एक्स्प्लोर

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा, मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या भाजप तयारीत

सध्याच्या घडीला राज्यातील परिस्थिती पाहता भाजप सर्वाधिक लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपनं शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच कोकणात लक्ष केंद्रीत केले आहे. 

मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri- Sindhudurga)  लोकसभा मतदारसंघावरून (Lok Sabha)  महायुतीत (Mahyuti)  वादाची शक्यता आहे. कारण रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा (BJP) डोळा आहे. भाजप रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आले आहे. तर शिवसेनेकडून किरण सामंत (Kiran Samant)  यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तयारीला लागण्याचे रवींद्र चव्हाण यांना वरिष्ठांनी आदेश दिल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे.

महिन्याभरात  निवडणुकांचे पडघम वाजतील असा अंदाज आहे. त्यापूर्वी आता सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, उमेदवारांबाबात चाचपणी केली जात आहे. सध्याच्या घडीला राज्यातील परिस्थिती पाहता भाजप सर्वाधिक लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपनं शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच कोकणात लक्ष केंद्रीत केले आहे. 

राज्यात सर्वाधिक उमेदवार जिंकण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. त्याचवेळी आता भाजप कोकणातील आमदार आणि खासदार यांची संख्या वाढवत बालेकिल्ल्यातच शिवसेनेला धक्का देण्याची रणनिती आखत आहे. त्यानुसार रविंद्र चव्हाण यांच्याकडे आगामी निवडणुकांच्या तोंडावर पक्षबांधणी आणि रणनिती आखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.त्यामुळे आगामी काळात भाजप आणखी जोमानं आणि नियोजनबद्ध काम करणार असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. परिणामी कोकणातील मतदार कुणाला साथ देणार? याची चर्चा आणि उत्सुकता राजकारणात लागून राहिली आहे.  

फडणवीसांच्या विश्वासातील व्यक्ती

रविंद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहे . शिवाय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील देखील आहेत.  कोकणतील जबाबदारी रविंद्र चव्हाण यांच्याकडे आल्यास अगदी जुने - जाणते कार्यकर्ते देखील एकदिलानं काम करतील असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे. 

सध्या भाजपची रत्नागिरी - सिंधुदुर्गमध्ये काय स्थिती?

आमदार किंवा खासदारांच्याबाबत बोलायचे झाल्यास सध्या नितेश राणे यांच्या रूपानं भाजपचा एक आमदार आहे. पण, आगामी काळात ही संख्या वाढेल असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

हे ही वाचा :

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Embed widget