेल, असही यावेळी हायकोर्टानं स्पष्ट

काय आहे प्रकरण?

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जासई गावातील 7 हेक्टर 51 गुंठे जमिनीचं भूसंपादन करण्याबाबत राज्य सरकारनं साल 2012 मध्ये जाहीर केलं होतं. त्यानंतर 22 डिसेंबर 2015 रोजी अॅवॉर्ड काढण्यात आले. तोपर्यंत भूसंपादनासंदर्भातील 2013 चा नवा कायदा अस्तित्वात आला तरीही, राज्य सरकारनं साल 1894 च्या जुन्या कायद्यानुसारच हे भूसंपादन केलं. त्याविरोधात जासई गावातील 25 शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

साल 1894 चा कायदाच संपुष्टात आल्यानंतरही त्या कायद्यांतर्गत भूसंपादन केलं गेलं. कारण, राज्य सरकारला नव्या कायद्यानुसार, शेतकऱ्यांना बाजारभावानं जमीन शुल्क द्यायचं नव्हते, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्यावतीनं न्यायालयात केला गेला होता.

2 तासांचा प्रवास फक्त 20 मिनिटांत

तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेला हा प्रकल्प मुंबईसह, नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरांमधील अंतर केवळ 20 मिनिटांवर आणणार आहे. एकूण 22 किमीचा हा मार्ग असून त्यातील 16.80 किमी रस्ता समुद्रातून आहे. हा भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्री पुल असून जगात हा 12 व्या स्थानी आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 11 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana on Lok Sabha : पराभवानंतर नवनीत राणा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर, म्हणाल्या...जय श्री राम!Devendra Fadnavis Delhi : राजीनामा देण्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम, दिल्लीत काय होणार?Devendra Fadnavis Special Report : राजीनाम्याचं केंद्र, काय ठरवणार देवेंद्र? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Embed widget