एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीसांची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे का? भाजपच्या काळात राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्याही नेत्यांचे फोन टॅपिंग: दिलीप वळसे पाटील

Maharashtra Budget Session : महाराष्ट्राचं वातावरण हे सलोख्याचं होतं, आज ते बिघडवण्याचं काम केलं जात आहे. सूडबुद्धीने कारवाई केली जाते हे चुकीचं असं मत दिलीप वळसे पाटील यांनी मांडलं.

मुंबई: देवेंद्र फडणवीसांनी आज पुन्हा एक पेन ड्राईव्ह सादर केला, त्यांनी काय डिटेक्टिव्ह एजन्सी काढली का? असा सवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. भाजपच्या काळात रश्मी शुक्ला यांनी बच्चू कडू, संजय काकडे आणि त्यावेळी भाजपमध्ये असलेल्या नाना पटोले यांचे फोट टॅप केले असाही आरोप त्यांनी केला आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. 

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बच्चू कडू, नाना पटोले आणि संजय काकडे यांचे फोन टॅपिंग केले. संजय काकडे यांचं नाव परवेझ सुतार, बच्चू कडू यांचे नाव निजामुद्दीन शेख बाबू तर त्यावेळी भाजपमध्ये असलेल्या नाना पटोले यांचे नाव अमजद खान असं ठेवण्यात आलं होतं आणि त्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले.

रश्मी शुक्ला यांनी भाजपच्या काळात जाणीवपूर्वक काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांवर पाळत ठेवलीच पण भाजपच्या नेत्यांवरही पाळत ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. 

दिलीप वळसे पाटील म्हणाले की,नवाब मलिक हे सातत्याने केंद्रावर आरोप करत होते, त्यांचे तोंड बंद करण्यासाठी जुनी प्रकरणं बाहेर काढली. फडणवीस साहेब तुम्ही पाच वर्ष मुख्यमंत्री होता, त्यावेळी याचा सखोल अभ्यास झाला असता. वरून तुम्हीच म्हणता की तुम्ही पोलीस दलाचा वापर करता. अंबानींच्या घराखाली स्फोटकं का सापडली याचं अद्याप उत्तर नाही. एनआयएच्या तपासात अद्याप काही नाही. 

दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले की, अनिल देशमुख यांच्या बाबतीत ही असंच घडल आहे. कोणी तरी अॅंटेलिया या ठिकाणी जिलेटीन ठेवली.त्यात मनसुख हिरेन यांचा मर्डर झाली.एनआयने आतापर्यंत काय तपास झाला याची आम्हांला माहीती नाही. यात पोलीस अधिकारी यांनी पत्र लिहीले आणि म्हटलं की 100 कोटी रुपयांची मागणी केली. आता ती 250 कोटी रुपयांच्या पर्यंत गेली. अनिल देशमुख यांच्या वर 95 छापे टाकण्याचं काम केलं. एखाद्याला संपवण्याच काम केलं जातंय.

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget