एक्स्प्लोर

Mohan Bhagwat on RSS : नागपुरात संघाची स्थापना का झाली? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले...

Mohan Bhagwat on RSS : अखेरपर्यंत स्वराज्यासाठी राबवणारं घराणं म्हणजे नागपूरचे भोसले घराणं होय, असे गौरवोद्गार सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले.

Mohan Bhagwat on RSS : छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्रित करून एक प्रयोग केला. त्यांच्या या प्रयोगाकडे संपूर्ण भारताचे लक्ष होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि सर्वांना पटलं की शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रयोग यशस्वी प्रयोग आहे. त्यानंतर मोगल हे राजस्थानच्या खाली कधीच आपलं राज्य विस्तार करू शकले नाही. मात्र हा प्रयोग अखेरपर्यंत राबवणारं घराणं म्हणजे नागपूरचे भोसले घराणं होय, असे गौरवोद्गार सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले.

सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते नागपूरकर (Nagpur) भोंसले घराण्यावरील श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (प्रथम), श्रीमंत राजे जानोजी महाराज भोंसले (प्रथम),श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले (प्रथम),श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले (दुसरे) या सर्व भोसले राजांच्या पराक्रमी कारकिर्दीवर आधारित उदय जोशी लिखित चार कादंबऱ्या आदिपर्व, संघर्षपर्व, कलहपर्व आणि ऱ्हासपर्व या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. तसेच डॉ.भालचंद्र हरदास लिखित महालची भ्रमंती आणि श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोंसले या दोन पुस्तकाचे ही प्रकाशन यावेळी करण्यात आले. नागपूरच्या सिनिअर भोसला पॅलेस येथे हा पुस्तक प्रकाशन समारोह संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

Mohan Bhagwat on RSS: ....म्हणून संघ येथे निर्माण झाला आणि अखिल भारतीय झाला

दरम्यान, 1857च्या उठावात सुद्धा शिवाजी महाराजांची प्रेरणा मूळ धरून होती. म्हणून पुढे इंग्रजांनी या प्रेरणा कायम राहू दिल्या नाही. त्या मोडून काढण्याचे प्रयत्न केले. नागपूरचा इतिहास, भोसले यांचा इतिहास, आपला इतिहास असूनही हवा त्याप्रमाणे आपल्याला माहित नाही. ज्यांच्याकडे पाहून प्रेरणा मिळावी, असे आदर्श त्या काळात निर्माण झाले. त्यांनी कीर्ती मिळवली, उत्तम प्रशासन असलेले राज्य उभे केले. आता लोकतंत्र आहे, राजांचा काळ नाही, मात्र त्या राजांचा आजही आदर कायम आहे. तो त्यांच्या पदामुळे नाही. तर त्यांच्या आपलेपणामुळे आहे. म्हणून सर्व इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. हिंदूसाठी काम करणारे लोकं अनेक त्या ठिकाणी होते, मात्र सर्वांना सोबत घेऊन संघटन निर्माण करून काम करणारे नागपुरात होते. म्हणून संघ येथे निर्माण झाला आणि अखिल भारतीय झाला. ज्याचा देश चांगला त्यांची प्रतिष्ठा आणि सुरक्षा जगात आहे. असेही सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

4700 सुरक्षा कर्मचारी, 760 शाळा ते 300 आरोग्य केंद्र, अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणने काय गमावलं?  
4700 सुरक्षा कर्मचारी, 760 शाळा ते 300 आरोग्य केंद्र, अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणने काय गमावलं?  
PBKS vs GT Live Score : शेवटच्या ओव्हरमध्ये गोंधळच गोंधळ! अर्शदीपने टाकले 11 चेंडू... गुजरात टायटन्सने पंजाबसमोर ठेवले 163 धावांचे लक्ष्य
PBKS vs GT Live : शेवटच्या ओव्हरमध्ये गोंधळच गोंधळ! अर्शदीपने टाकले 11 चेंडू... गुजरात टायटन्सने पंजाबसमोर ठेवले 163 धावांचे लक्ष्य
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये तलावात तीन लहान मुले बुडाली, एकाचा मृतदेह काढला बाहेर, दोन जणांचा शोध सुरु
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये तलावात तीन लहान मुले बुडाली, एकाचा मृतदेह काढला बाहेर, दोन जणांचा शोध सुरु
Sunil Tatkare : विलिनीकरणाला माझा विरोध नव्हता, मला त्या गोष्टीची माहिती होती, सुनील तटकरेंचं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर मोठं वक्तव्य
विलिनीकरण करु पण सुनेत्रा वहिनींना नेता निवडा असं त्यांच्यातील कोणी म्हटलं नाही : सुनील तटकरे

व्हिडीओ

Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत
Ashwini Bhide New BMC Commissioner : मुंबई पालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे
Sanjay Raut PC : खरातच्या हमाममध्ये सगळेच नग्न, कुणा-कुणाची नावं घेणार, एसआयटीने नावं जाहीर करावीत
Eknath Khadse Jalgaon : महार वतनाच्या जमीन हडपल्याचा आरोप, एकनाथ खडसे काय म्हणाले?
Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
Donald Trump : इराण विरोधातील युद्धात अमेरिका एकाकी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापाचा भडका, UK आणि फ्रान्सला धडा शिकवण्याचा इशारा
तुम्ही तुमचं तेल मिळवा, अमेरिका तुम्हाला साथ द्यायला बांधील नाही, डोनाल्ड ट्रम्प UK आणि फ्रान्सवर भडकले
Sakal Hindu Samaj : रामनवमीला शोभायात्रा रोखल्याचा पोलिसांवर आरोप, सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
रामनवमीला शोभा यात्रा रोखल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
Ashok Kharat Crime: महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
Embed widget