एक्स्प्लोर

Mohan Bhagwat on RSS : नागपुरात संघाची स्थापना का झाली? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले...

Mohan Bhagwat on RSS : अखेरपर्यंत स्वराज्यासाठी राबवणारं घराणं म्हणजे नागपूरचे भोसले घराणं होय, असे गौरवोद्गार सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले.

Mohan Bhagwat on RSS : छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्रित करून एक प्रयोग केला. त्यांच्या या प्रयोगाकडे संपूर्ण भारताचे लक्ष होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि सर्वांना पटलं की शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रयोग यशस्वी प्रयोग आहे. त्यानंतर मोगल हे राजस्थानच्या खाली कधीच आपलं राज्य विस्तार करू शकले नाही. मात्र हा प्रयोग अखेरपर्यंत राबवणारं घराणं म्हणजे नागपूरचे भोसले घराणं होय, असे गौरवोद्गार सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले.

सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते नागपूरकर (Nagpur) भोंसले घराण्यावरील श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (प्रथम), श्रीमंत राजे जानोजी महाराज भोंसले (प्रथम),श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले (प्रथम),श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले (दुसरे) या सर्व भोसले राजांच्या पराक्रमी कारकिर्दीवर आधारित उदय जोशी लिखित चार कादंबऱ्या आदिपर्व, संघर्षपर्व, कलहपर्व आणि ऱ्हासपर्व या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. तसेच डॉ.भालचंद्र हरदास लिखित महालची भ्रमंती आणि श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोंसले या दोन पुस्तकाचे ही प्रकाशन यावेळी करण्यात आले. नागपूरच्या सिनिअर भोसला पॅलेस येथे हा पुस्तक प्रकाशन समारोह संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

Mohan Bhagwat on RSS: ....म्हणून संघ येथे निर्माण झाला आणि अखिल भारतीय झाला

दरम्यान, 1857च्या उठावात सुद्धा शिवाजी महाराजांची प्रेरणा मूळ धरून होती. म्हणून पुढे इंग्रजांनी या प्रेरणा कायम राहू दिल्या नाही. त्या मोडून काढण्याचे प्रयत्न केले. नागपूरचा इतिहास, भोसले यांचा इतिहास, आपला इतिहास असूनही हवा त्याप्रमाणे आपल्याला माहित नाही. ज्यांच्याकडे पाहून प्रेरणा मिळावी, असे आदर्श त्या काळात निर्माण झाले. त्यांनी कीर्ती मिळवली, उत्तम प्रशासन असलेले राज्य उभे केले. आता लोकतंत्र आहे, राजांचा काळ नाही, मात्र त्या राजांचा आजही आदर कायम आहे. तो त्यांच्या पदामुळे नाही. तर त्यांच्या आपलेपणामुळे आहे. म्हणून सर्व इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. हिंदूसाठी काम करणारे लोकं अनेक त्या ठिकाणी होते, मात्र सर्वांना सोबत घेऊन संघटन निर्माण करून काम करणारे नागपुरात होते. म्हणून संघ येथे निर्माण झाला आणि अखिल भारतीय झाला. ज्याचा देश चांगला त्यांची प्रतिष्ठा आणि सुरक्षा जगात आहे. असेही सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Balasaheb Thorat on Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या 'त्या' विधानावर बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला; विधान परिषदेतील माघारीवरून महाविकास आघाडीत जुंपली
सुप्रिया सुळेंच्या 'त्या' विधानावर बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला; विधान परिषदेतील माघारीवरून महाविकास आघाडीत जुंपली
Lucky Zodiac Signs : 7 जूनचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
7 जूनचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
Prasad Vedpathak White Line Controversy: सोसायटीमधील जैनांच्या पांढऱ्या पट्टीविरोधात आवाज उठवला, प्रसाद वेदपाठकला धमक्यांचे फोन, पोलीस संरक्षणाची मागणी
सोसायटीमधील जैनांच्या पांढऱ्या पट्टीविरोधात आवाज उठवला, प्रसाद वेदपाठकला धमक्यांचे फोन, पोलीस संरक्षणाची मागणी
Suryakumar Yadav News : भारताचा विजेता कर्णधार कायमचा OUT! सूर्यावर BCCIची मोठी कारवाई, कर्णधारपद गेले, संघातूनही बाहेर, अजित आगरकर काय म्हणाले?
भारताचा विजेता कर्णधार कायमचा OUT! सूर्यावर BCCIची मोठी कारवाई, कर्णधारपद गेले, संघातूनही बाहेर, अजित आगरकर काय म्हणाले?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
Monsoon Rain Maharashtra: मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
Suryakumar Yadav : टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI च्या निर्णयानं सगळे चक्रावले...
टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI चा मोठा निर्णय
Bal Mane Vidhan Parishad Election 2026 : माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
Embed widget