एक्स्प्लोर

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ; महिलांनीच लाठ्या हाती घेतल्या अन् हुल्लडबाज तरुणांना...

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांनी मोठ्या प्रमाणात धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला आहे. हा सगळा प्रकार पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बहिरवाडी गावात घडला आहे.

Gautami Patil Video Viral : नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. तिच्या डान्स स्टाईलमुळे आणि तिच्या कार्यक्रमात होणाऱ्या गोंधळांमुळे गौतमी पाटील (Gautami patil) महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. तिच्या कार्यक्रमात तरुणांनी मोठ्या प्रमाणात धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला आहे. हा सगळा प्रकार घडला आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बहिरवाडी गावात.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बहिरवाडी गावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नेहमी प्रमाणे प्रचंड प्रमाणात गर्दी होती. तरुणांनी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न देखील केला. कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावा यासाठी गावातील महिलांवर हातात काठ्या घेऊन उभे राहण्याची वेळ आली. या सगळ्या राड्यामुळे गौतमी पाटील आणि आयोजकांना हा कार्यक्रम थांबवावा लागला. 

काही वेळाने हा राडा थांबला आणि गौतमी पाटीलने पून्हा कार्यक्रमाला सुरुवात केली. आजपर्यंत ज्या गावात गौतमी पाटीलचे लावणीचे किंवा नृत्याचे कार्यक्रम झाले. त्यापैकी अनेक कार्यक्रम गौतमीच्या नृत्यामुळे नाही तर तिच्या कार्यक्रमात झालेल्या गर्दी आणि गोंधळामुळे गाजले. या कार्यक्रमात देखील तशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र काहीही अनुचित प्रकार घडला नसल्याची आयोजकांनी माहिती घेतली आणि कार्यक्रम पुन्हा सुरु केला. 

गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात गोंधळ?

गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. तिच्या डान्सवर महाराष्ट्रातून टीका केली जात होती. तिच्या नृत्यात अश्लीलता असल्याची टीका करत तिने डान्स करणं बंद करावं अशी मागणी काही मंडळींनी केली होती. सोलापुरात गौतमी पाटीलच्या नृत्याचा तडका पाहायला मिळाला होता. त्या कार्यक्रमाला देखील तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.  सोलापुरात देखील गौतमीचा डान्स पाहण्यासाठी तरुणांपासून वयोवृद्धांनी गर्दी केली होती. गौतमी पाटीलच्या डान्सवर बंदी घालण्यात यावी या मागणीनंतर तिचा इंदापूर तालुक्यातील निमगावातील कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.  

कार्यक्रमांना विरोध असून गर्दी मात्र कायम!
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला अनेक ठिकाणी विरोध केला जातो. गोंधळ निर्माण होत असल्याने आणि लावणीचा दर्जा घसरवत असल्याने तिचे कार्यक्रम बंद करा, अशी मागणी अनेक लावणीप्रेमींनी केली होती. त्यानंतरही तिचे कार्यक्रम सुरळीत सुरु आहेत आणि महत्वाचं म्हणजे तिच्या कार्यक्रमात तुफान गर्दी देखील बघायला मिळत आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावं, शशिकांत शिंदेंचे आदेश  
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावं, शशिकांत शिंदेंचे आदेश  

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Embed widget