एक्स्प्लोर

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा! अतिवृष्टीचे 1 हजार 278 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत

अडचणीच्या काळात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टीचे 1 हजार 278 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

Dharashiv :  अडचणीच्या काळात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टीचे 1 हजार 278 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील एकूण 9 लाख 76 हजार 825 शेतकऱ्यांच्या खात्यांवर निधी जमा झाला आहे. भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी  याबाबतची माहिती दिली आहे. शासनाच्या नवीन निकषांनुसार 3 हेक्टर मर्यादेपर्यंतच्या नुकसान भरपाईसाठीही अनुदान उपलब्ध होणार आहे. 

अनुदान थेट खात्यावर जमा करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य

अनुदान थेट खात्यावर जमा करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी केवायसी तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. काही ठिकाणी नदी नाल्यांना महापूर देखील आले होते. यामुळं शेती पिकांसह जमिनी देखील वाहून गेल्या होत्या. मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला होता. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालं होतं. अशातच आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यां ना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे 1 हजार 278 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. 9 लाख 76 हजार 825 शेतकऱ्यांच्या खात्यांवर निधी जमा झाला आहे. यामुळं काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

राज्यातील 68 लाख 69 हजार 756 हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान

महाराष्ट्रात 1 कोटी 43 लाख 52 हजार 281 हेक्टर जमिनीवर पिकांची लागवड झाली होती. यापैकी साधारणपणे 68 लाख 69 हजार 756 हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं आहे. यातील काही जमिनीवर अंशतः नुकसान आहे आणि मोठ्या प्रमाणातील जमिनीवरील पूर्ण पिकाचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यतः 29 जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं आहे. 253 तालुक्यांचा मदतीसाठी आम्ही सरसकट समावेश केला आहे. यात 2 हजार 59 मंडळं आहेत. या मंडळांमध्ये पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे 65 मिलीमीटर पाऊस पडण्याची अट आम्ही ठेवलेली नाही. जिथं पिकांचं नुकसान झालं आहे त्या सगळ्या भागाला यात सामावून घेत मदतीचा निर्णय घेतला आहे. खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47,000 रुपये प्रति हेक्टरी रोख स्वरुपात आर्थिक मदत, 3 लाख रुपये प्रति हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून देणार. अशाप्रकारे खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी एकूण साडे तीन लाख रुपये मदत मिळणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आले होते. 

महत्वाच्या बातम्या:

अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही, शेतकऱ्याने तहसिलदारांची गाडीच फोडली; अधिकाऱ्यांनी केला खुलासा

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Embed widget