एक्स्प्लोर

राजकीय हेतूसाठी दुसऱ्यांदा देशमुख कुटुंबाचा बळी घेऊ नका, मुख्यमंत्री छक्के पंजे करतायेत, मनोज जरांगेंचा हल्लाबोल 

सरकार गोड बोलून संतोष देशमुख हत्या प्रकरण  (Santosh Deshmukh Murder Case) हाताळत असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केले.

Manoj Jarange Patil :  सरकार गोड बोलून संतोष देशमुख हत्या प्रकरण  (Santosh Deshmukh Murder Case) हाताळत असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केले. या विषयात राजकारण आणू नका. कुटुंबाला अन्नत्याग आंदोलनाला बसायची वेळ येते हे वाईट असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांवरती ही दुर्दैवी वेळ यायलाच नको होती. प्रत्येकाला राजकीय हित दिसत आहे, त्यामुळं राजकीय हेतूसाठी दुसऱ्यांदा देशमुख कुटुंबाचा बळी घेऊ नका. मुख्यमंत्री देशमुख कुटुंबाचा दुसऱ्यांदा बळी घ्यायला लागल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

सरकार असताना उपोषणाची वेळ येते हे दुर्दैवी 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा, या मागणीसाठी मस्साजोगच्या (Massajog) ग्रामस्थांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनस्थळी आज मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. सरकार असताना उपोषणाची वेळ येते हे दुर्दैवी असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. प्रत्येकाला राजकीय हित दिसत आहे, त्यामुळं राजकीय हेतूसाठी दुसऱ्यांदा देशमुख कुटुंबाचा बळी घेऊ नका असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. - मुख्यमंत्री देशमुख कुटुंबाचा दुसऱ्यांदा बळी घ्यायला लागले आहेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली. 

मुख्यमंत्री छक्के पंजे करत आहेत 

सुरेश धस यांच्यावर देखील प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले, मात्र, त्यावर बोलण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला. आपल्याला जेवढी धमक आहे, ते छातीठोकपणे काम करतो. आपल्याला छक्के पंजे खेळता येत नाहीत. दुसऱ्याचं कुटुंब दावावर लागतात. मुख्यमंत्री छक्के पंजे करत आहेत असेही मनोज जरांगे म्हणाले. 

या विषयात राजकारण आणू नका

तीन महिन्यात ज्यांची ज्यांची नावे सांगितली, त्या संदर्भात काय कारवाई केली असा सवाल देखील मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. पुराव्यासह सांगूनही कारवाई झाली नाही. भ्रष्टाचार कोणी केला कोणी उकरुन काढलं. तरी काही नाही, एवढ्या दिवस तुम्ही नेमकं केलं काय? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. मुख्यमंत्री हे सगळं करत आहेत. कुटुंबाच्या सोबत गावकऱ्यांनी राहायचं. मागण्या संदर्भात आतापर्यंत काय झालं असेही मनोज जरांगे म्हणाले. या विषयात राजकारण आणू नका. कुटुंबाला अन्नत्याग आंदोलनाला बसायची वेळ येते हे वाईट आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

 

महत्वाच्या बातम्या:

प्रकृतीची काळजी घ्या, आपण सर्वजण एकत्र लढूयात, खासदार सुप्रिया सुळेंनी साधला धनंजय देशमुखांशी संवाद

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget