एक्स्प्लोर

Nashik News: नवीन गाडी नाहीच! धुळ्यातून धावतेय मनमाडकरांची 'गोदावरी एक्स्प्रेस'; प्रवाशांत तीव्र संताप 

Nashik News : नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड येथून हजारो प्रवासी, नोकरदार रोज मुंबईत प्रवास करतात.

Nashik News : केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत धुळे ते दादर अशी नवी रेल्वे सुरु केली. धुळेकरांना मोठे गिफ्ट दिल्याचे सांगण्यात आले. मात्र ही नव्याने सुरु केलेली गाडी नसून सध्याची पर्यायी गोदावरी म्हणजे मनमाड- दादर सुपरफास्ट एक्स्प्रेसच मनमाडहून धुळ्याला पळवून नेल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांत तीव्र संताप व्यक्त केला जात असून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

धुळे रेल्वे स्थानकावरून 29 एप्रिल रोजी धुळे - दादर विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या उद्घाटन सेवेला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवला. आठवड्यातून तीन दिवस धुळ्याहून तर मध्ये गुरुवारची सुट्टी घेऊन तीन दिवस मनमाडहून ही गाडी धावणार असल्याचे आता स्पष्ट झाले. मात्र कोरोना प्रादुर्भावाचे कारण देवून दोन वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांची हक्काची, हमखास जागा मिळणारी व वेळेवर सुटणारी मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस बंद केली. ती आजपर्यंत पूर्ववत सुरू झालेली नाही. त्याऐवजी गोदावरीच्या वेळेत रेल्वे प्रशासनाने मनमाड- छत्रपती शिवाजी टर्मिनस ही स्पेशल ट्रेन मर्यादित कालावधीसाठी सुरू केली. सध्या ती गुरूवार वगळता मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर अशी धावत आहे.

दरम्यान सद्यस्थितीत धुळे-दादर अशी सुटणारी रेल्वे सोमवार, मंगळवार व शनिवारी धुळ्यावरून सकाळी 6.30 ला सुटेल. मनमाडला सकाळी 8.40 ला, नाशिकला 9.38 तर दादरला दुपारी 1.16 ला पोहचेल. दादर-धुळे ही गाडी रविवार, सोमवार व शुक्रवारी दादर येथून सायं. 4.15 ला निघेल.. नाशिकला सायंकाळी सात वाजून आठ मिनिटे मनमाडला रात्री आठ वाजून 40 वाजता तर धुळ्याला रात्री अकरा वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल उरलेले तीन दिवस म्हणजे मंगळवार बुधवार वर शनिवारी ही गाडी दादरहून मनमाड पर्यंत धावेत धुळ्याला जाणार नाही तर मनमाड दादर ही गाडी बुधवार शुक्रवार व रविवार या तीन दिवशी याच वेळेत धावणार आहे.

गाडी फलाटावर लागलीच नाही..... 

सोमवारी धुळे मुंबई एक्सप्रेस मनमाड स्थानकात आली, तेव्हा गाडी तुंबळ गर्दी होती. त्यामुळे प्रवाशांनी या गाडीचा प्रवास स्थगित केला. लगेचच प्रति गोदावरी समजली जाणारे मनमाड-मुंबई समर स्पेशल गाडी सुटण्याची वेळ झाली होती. त्यामुळे प्रवाशांनी धुळे-मुंबई गाडीला बाय बाय केला. पर्यायी गोदावरी समजल्या जाणाऱ्या मनमाड दादर एक्सप्रेसची प्रवासी वाट पाहत होते. पण ही समर स्पेशल गाडी फलाटावर लागलीच नाही. तेव्हा खऱ्या अर्थाने हा प्रकार प्रवाशांसमोर उघडला झाल्याचे समोर आले. नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड येथून हजारो चाकरमानी रोज मुंबई प्रवास करतात. गोदावरी त्यांची हक्काची गाडी होती, त्याला पर्यायी गोदावरी समर स्पेशल सुरू झाली ती आठवड्यातून तीन दिवस बंद झाल्याने संताप व्यक्त केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget