एक्स्प्लोर

दोन गावांसाठी एक विहीर, भंडाऱ्यात तहान भागवण्यासाठी नागरिकांची पायपीट

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील येदरबुची आणि सुंदरटोला गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्यासाठी गावापासून जवळपास एक किमी लांब असलेल्या विहिरीवर लोकांना जावं लागत आहेत.

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील येदरबुची आणि सुंदरटोला गावातील नागरिकांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. येथील ग्रामस्थ पहाटे 3 वाजेपासून एक किलो मीटर दूर असलेल्या एका विहरीतून पाणी आणतात. गावालगत बावनथडी धरण असूनदेखील नियोजनाअभावी गावकऱ्यांना धरण उशाला, कोरड घशाला म्हणण्याची वेळ आली आहे.

येदरबुची गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. गावात पाच ठिकाणी सार्वजनिक हात पंप आहेत, मात्र त्या पंपांनाही पाणी येत नाही. जिल्हा प्रशासनच्या वतीने राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 30 हजार लिटरचे जलकुंभ तयार करण्यात आले आहे. मात्र आठवड्यातून फक्त एकदा 30 हजार लिटरचा जलकुंभ अर्धा भरला जातोय.

गावापासून एक किलोमीटर अंतरावर एका शेतात असलेल्या विहिरीला थोड्या प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे गावातील सर्व नागरिकांना पहाटे 3 वाजेपासून या विहिरीवर पाणी भरण्याकरिता रांगा लावाव्या लागतात. अशारीतीने येदरबुजीतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

सर्व गावकरी एकत्र पाणी भरत असल्यामुळे या विहिरीचं पाणी गढूळ होत आहे. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने गावातील लोकांना याच पाण्याचा पिण्याकरिता वापर करावा लागत आहे. अनेकदा नागरिकांना स्वयंपाकासाठीही पाणी मिळत नाही, असं गावकरी सांगतात.

येदरबुची आणि सुंदरटोला गावजवळील तलावातील गढूळ पाणी पाजून ग्रामस्थ जनावरांची तहान भागवत आहेत. तर दुसरीकडे गावात घरकुल योजनेअंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या अनेक घरांची कामं पाण्याअभावी बंद पडली आहेत. याठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता डॉ. पंकज कारेमोरे यांनी केली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026: मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
Eknath Shinde : विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवसेना कोणाला संधी देणार?
पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांची वक्तव्य ते विधानपरिषदेची उमेदवार निवड, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
Embed widget