एक्स्प्लोर

Mohan Bhagwat on RSS : नागपुरात संघाची स्थापना का झाली? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले...

Mohan Bhagwat on RSS : अखेरपर्यंत स्वराज्यासाठी राबवणारं घराणं म्हणजे नागपूरचे भोसले घराणं होय, असे गौरवोद्गार सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले.

Mohan Bhagwat on RSS : छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्रित करून एक प्रयोग केला. त्यांच्या या प्रयोगाकडे संपूर्ण भारताचे लक्ष होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि सर्वांना पटलं की शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रयोग यशस्वी प्रयोग आहे. त्यानंतर मोगल हे राजस्थानच्या खाली कधीच आपलं राज्य विस्तार करू शकले नाही. मात्र हा प्रयोग अखेरपर्यंत राबवणारं घराणं म्हणजे नागपूरचे भोसले घराणं होय, असे गौरवोद्गार सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले.

सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते नागपूरकर (Nagpur) भोंसले घराण्यावरील श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (प्रथम), श्रीमंत राजे जानोजी महाराज भोंसले (प्रथम),श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले (प्रथम),श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले (दुसरे) या सर्व भोसले राजांच्या पराक्रमी कारकिर्दीवर आधारित उदय जोशी लिखित चार कादंबऱ्या आदिपर्व, संघर्षपर्व, कलहपर्व आणि ऱ्हासपर्व या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. तसेच डॉ.भालचंद्र हरदास लिखित महालची भ्रमंती आणि श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोंसले या दोन पुस्तकाचे ही प्रकाशन यावेळी करण्यात आले. नागपूरच्या सिनिअर भोसला पॅलेस येथे हा पुस्तक प्रकाशन समारोह संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

Mohan Bhagwat on RSS: ....म्हणून संघ येथे निर्माण झाला आणि अखिल भारतीय झाला

दरम्यान, 1857च्या उठावात सुद्धा शिवाजी महाराजांची प्रेरणा मूळ धरून होती. म्हणून पुढे इंग्रजांनी या प्रेरणा कायम राहू दिल्या नाही. त्या मोडून काढण्याचे प्रयत्न केले. नागपूरचा इतिहास, भोसले यांचा इतिहास, आपला इतिहास असूनही हवा त्याप्रमाणे आपल्याला माहित नाही. ज्यांच्याकडे पाहून प्रेरणा मिळावी, असे आदर्श त्या काळात निर्माण झाले. त्यांनी कीर्ती मिळवली, उत्तम प्रशासन असलेले राज्य उभे केले. आता लोकतंत्र आहे, राजांचा काळ नाही, मात्र त्या राजांचा आजही आदर कायम आहे. तो त्यांच्या पदामुळे नाही. तर त्यांच्या आपलेपणामुळे आहे. म्हणून सर्व इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. हिंदूसाठी काम करणारे लोकं अनेक त्या ठिकाणी होते, मात्र सर्वांना सोबत घेऊन संघटन निर्माण करून काम करणारे नागपुरात होते. म्हणून संघ येथे निर्माण झाला आणि अखिल भारतीय झाला. ज्याचा देश चांगला त्यांची प्रतिष्ठा आणि सुरक्षा जगात आहे. असेही सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Shravan 2026: उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Embed widget