एक्स्प्लोर

जनतेच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यानं भाजपचा पराभव : विनय सहस्रबुद्धे

मध्य प्रदेशात भाजप 15 वर्ष सत्तेत होती. त्यामुळे काही कारणांमुळे सत्ताधाऱ्यांविरोधात असंतोष मतदारांमध्ये निर्माण झाला असावा. नागरिकांना अनेकदा बदल हवा असतो आणि तो लोकशाहीतील त्यांचा अधिकार आहे.

मुंबई : भाजपला मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आल्यानं पराभव झाल्याचं भाजपचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात म्हटलं.

विनय सहस्रबुद्धे मध्य प्रदेशचे प्रभारी म्हणून काम पाहत असल्याने प्रामुख्याने त्यांनी मध्य प्रदेशच्या पराभवाची कारणमिमांसा केली. तिकीट वाटप करताना जे समीकरण बनवावं लागतं ते समीकरण तयार करण्यात भाजप कुठेतरी कमी पडली. तसेच मोठा काळ सत्तेत असल्याने आमच्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र त्या अपेक्षा पूर्ण करण्याची आमची धडपड कुठेतरी कमी पडली असल्याचं सहस्त्रबुद्धे म्हणाले.

मध्य प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभेपर्यंत अनेक ठिकाणी भाजप सत्तेत असल्याने अनेक गोष्टींचं खापर भाजपवर फुटलं. कितीही तयारी केली तरी काही कमतरता राहतेच, असंही सहस्रबुद्धे म्हणाले.

मध्य प्रदेशात भाजप 15 वर्ष सत्तेत होती. त्यामुळे काही कारणांमुळे सत्ताधाऱ्यांविरोधात असंतोष मतदारांमध्ये निर्माण झाला असावा. नागरिकांना अनेकदा बदल हवा असतो आणि तो लोकशाहीतील त्यांचा अधिकार आहे. मात्र आम्ही जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र तरीही सत्तेच्या जवळ पोहोचूनही आम्ही सत्ता स्थापन करण्यात अयशस्वी ठरलो, याची खंतही सहस्रबुद्धे व्यक्त केली.

भाजपच्या हातून मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड खेचण्यात काँग्रेसला यश आलं आहे. लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंधरा राजे, छत्तीसगडमध्ये रमण सिंह आणि मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांना जनतेनं नाकारलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? तटकरे आणि पटेलांसंदर्भात काय म्हणाले पाटील? 
जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? तटकरे आणि पटेलांसंदर्भात काय म्हणाले पाटील? 
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
Mumbai Crime : मुंबईत पोलीस स्टेशन शेजारीच थरार! दारूच्या नशेत पतीने पत्नीला दगडाने ठेचून संपवलं; ओशिवरा परिसरामध्ये खळबळ
मुंबईत पोलीस स्टेशन शेजारीच थरार! दारूच्या नशेत पतीने पत्नीला दगडाने ठेचून संपवलं; ओशिवरा परिसरामध्ये खळबळ

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget