एक्स्प्लोर

Post Office Gram Suraksha Yojana : फक्त 50 रुपयांपासून गुंतवणूक अन् 35 लाखांचा परतावा; 4 वर्षांनी कर्ज, बोनसचा लाभ! पोस्टाची 'ही' योजना आपणास माहीत आहे का?

19 ते 35 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेसाठी अर्ज करू शकतो. या योजनेत 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

Post Office Gram Suraksha Yojana : गावाची अर्थव्यवस्था शहरांपेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना सर्व सोयीसुविधा देण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत असते. अनेक योजना चालवल्या जातात, ज्यात सामील होऊन ग्रामीण लोक त्यांचे भविष्य आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षित करू शकतात. या उद्देशासाठी बरेच लोक एलआयसी (LIC) आणि बँक एफडीमध्ये (Bank FD) देखील गुंतवणूक करतात, परंतु काही पोस्ट ऑफिस योजना देखील गुंतवणूक वाढविण्यात उपयुक्त ठरत आहेत.

महिन्याला एकरकमी 1,500 रुपये जमा करावे लागतील

या योजनांमध्ये पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेचा (Post Office Gram Suraksha Yojana) समावेश आहे, जी देशातील ग्रामीण लोकांसाठी चालवली जात आहे. या योजनेत सामील होणाऱ्या लाभार्थ्यांना प्रतिदिन 50 रुपये गुंतवावे लागतील. हे पैसे दररोज भरावे लागणार नाहीत, तर प्रत्येक महिन्याला एकरकमी 1,500 रुपये जमा करावे लागतील, त्या बदल्यात ठराविक कालावधीनंतर 35 लाख रुपये परत मिळू शकतात.

ग्राम सुरक्षा योजनेचा लाभ कसा मिळवावा? 

19 ते 35 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेसाठी अर्ज करू शकतो. या योजनेत 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा पैसा दर महिन्याला, तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा दरवर्षीही गुंतवला जाऊ शकतो.

यामध्ये, दररोज 50 रुपयांची अंशतः गुंतवणूक करावी लागेल, म्हणजेच 1500 रुपये मासिक, त्यानंतर 31 लाख ते 35 लाख रुपये परतावा मिळू शकतो. गुंतवणुकीचा लाभार्थी वयाच्या 80 व्या वर्षी मृत्यू झाल्यास बोनससह संपूर्ण रक्कम लाभार्थीच्या वारसाकडे जाते.

4 वर्षांनंतर कर्ज आणि बोनसचा लाभ

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना 4 वर्षांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर्जाची सुविधा देखील प्रदान करते. जर तुम्ही 5 वर्षे सतत गुंतवणूक केली असेल तर बोनस देखील मिळणे सुरू होते. त्याच वेळी, लाभार्थी गुंतवणुकीच्या मध्यभागी सरेंडर करू इच्छित असल्यास, पॉलिसीच्या तारखेपासून 3 वर्षांनी ही सुविधा देखील उपलब्ध आहे.

पैसे कधी मिळतील? 

पॉलिसीची संपूर्ण रक्कम म्हणजे 35 लाख रुपये पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लाभार्थींना वयाची 80 वर्षे पूर्ण केल्यावर सुपूर्द केले जातात, परंतु बरेच लोक आवश्यक असल्यास त्यापूर्वीच रक्कम मागतात. अशा स्थितीत, नियमांनुसार, 55 वर्षांच्या गुंतवणुकीवर 31 लाख 60,000 रुपये, 58 वर्षांच्या गुंतवणुकीवर 33 लाख 40,000 रुपये आणि 60 वर्षांच्या मॅच्युरिटीवर 34 लाख 60,000 रुपये नफा मिळतो. अधिक माहितीसाठी, तुम्ही भारतीय पोस्ट www.indiapost.gov.in च्या अधिकृत साइटला भेट देऊ शकता किंवा तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकता आणि फायदे मिळवू शकता.

सूचना : योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीक पोस्ट ऑफिसमधून नक्की भेट द्या आणि योजनेत बदल झाला असल्यास समजून घ्या.  

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Embed widget