एक्स्प्लोर

एअर इंडियाच्या वसाहतीमधील रहिवाशांना घर सोडण्याचे आदेश, 1600 कुटुंबावर बेघर होण्याचं संकट

वसाहतीत जवळपास 1600 कुटुंब राहतात. मात्र खासगीकरण झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात त्यांना घर सोडावं लागणार आहे.

मुंबई : एअर इंडियाची खासगीकरणाची प्रक्रिया सुरू झालेय. मात्र या खासगीकरणाचा मोठा फटका एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना बसणार आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ असलेल्या एअर इंडिया वसाहतीमधील रहिवाशांना नागरी उड्डाण मंत्रालयातर्फे घर रिकामं करण्यासंदर्भात पत्रं मिळालंय. या वसाहतीत जवळपास 1600 कुटुंब राहतात. मात्र खासगीकरण झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात त्यांना घर सोडावं लागणार आहे.

मंत्रालयाच्या पत्रात दुसरीकडे रहाण्याची सोय किंवा अपेक्षित घर भाडे या बाबत कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे अनेक नागरिकांनी सरकारच्या या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी केली आहे.एअरपोर्टला  लागून  वसाहत असल्याने कर्मचारी कोणत्याही क्षणी कामावर  पोहचत आहेत. मात्र या कॉलनीमधून इतरत्र गेल्यास त्यांना आणि एअर इंडिया प्रशासनाला देखील मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे सरकार आणि संबंधित मंत्रालयाने या बाबत पुनर्विचार करण्याची मागणी येथील कर्मचारी आणि त्यांचे परिवार करीत आहेत. 

कलीना येथे एयर इंडिया च्या एकूण चार कॉलनी आहेत. यातील महिला कॉलनी 1956 , दुसरी 1965, तिसरी 1971, चौथी 1980 निर्माण झाली आहे. या चार ही कॉलनी मिळून 1600 कुटुंब म्हणजे अंदाजे 10 हजार  लोक येथे रहातात. या कॉलनी चा एकूण क्षेत्रफळ 184 एकर इतके मोठे आहे.  कॉलनीमध्ये एकूण दोन मैदाने आहेत. एक फुटबॉलचे आणि  एक क्रिकेट चे मैदान आहे. सध्या या मैदानात भारतीय महिला क्रिकेट संघ सराव करतो.तसेच या मैदानातून देशाला  शिवम दुबे, पृथ्वी शो, यशस्वी जैसवाल सारखे खेळाडू मिळाले आहेत.

संबंधित बातम्या :

Air India Sale: एयर इंडियाच्या खरेदीसाठी आता कोलकात्याच्या पवन रुईयांचीही दावेदारी

Mumbai Airport HQ :" मुंबई विमानतळाचे मुख्यालय कुठेही जाणार नाही", अदानी ग्रुपचं स्पष्टीकरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीABP Majha Headlines :  4 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSambhajiraje Chhatrapati Mumbai : संभाजीराजे छत्रपती शिवस्मारक शोध मोहिमेवरSambhajiraje Chhatrapati mumbai :पोलिसांनी कार्यकर्त्यांना गाडीत डांबलं, संभाजीराजे गरजले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Mumbai fire: रॉकेलचा कॅन अन् पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात घरभर पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
Nanded : सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू 
सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू 
Ajit Pawar : जन्मसन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांनी केली विधानसभा उमेदवाराची घोषणा; या शिलेदाराला दिली संधी, नेमकं काय घडलं?
जन्मसन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांनी केली विधानसभा उमेदवाराची घोषणा; या शिलेदाराला दिली संधी, नेमकं काय घडलं?
Bigg Boss Marathi Winner : बिग बॉसच्या विजेत्यासाठी बक्षिस 25 लाख रुपये, पण शिव ठाकरेला मिळाली फक्त एवढी रक्कम
बिग बॉसच्या विजेत्यासाठी बक्षिस 25 लाख रुपये, पण शिव ठाकरेला मिळाली फक्त एवढी रक्कम
Embed widget