एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : नवनीत राणांना तुरूंगात पाणीही देत नाही, सरकारची वागणूक राज्याला लाज आणणारी - फडणवीस

Devendra Fadnavis : नवनीत राणा प्रकरणावरून फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवरही हल्लाबोल केला.

Devendra Fadnavis : नवनीत राणा प्रकरणावरून फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवरही हल्लाबोल केला. शनिवारी अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. पंतप्रधान मुंबईत येत असल्याने आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्याने सांगितलं. यानंतर पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजार केले असताना त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान तुरुंगात नवनीत राणा यांना वाईट वागणूक दिली जात असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. आणखी काय म्हणाले फडणवीस?

नवनीत राणा यांनाही तुरुंगात पाणी दिले जात नाही - फडणवीसांचा आरोप

फडणवीस म्हणाले, नवनीत राणा यांनाही तुरुंगात पाणी दिले जात नाही. दलित असल्याने त्यांच्याशी अशी वागणूक दिली जात आहे. नवनीत राणा यांनी वकिलामार्फत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेतील संघर्ष सुरूच आहे. भाजप नेते किरीट सोमय्या त्यांना भेटण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले असता त्यांच्या गाडीला शिवसैनिकांनी घेराव घातला. यावेळी त्यांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली. रविवारी नवनीत राणाला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. भाजप नेत्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले.

अशा हल्ल्याला आम्ही अजिबात घाबरत नाही.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पक्षाकडून शिवसेनेवर सातत्याने हल्लाबोल केला जात आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, पोलिस संरक्षणात भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांवर हल्ले झाले. अशा हल्ल्याला आम्ही अजिबात घाबरत नाही. अशा घटना केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात घडत आहेत.

सरकार गंभीर नाही, हे स्पष्ट दिसत आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, ध्वनिक्षेपकाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन झाले पाहिजे, अशी आमची भूमिका स्पष्ट आहे. आज महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आम्हाला सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण दिले होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जे प्रकार घडत आहेत ते पाहता सरकारशी बोलण्यापेक्षा भांडणेच बरे. लाऊडस्पीकरच्या गंभीर प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव सभेला उपस्थित राहत नाहीत. सरकार गंभीर नाही, हे स्पष्ट दिसत आहे.


 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget