एक्स्प्लोर

बीडमध्ये एकाच मंडपाखाली 501 मुलींचं बारसं

या कार्यक्रमात 501 मुलींची नामकरण सोहळा पार पडला. बीडच्या खासदार प्रितम मुंडे या बारशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे एकीकडे मुलांच्या बारशाच्या कार्यक्रमाची गाणी म्हटली जात होती तर दुसरीकडे खासदार बाळांना कडेवर घेत झुलवत होत्या

बीड : बीड शहरामध्ये एकाच मांडवाखाली तब्बल 501 मुलींच्या बारशाचा कार्यक्रम पार पडला. बीड जिल्हा शासकीय रुग्णालय आणि खटोड प्रतिष्ठानकडून हा अनोखा उपक्रम राबवला गेला. या कार्यक्रमात 501 मुलींची नामकरण सोहळा पार पडला. बीडच्या खासदार प्रितम मुंडे या बारशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे एकीकडे मुलांच्या बारशाच्या कार्यक्रमाची गाणी म्हटली जात होती तर दुसरीकडे खासदार बाळांना कडेवर घेत झुलवत होत्या. मागील पंधरा वर्षापासून बीड शहरात स्व. झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठान तर्फे राज्यस्तरीय किर्तन महोत्सवाचं आयोजन केलं जातं. यावर्षी खटोड प्रतिष्ठानकडून नुकत्याच जन्मलेल्या मुलींचं नामकरण सोहळा भरवण्यात अला. यावेळी बाळांच्या आईंना फेटे बांधण्यात आले होते. तर बाळांच्या हातात खेळणी आणि मातांच्या हातात पाळण्याची दोरी होती. पाळण्यांना छान सजवण्यात आले होते. बीड जिल्ह्यात मुलांमागे मुलींचं जन्माचं प्रमाण खूप कमी आहे. मात्र गेल्या काही काळात जनजागृतीच्या कार्यक्रमामुळे हा जन्मदर वाढला आहे. तरी अजूनही मुलींचं जन्मदर मुलांच्या तुलनेत कमीच आहे. हाच जन्मदर वाढवण्यासाठी खटोड प्रतिष्ठान आणि जिल्हा रुग्णालयानं हे पाऊल उचललं आहे. यासाठी जनजागृती मोहीमही राबवण्यात येत आहे. स्त्रीभ्रूण हत्यांनी कलंकित झालेल्या बीड जिल्ह्यात आता मुलींचा जन्मदर झपाट्याने वाढू लागला आहे. म्हणूनच जिथं मुलींच्या जन्माचं इतक्या धूम धडाक्यात स्वागत केलं जातं हेच महिला सक्षमीकरणांच्या दृष्टीने पाहिलं पाऊल म्हणावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Mumbai Protest : ताब्यात घेतलेले सर्व विद्यार्थी पोलिसांच्या गाडीतून मागच्या मागे पळाले, शिवसेना भवनासमोर मुलीने पोलिसांची गाडी अडवली; मुंबईतील आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ताब्यात घेतलेले सर्व विद्यार्थी पोलिसांच्या गाडीतून मागच्या मागे पळाले, शिवसेना भवनासमोर मुलीने पोलिसांची गाडी अडवली; मुंबईतील आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Maharashtra Rain Updates: पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget