एक्स्प्लोर

बच्चू कडू लवकरच शिंदे गटात दिसतील, त्यांचं पुनवर्सन होईल, रवी राणांचं मोठं वक्तव्य  

बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) जे सोंग केलं ते फक्त राजकीय फायद्यासाठी केलं आहे असे म्हणत रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली.

Ravi Rana on Bacchu Kadu : बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) जे सोंग केलं ते फक्त राजकीय फायद्यासाठी केलं आहे असे म्हणत रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली. राजकारणात जिवंत राहिलं पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) बैठक झाली आहे, बोलणं सुद्धा झालं आहे, लवकरच बच्चू कडू शिंदे गटात दिसतील आणि पुनवर्सन होईल असेही रवी राणा म्हणाले. 

 सरकार सुरुवातीपासून शेतकऱ्यांसोबत आहे. सरकारने शेतकऱ्यांना 32 हजार कोटी रुपये दिले आहेत. कर्जमाफी होणारच असल्याचे मत आमदार रवी राणा यांनी व्यक्त केले. सरकार सक्षमपणे लाडकी बहीण योजना चालवत असल्याचेही ते म्हणाले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा आहे, पण आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजे असे राणा म्हणाले. 

30 जूनपर्यंत कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

30 जूनपर्यंत कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. आम्ही जी उच्चस्तरीय कमिटी स्थापन केली आहे, ती समिती 1 पर्यंत एप्रिल आम्हाला अहवाल देईल. त्यानंतर 30 जूनपर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं आश्वासनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. 

आमच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीबाबत घोषणा केली होती. त्यासंदर्भात आम्ही मागच्या काळात एक समिती स्थापन केली होती. उपाययोजना कशा करायच्या याचा निर्णय केला होता. कर्जमाफी हा एक भाग आहे. शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकत आहे. पण त्यांना बाहेर कसं काढता येईल याचा आम्ही विचार करत आहोत. यादृष्टीने आम्ही मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी (Praveen Pardeshi) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परदेशींच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कर्जमाफीसंदर्भात कशा पद्धथीने करता येईल, निकष काय असतील, भविष्यात शेतकरी कर्जाच्या विळख्यातून बाहेर कसे येतील त्यासंदर्भात अभ्यास करणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या समितीने आपलं कामकाज पूर्ण करावे. 

 

 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime news: बार्शी हादरली! दीड वर्षांच्या चिमुकल्याला विष पाजून आईने आयुष्य संपवलं
Solapur Crime news: बार्शी हादरली! दीड वर्षांच्या चिमुकल्याला विष पाजून आईने आयुष्य संपवलं
Ajit Pawar: निवडणूक सुरू झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, आधीही आरोप झाले त्यातून काही पुढं आलं नाही; अजितदादांकडून पाठराखण सुरुच!
निवडणूक सुरू झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, आधीही आरोप झाले त्यातून काही पुढं आलं नाही; अजितदादांकडून पाठराखण सुरुच!
Jalgaon News: महायुतीत नव्हे स्वबळावरच लढणार, शिंदे गटाच्या आमदाराचा निर्धार; पत्नीला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं, प्रचाराचा नारळही फोडला
महायुतीत नव्हे स्वबळावरच लढणार, शिंदे गटाच्या आमदाराचा निर्धार; पत्नीला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं, प्रचाराचा नारळही फोडला
Rohit Pawar: पार्थचा थेट उल्लेख टाळला, अजित दादांचा गट म्हणत रोहित पवारांचा हल्लाबोल! म्हणाले, 'गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन' सरकारची नवी योजना
पार्थचा थेट उल्लेख टाळला, अजित दादांचा गट म्हणत रोहित पवारांचा हल्लाबोल! म्हणाले, 'गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन' सरकारची नवी योजना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar : या प्रकरणाचा कागदच होऊ शकत नाही - अजित पवार
Ajit Pawar : 'पुरावे असतील तर चौकशी करा, मी कधीही चूक केली नाही'- अजित पवार
Ajit Pawar PC :  'पार्थला ती जमीन सरकारची आहे, हे माहीत नव्हतं', अजित पवारांचे स्पष्टीकरण
Ajit Pawar PC : मुंढवा जमीन प्रकरणात चौकशी सुरु - अजित पवार
Ajit Pawar PC : शहराचा आणि माळेगाव नगरपंचायतीचा कायापालट करून दाखवीन, बारामतीकरांना आश्वासन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime news: बार्शी हादरली! दीड वर्षांच्या चिमुकल्याला विष पाजून आईने आयुष्य संपवलं
Solapur Crime news: बार्शी हादरली! दीड वर्षांच्या चिमुकल्याला विष पाजून आईने आयुष्य संपवलं
Ajit Pawar: निवडणूक सुरू झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, आधीही आरोप झाले त्यातून काही पुढं आलं नाही; अजितदादांकडून पाठराखण सुरुच!
निवडणूक सुरू झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, आधीही आरोप झाले त्यातून काही पुढं आलं नाही; अजितदादांकडून पाठराखण सुरुच!
Jalgaon News: महायुतीत नव्हे स्वबळावरच लढणार, शिंदे गटाच्या आमदाराचा निर्धार; पत्नीला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं, प्रचाराचा नारळही फोडला
महायुतीत नव्हे स्वबळावरच लढणार, शिंदे गटाच्या आमदाराचा निर्धार; पत्नीला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं, प्रचाराचा नारळही फोडला
Rohit Pawar: पार्थचा थेट उल्लेख टाळला, अजित दादांचा गट म्हणत रोहित पवारांचा हल्लाबोल! म्हणाले, 'गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन' सरकारची नवी योजना
पार्थचा थेट उल्लेख टाळला, अजित दादांचा गट म्हणत रोहित पवारांचा हल्लाबोल! म्हणाले, 'गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन' सरकारची नवी योजना
Political News: निवडणुकीपूर्वी सुनील शेळके अन् बाळा भेगडेंंनी इनकमिंगचा सपाटा लावला, लोणावळ्यात भाजपचे 11 उमेदवार जाहीर, चिपळूणमध्ये युती अन् आघाडीमध्ये रस्सीखेच
निवडणुकीपूर्वी सुनील शेळके अन् बाळा भेगडेंंनी इनकमिंगचा सपाटा लावला, लोणावळ्यात भाजपचे 11 उमेदवार जाहीर, चिपळूणमध्ये युती अन् आघाडीमध्ये रस्सीखेच
Nashik Elections 2025: शेतकऱ्यांचा संताप उफाळला! स्थानिक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा; सत्ताधारी, विरोधकांच्या अडचणी वाढणार?
शेतकऱ्यांचा संताप उफाळला! स्थानिक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा; सत्ताधारी, विरोधकांच्या अडचणी वाढणार?
Hyundai Venue 2025 की Tata Nexon; किंमत पाहता कोणती SUV चांगली? काय आहेत दोन्हीची फिचर्स??
Hyundai Venue 2025 की Tata Nexon; किंमत पाहता कोणती SUV चांगली? काय आहेत दोन्हीची फिचर्स??
Akhilesh Yadav: यूपीच्या यादवांनी बिहारी यादवांना दिलेल्या हटके शुभेच्छांनी राजकीय भूवया उंचावल्या! माजी सीएम अखिलेश तेजस्वींना नेमकं काय म्हणाले?
यूपीच्या यादवांनी बिहारी यादवांना दिलेल्या हटके शुभेच्छांनी राजकीय भूवया उंचावल्या! माजी सीएम अखिलेश तेजस्वींना नेमकं काय म्हणाले?
Embed widget