एक्स्प्लोर

शेतकऱ्यांसाठी एक रुपयात जेवण...!

बीड : दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. अशा काळात एकेवेळचं बाहेर जेवायचं असल्यास किमान 100 रुपये तरी मोजावे लागता. मात्र, हेच जेवण तुम्हाला 1 रुपयात दिले तर...? खरंतर सहसा विश्वास यावर तुमचा बसणार नाही. मात्र, बीडमध्ये एका रुपयात जेवण दिले जाते. मात्र, हे भरपेट स्वस्त जेवण फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे. भाजी, चपाती, भात, वरण यांसोबत पापड आणि पिण्यासाठी फिल्टरचं पाणी... हे सगळं केवळ एक रुपयात मिळत आहे. शेतीमालाची विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना दिवसभर बाजार समितीच्या आवारात थांबावं लागतं. यावेळी शेतकऱ्यांच्या जेवणाचं हाल होतात. यावर उपाय म्हणून माजलगाव बाजार समितीने एक रुपयात जेवण हा उपक्रम राबवला. माजलगाव शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर ही बाजार समिती आहे. त्यामुळे सकाळी आपला माल घेऊन आलेल्या शेतकऱ्याला आपल्या शेतीमालाची विक्री करण्यासाठी दुपार होतेच. त्यातच जवळ जेवणासाठी कोणतेही हॉटेल नाही म्हणून शेतकऱ्यासाठी एक रुपयात जेवल मिळू लागल्याने स्वस्तात एक वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला. हे जेवण करण्यासाठी मात्र शेतकऱ्याला मालाची पोचपावती दाखवणं बंधनकारक आहे. गेल्या सहा वर्षांपासून माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्य शेतकऱ्यांसाठी एक रुपयात जेवण दिल जातं आहे. बाजार समितीने एका हॉटेल चालकाला एकोणतीस रुपयाप्रमाणे प्रती शेतकऱ्याचं जेवण ठरवून दिले आहे. यात शेतकऱ्याने फक्त एक रुपया द्यायचा, बाकी राहिलेले पैसे बाजार समिती भरते. रोज दीडशे ते दोनशे शेतकरी या ठिकाणी जेवण करत आहेत. या वर्षी सरकारने तूर खरेदी केंद्र सुरु केले खरे, पण 15-15 दिवस तुरीचे मापच न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना बाजार समितीची आवारातच मुक्कामी राहावे लागले. अशा परस्थितीमध्ये हमीभावाबरोबरच प्रत्येक बाजार समितीने आपल्या शेतकऱ्यासाठी एक रुपयात जेवण हा उपक्रम सुरु केला, तर निश्चितपणे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. एरव्ही केवळ बाजारभाव पडल्याने अनेक बाजार समिती ओस पडलेल्या असतात. मात्र, माजलगाव बाजार समिती मात्र याला अपवाद आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget