एक्स्प्लोर

राज्य सरकारच्या 'आर्थिक सल्लागार परिषदे'वर अंबानी अन् अदानींच्या मुलांची नियुक्ती, एन.चंद्रशेखरन अध्यक्ष

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Assembly Session nagpur) घोषणा केली होती. या  परिषदेच्या अध्यक्षपदी एन.चंद्रशेखरन ( N.Chandrasekaran)यांची नियुक्ती केली आहे

Maharashtra Govt Dicision: राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरपर्यंत विकसित करण्यासाठी राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची (Economic Advisory Council ) स्थापना महाराष्ट्र सरकारकडून ( state government) करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Assembly Session nagpur) घोषणा केली होती. या  परिषदेच्या अध्यक्षपदी एन.चंद्रशेखरन ( N.Chandrasekaran)यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

याबाबत आज शासन निर्णय (GR) काढण्यात आला आहे. ही परिषद एकूण 21 सदस्यांची आहे. परिषदेच्या अध्यक्षपदी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर या परिषदेत 3 प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी पूर्णवेळ सदस्य म्हणून काम करणार आहेत. 

अर्धवेळ सदस्य म्हणून 17 जणांची निवड करण्यात आली आहे. या समितीत मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि गौतम अदानी यांचे पुत्र करण अदानींचा समावेश केला आहे. अनंत अंबानी यांची ऊर्जा क्षेत्रातू तर बंदरे व विशेष आर्थिक क्षेत्रातून करण अदानींचा समावेश या समितीत करण्यात आला आहे. 

समितीमध्ये 17 अर्धवेळ सदस्यांची नेमणूक

या समितीचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन आहेत. तर या समितीत एचयूएलचे संजीव मेहता, अमित चंद्रा, विक्रम लिमये, एस एन सुब्रमण्यम, दिलीप संघवी, श्रीकांत बडवे, अजित रानडे, काकू नखाते, अनिश शाह, बी के गोयंका, अनंत अंबानी, करण अदानी, मिलिंद कांबळे, विलास शिंदे, विशाल महादेविया, झिया मोदी, प्रसन्ना देशपांडे यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर राजगोपाल देवरा, ओ पी गुप्ता आणि हर्षदीप कांबळे हे आयएएस अधिकारी देखील या समितीत आहेत. 

समितीच्या कार्यकक्षा काय आहेत...

राज्य शासनाकडून परिषदेस संदर्भित करण्यात आलेला कोणताही आर्थिक अथवा अन्य मुद्द्यांवर राज्य सरकारला सल्ला देणे. 

स्थूल अर्थशास्त्रीयदृष्ट्या महत्वाच्या मुद्द्यांचा परामर्श करणे आणि त्यावर राज्य सरकारला भूमिका सादर करणे.

शाश्वत विकास ध्येय साध्य कऱण्यासाठी राज्य सरकारला उपाययोजना सुचवणे. 

सर्वच क्षेत्रांमधील महत्वाच्या निर्देशकांचे मापदंड निश्चित करणे तसेच 1 लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्था या उद्दिष्टाशी संलग्न क्षेत्रांमधील वाढीसाठी धोरण निश्चित करणे.

राज्यातील वेगवेगळ्या भागधारकांबरोबर विस्तृत आणि सखोल विचारविनिमय करणे आणि सर्व क्षेत्रातील सखोल देशांतर्गत उत्पादनामधील त्यांचा वाटा वाढवण्याच्या दृष्टीने धोरणात्मक उपाययोजना सुचवणे

ही बातमी देखील वाचा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indias Got Latent Controversy: समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
Temperature Today: कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
Andheri Murder : पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 15 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सPM  Modi America Tour :मोदी ट्रम्प यांची गळाभेट, अमेरिका भेटीतून काय साधलं?Kumbh mela चं कारण, मतभेदाचं तोरण; फडणवीसांच्या बैठकांना शिंदेंची दांडी यात्रा Special ReportDhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांनी आरोप केलेली बी टीम कोणती? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indias Got Latent Controversy: समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
Temperature Today: कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
Andheri Murder : पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
Chornobyl Nuclear Power Plant : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
Why are airplane routes curved : दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.