एक्स्प्लोर

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणून गोंधळ निर्माण करायची आवश्यकता होती का? राज ठाकरेंचा सवाल

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरित्व नोंदयादी (NRC) सारखे कायदे केवळ गोंधळ निर्माण करणारे आहेत, त्याची आवश्यकता नव्हती, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) देशभरातून अनेक लोक विरोध करत आहेत. CAA विरोधात देशभरात आंदोलनं सुरु आहेत. या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले. तसेच राज यांनी CAA, NRC सारखे कायदे केवळ गोंधळ निर्माण करणारे आहेत, त्याची आवश्यकता नव्हती, असे मत व्यक्त केले.

राज ठाकरे म्हणाले की, CAA द्वारे भारत इतर देशातून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, पारशी, ख्रिश्चन, जैन लोकांचा स्वीकार करेल. परंतु देशाची लोकसंख्या 135 कोटी इतकी आहे. या लोकांचा भार सांभाळण्यात देश कमी पडतोय. अशा परिस्थितीत बाहेरच्या लोकांना आपण भारतात घेत आहोत. त्यांची व्यवस्था कोण करणार? सर्वांना सामावून घेण्यासाठी भारत ही काही धर्मशाळा नाही. लोकांच्या सोयीसाठी हा देश नाही. माणुसकीचा ठेका केवळ भारताने घेतलेला नाही.

राज ठाकरे म्हणाले की, घुसखोरी करणाऱ्या लोकांना देशातून बाहेर काढायचे असेल, तर त्यासाठी आपले पोलीस सक्षम आहेत. पोलिसांना माहित आहे की, बाहेरच्या देशातून आलेले लोक, प्रामुख्याने बांगलादेशातून आलेले घुसखोर कुठे राहतात? केंद्र सरकारने ती जबाबदारी राज्य सरकारांवर सोपवायला हवी. आपल्याला शासकीय यंत्रणा सुधारण्याची गरज आहे, कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

राज म्हणाले की, घुसखोरांना शोधण्यासाठी, त्यांची हकालपट्टी करण्यासाठी आंतरराज्यीय स्थलांतर कायदा (interstate migration act) आहे. या कायद्याचा वापर करुन प्रत्येक राज्य सरकार घुसखोरांवर कारवाई करु शकतं. परंतु त्यासाठी राज्य सरकारांनी पुढाकार घ्यायला हवा. पोलिसांना मोकळीक द्यायला हवी. महाराष्ट्र सरकारनेही आपल्या पोलिसांचा हात मोकळा करावा, त्यानंतर सर्व गोष्टी समोर येतील.

राज ठाकरे यांनी याबाबत युरोपीय देशांचे एक उदाहरण दिले. राज म्हणाले युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, इटली तसेच अमेरिकेसारख्या देशांमध्ये तिथले पोलीस स्वतः संशयितांची चौकशी करतात. अशा वेळी घुसखोर सापडले की, आम्ही तुम्हाला तुमच्या मायदेशी पाठवतो अथवा तुरुंगात पाठवू असे दोन पर्याय त्यांच्यासमोर ठेवतात. अशा प्रकारची कारवाई आपले महारष्ट्र पोलीसदेखील करु शकतात. विशेष म्हणजे पोलिसांकडे मुंबईसारख्या शहरात राहणाऱ्या घुसखोरांची माहिती आहे. असे असताना नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणून गोंधळ घालण्याची आवश्यकता होती का? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates:‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई
Maharashtra Live blog updates:‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई
Nashik News: महापालिकेच्या शिबिरात लस घेतली अन् काही मिनिटांतच खाली कोसळली; नाशिकमध्ये 17 वर्षीय श्रावणीचा दुर्दैवी अंत
महापालिकेच्या शिबिरात लस घेतली अन् काही मिनिटांतच खाली कोसळली; नाशिकमध्ये 17 वर्षीय श्रावणीचा दुर्दैवी अंत
Gadchiroli News: तापाच्या रुग्णाला आरोग्य यंत्रणेकडे पाठवणाऱ्या पुजाऱ्याला मिळणार 200 रुपये भत्ता; 'या' जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
तापाच्या रुग्णाला आरोग्य यंत्रणेकडे पाठवणाऱ्या पुजाऱ्याला मिळणार 200 रुपये भत्ता; 'या' जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
खासदार संजय पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण, कधी व का ठार केलं? घरात घुसून बॉम्ब टाकणार, तर ते घरात तयार केले की दहशतवादी टोळीकडून मिळाले? चौकशी करा; संजय राऊतांचा मुंबई पोलिस आयुक्तांना लेटरबाॅम्ब
खासदार संजय पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण, कधी व का ठार केलं? घरात घुसून बॉम्ब टाकणार, तर ते घरात तयार केले की दहशतवादी टोळीकडून मिळाले? चौकशी करा; संजय राऊतांचा मुंबई पोलिस आयुक्तांना लेटरबाॅम्ब

व्हिडीओ

Maharashtra Rain News : पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!
Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार संजय पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण, कधी व का ठार केलं? घरात घुसून बॉम्ब टाकणार, तर ते घरात तयार केले की दहशतवादी टोळीकडून मिळाले? चौकशी करा; संजय राऊतांचा मुंबई पोलिस आयुक्तांना लेटरबाॅम्ब
खासदार संजय पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण, कधी व का ठार केलं? घरात घुसून बॉम्ब टाकणार, तर ते घरात तयार केले की दहशतवादी टोळीकडून मिळाले? चौकशी करा; संजय राऊतांचा मुंबई पोलिस आयुक्तांना लेटरबाॅम्ब
Singer Alka Yagnik On Wheelchair Video: पद्म भूषण सम्मानानंतर व्हील चेअरवर दिसल्या अलका याज्ञिक, खालावलेली तब्येत पाहून चाहत्यांची मनं हेलावली VIDEO
पद्म भूषण सम्मानानंतर व्हील चेअरवर दिसल्या अलका याज्ञिक, खालावलेली तब्येत पाहून चाहत्यांची मनं हेलावली VIDEO
Kalpana Kharat: अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर; न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं प्रकरण काय?
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर; न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं प्रकरण काय?
Ketan Agrawal Crime Case : सिया गोयलचे फक्त चेतनशी नव्हे तर इतर मुलांशी अश्लील चॅटिंग, अनैतिक संबंध? केतन अग्रवालच्या वडिलांचा गंभीर आरोप
सिया गोयलचे फक्त चेतनशी नव्हे तर इतर मुलांशी अश्लील चॅटिंग, अनैतिक संबंध? केतन अग्रवालच्या वडिलांचा गंभीर आरोप
MVA Meeting: कोणाचं वैयक्तिक काम, कोणाची तब्येत बिघडली, मविआचं टेन्शन वाढलं; बैठकीला गैरहजर असलेले 16 आमदार कोण?
कोणाचं वैयक्तिक काम, कोणाची तब्येत बिघडली, मविआचं टेन्शन वाढलं; बैठकीला गैरहजर असलेले 16 आमदार कोण?
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: सियाने क्रिकेटर बॉयफ्रेंडसोबत लग्नाचा हट्ट धरला, पण घराणं तोलामोलाचं नसल्याने गोयल कुटुंबाने चेतनला नाकारलं
सियाने क्रिकेटर बॉयफ्रेंडसोबत लग्नाचा हट्ट धरला, पण घराणं तोलामोलाचं नसल्याने गोयल कुटुंबाने चेतनला नाकारलं
Pune Ketan Agrawal Case Hina Khan Comment: पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणानं प्रसिद्ध अभिनेत्री हळहळली, संतापून सिया गोयललाच विचारला प्रश्न, म्हणाली...
पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणानं प्रसिद्ध अभिनेत्री हळहळली, संतापून सिया गोयललाच विचारला प्रश्न, म्हणाली...
Ketan Agrawal Death :
"माझा मुलगा निर्दोष, त्याला बळजबरीने..."; केतन अग्रवाल प्रकरणातील आरोपी चेतन चौधरीच्या वडिलांचा खळबळजनक दावा
Embed widget