एक्स्प्लोर

coronavirus | राज्यातील सात लाख उपेक्षित आणि विस्थापितांची चार हजार केंद्रांवर व्यवस्था

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यातही टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं देशभरातील स्थलांतरीत आणि उपेक्षित वर्गातील लोकांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत.

मुंबई : कोरोनाच्या भारतातील वाढत्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्या राज्यातील उपेक्षित आणि विस्थापित झालेल्या स्थलांतरीत वर्गाच्या हितासाठी राज्य सरकारनं ठोस पावलं उचली आहेत. राज्यातील सध्या सुमारे सात लाख उपेक्षित आणि विस्थापितांच्या राहण्यासाठी विविध ठिकाणी 4 हजार केंद्र उभारण्यात आली असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारच्यावतीनं देण्यात आली. त्यावर या उपाययोजनांची शहानिशा करण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाला दिले आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यातही टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं देशभरातील स्थलांतरीत आणि उपेक्षित वर्गातील लोकांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत. त्या अंतर्गत स्थलांतरीत आणि उपेक्षित वर्गातील लोकांसाठी पुढील तीन महिने मोफत रेशन मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, 29 मार्च आणि 30 मार्च रोजी राज्य सरकारने यासंदर्भात अधिसूचना काढून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना किमान रकमेत रेशन उपलब्ध करण्याचे जाहीर केले. राज्य सरकारचा हा निर्णय केंद्र सरकारच्या निर्णयाशी विसंगत आहे. त्यामुळे दोन्ही अधिसूचना रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी करणारी याचिका सर्व हर जनआंदोलन या स्वयंसेवी संस्थेच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

Coronavirus | कोरोनामुळे राज्यातील नद्यांच्या प्रदूषणात मोठी घट

या याचिकेवरील मागील सुनावणीमध्ये संचारबंदीमुळे विस्थापित झालेल्या स्थलांरितांकडे कोणताही रोजगार नाही त्यामुळे त्यांना किमान वेतन द्यावे. तसेच वैद्यकीय सुविधाही पुरविण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांवतीने न्यायालयात करण्यात आली होती. त्याची दखल घेत राज्य सरकारने आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांचा तपशिल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार न्यायमूर्ती ए. ए. सय्यद यांच्यासमोर सुनावणी पार पडलेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारनं सांगितलं की, लॉकडाऊन सुरू होताच हातावर पोट असणारे तसेच परप्रांतीय मजूर भितीपोटी मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत होत होते. त्यांना आहेत तिथंच रोखण्यासाठी राज्य सरकारनं पावले उचलून या सर्वांना आहेत त्याच ठिकाणी थांबवून त्यांच्या रहाण्याची तसेच जेवणाची व्यवस्था केली आहे. राज्यात सध्या सुमारे सात लाख उपेक्षित आणि विस्थापितांच्या राहण्यासाठी सुमारे चार हजार केंद्र उभारण्यात आली आहेत. तसेच दिवसातून त्यांना तीनवेळा तयार जेवण उपलब्ध करून देण्यात येत असल्याची महिती न्यायालयाला राज्य सरकारच्यावतीनं देण्यात दिली. त्याची दखल घेत राज्य सरकारने दिलेल्या या माहितीची पडताळणी करण्याचे निर्देश राज्य तसेच जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाला देत सुनावणी 14 एप्रिलार्यंत तहकूब केली.

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 18 March 2025 : 9 PmNagpur Violance Ground Report : नागपूरमध्ये हिंसाचार, नागरिकांचं प्रचंड नुकसान; आजची स्थिती काय? पाहुया ग्राऊंड रिपोर्टJob Majha : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर भरती? शैक्षणिक पात्रता काय? 18 March 2025Prashant Koratkar Lawyer PC : जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी प्रशांत कोरटकरला अटक होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार
Nitesh Rane : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
Embed widget