एक्स्प्लोर

कोरोनाची तिसरी लाट केव्हा पीक गाठणार?,पाहा तज्ज्ञ काय सांगतात

Peak of Corona Third Wave : ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे चिंतेत आणखी वाढ झाली आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहात देशात तिसरी लाट केव्हा पीक गाठणार? यामुळे सर्वसामान्य लोक चिंतेत पडले आहेत.

Peak of Corona Third Wave : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांत देशात एक लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे चिंतेत आणखी वाढ झाली आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहात देशात तिसरी लाट केव्हा पीक गाठणार? यामुळे सर्वसामान्य लोक चिंतेत पडले आहेत.  इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनचे अध्यक्ष डॉ संजय राय यांनी देशातील तिसऱ्या लाटेबाबत म्हत्वाची माहिती दिली आहे. डॉ. संजय राय यांच्यामते, भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी कोरोना रुग्ण संख्या वाढेल, त्यानुसार तेथे कोरोना रुग्णवाढ पीक गाठेल. भारतात तिसऱ्या लाटेचा पीक फेब्रुवारी महिन्यात येऊ शकतो, असेही राय यांनी सांगितले.  

दुसऱ्या लाटेप्रमाणेच पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वाढ होत आहे. पण पीकनंतर रुग्णांच्या संख्येत घट होते. सध्या देशात वाढणाऱ्या रुग्णसंख्या पाहाता ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.  अशात तिसरी लाट आल्यानंतर पीक फेब्रुवारीमध्ये गाठेल असा अंदाज डॉ. संजय राय यांनी व्यक्त केला आहे. काही केलं तरी कोरोना रुग्णाची वाढ थांबवणं शक्य नाही. जगभरातील अनेक देश कोरोना रुग्णवाढ रोखू शकले नाहीत. लॉकडाऊन अथवा नाईट कर्फ्यूमुळे कोरोना रुग्णाची गती मंदावू शकते, पण रोखू शकत नाहीस असे संजय राय यांनी सांगितले.  

गेल्या काही दिवसांतील देशातील रुग्णवाढ -
२८ डिसेंबर - नवीन रुग्णसंख्या 6,538 
एक जानेवारी २०२२ - नवीन रुग्णांची वाढ 22,775 
 दोन जानेवारी - 27,553 नव्या रुग्णाची नोंद
तीन जानेवारी -  33,750 नव्या रुग्णांची नोंद  
चार जानेवारी -  37,379 नव्या रुग्णाची वाढ 
पाच जानेवारी -  58,097 नवीन रुग्णांची नोंद
सहा जानेवारी -  90,928 नवीन रुग्णांची नोंद
सात जानेवारी -  1,17,100 नव्या रुग्णाची नोंद

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget